<?xml version="1.0" encoding="utf-8"?>        <rss version="2.0"
            xmlns:content="http://purl.org/rss/1.0/modules/content/"
            xmlns:dc="http://purl.org/dc/elements/1.1/"
            xmlns:atom="http://www.w3.org/2005/Atom">
            <channel>
                <atom:link href="https://www.maharashtrasarthi.com/rss" rel="self" type="application/rss+xml" />
                <generator>महाराष्ट्र सारथी RSS Feed Generator</generator>
                <title>महाराष्ट्र सारथी</title>
                <link>https://www.maharashtrasarthi.com/rss</link>
                <description>RSS Feed of महाराष्ट्र सारथी</description>
                
                            <item>
                <title>हेलस गावाची 'एक गाव एक गणपती'ची १३८ वर्षांची ऐतिहासिक परंपरा</title>
                                    <description><![CDATA[<p><strong>मंठा  प्रतिनिधी -</strong></p>
<p>सामाजिक सलोखा, शांतता आणि एकजुटीचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या 'एक गाव एक गणपती' या संकल्पनेचा आदर्श घालून देणाऱ्या हेलस गावाने आपली तब्बल १३८ वर्षांची गौरवशाली परंपरा यंदाही मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने कायम ठेवली आहे. या ऐतिहासिक परंपरेची दखल घेत जिल्हाधिकारी आशिमा मित्तल (कलेक्टर मॅडम) यांनी आज हेलस गावाला भेट दिली आणि ग्रामस्थांच्या या अनोख्या उपक्रमाचे जाहीर कौतुक केले.<br />गेल्या सव्वाशेहून अधिक वर्षांपासून हेलस गावात एकही खाजगी किंवा घरगुती गणपती न बसवता, संपूर्ण गावाची मिळून एकाच सार्वजनिक गणपतीची स्वयंभू प्रतिष्ठापना आहे. या एकाच बाप्पाच्या चरणी अख्खे गाव नतमस्तक होते.<br />कलेक्टर मॅडम यांच्याकडून ग्रामस्थांचा गौरव गावाला भेट दिल्यानंतर आयोजित कार्यक्रमात</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.maharashtrasarthi.com/state/138-years-of-historical-tradition-of-one-ganesha-one-village/article-194"><img src="https://www.maharashtrasarthi.com/media/400/2026-09/हेलस-1.jpeg" alt=""></a><br /><p><strong>मंठा  प्रतिनिधी -</strong></p>
<p>सामाजिक सलोखा, शांतता आणि एकजुटीचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या 'एक गाव एक गणपती' या संकल्पनेचा आदर्श घालून देणाऱ्या हेलस गावाने आपली तब्बल १३८ वर्षांची गौरवशाली परंपरा यंदाही मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने कायम ठेवली आहे. या ऐतिहासिक परंपरेची दखल घेत जिल्हाधिकारी आशिमा मित्तल (कलेक्टर मॅडम) यांनी आज हेलस गावाला भेट दिली आणि ग्रामस्थांच्या या अनोख्या उपक्रमाचे जाहीर कौतुक केले.<br />गेल्या सव्वाशेहून अधिक वर्षांपासून हेलस गावात एकही खाजगी किंवा घरगुती गणपती न बसवता, संपूर्ण गावाची मिळून एकाच सार्वजनिक गणपतीची स्वयंभू प्रतिष्ठापना आहे. या एकाच बाप्पाच्या चरणी अख्खे गाव नतमस्तक होते.<br />कलेक्टर मॅडम यांच्याकडून ग्रामस्थांचा गौरव गावाला भेट दिल्यानंतर आयोजित कार्यक्रमात बोलताना जिल्हाधिकारी आशिमा मित्तल म्हणाल्या, "आजच्या काळात जिथे स्पर्धा आणि भपका वाढत आहे, तिथे हेलस गावाने १३८ वर्षांपासून जपलेली ही 'एक गाव एक गणपती'ची परंपरा संपूर्ण राज्यासाठी प्रेरणादायी आहे. यामुळे केवळ पैशांचा आणि संसाधनांचा अपव्यय टाळत नाही, तर तरुण पिढीसमोर सामाजिक एकतेचा एक उत्तम आदर्श निर्माण होतो." प्रशासनाच्या वतीने त्यांनी हेलस ग्रामस्थांचे आभार मानले व गावाला आवश्यक त्या विकासकामांसाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.</p>
<p><img src="https://www.maharashtrasarthi.com/media/2026-09/%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%B8-2.jpeg" alt="हेलस 2" width="1086" height="777"/></p>
<p> </p>
<p><strong>परंपरेची वैशिष्ट्ये </strong></p>
<ul>
<li><strong>शंभर टक्के एकी: गावात इतर कुठेही मूर्ती प्रतिष्ठापना केली जात नसल्याने सर्व जाती-धर्माचे लोक एकत्र येऊन उत्सव साजरा करतात.</strong><br /><strong>* गुण्यागोविंदाने उत्सव: संपूर्ण गणेशोत्सवाच्या काळात गावात विविध सामाजिक, सांस्कृतिक व प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.</strong><br /><strong>* शांतता व सुव्यवस्था: कोणताही वाद किंवा स्पर्धा नसल्यामुळे पोलीस प्रशासनावरील ताण कमी होतो</strong></li>
</ul>
<p>हेलस गावच्या या १३८ वर्षांच्या परंपरेने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की, उत्सवाचा खरा आनंद हा भपक्यात नसून एकत्र येऊन सामाजिक सलोखा जपण्यात आहे. बाप्पाच्या पालखी मिरवणुकीची तयारीही सध्या गावात मोठ्या शिस्तीत सुरू आहे. यावेळी उपस्थित जालना जिल्हा पोलीस अधीक्षक तेगबीर सिंग संधू, तहसीलदार मोरे, मॅडम ग्रामविकास अधिकारी नंदकुमार घनवट, तलाठी, वानोळे, कृषी सहाय्यक धोत्रे, पोलीस पाटील,सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, श्री गणेश संस्थांनचे चे अध्यक्ष,तसेच ग्रामस्थांची उपस्थिती होती.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>राज्य</category>
                                    

                <link>https://www.maharashtrasarthi.com/state/138-years-of-historical-tradition-of-one-ganesha-one-village/article-194</link>
                <guid>https://www.maharashtrasarthi.com/state/138-years-of-historical-tradition-of-one-ganesha-one-village/article-194</guid>
                <pubDate>Sun, 20 Sep 2026 17:46:33 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.maharashtrasarthi.com/media/2026-09/%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%B8-1.jpeg"                         length="161431"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[sandeep patil]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>जळगाव चे पालकमंत्री यांची भोकर ला श्री च्या आरतीस उपस्थिती</title>
                                    <description><![CDATA[<p><strong>जळगाव प्रतिनिधी - ( मदन लाठी )</strong></p>
<p>मा. आमदार श्री. गुलाबराव पाटील साहेब यांनी आमच्या गणेश मंडळाला सदिच्छा भेट देऊन श्री गणरायाचे दर्शन घेतले तसेच मंडळाच्या गणेशोत्सवासाठी ₹5,001/- (पाच हजार एक रुपये) इतकी वर्गणी देऊन उत्सवाला मोलाचे सहकार्य केले*</p>
<p>आपण दिलेले हे सहकार्य आमच्यासाठी केवळ आर्थिक मदत नसून, गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक एकोपा, बंधुभाव आणि उत्साह वाढविण्यासाठी मिळालेली प्रेरणा आहे. आपल्या या आपुलकीच्या भेटीने मंडळातील सर्व कार्यकर्त्यांचा उत्साह निश्चितच द्विगुणित झाला आहे.<br />आपण आमच्या मंडळाला दिलेल्या या प्रेमळ सहकार्याबद्दल गणेश मंडळाच्या वतीने आपले मनःपूर्वक आभार व हार्दिक धन्यवाद!</p>
<p>श्री गणरायाच्या चरणी प्रार्थना की, आपणास उत्तम आरोग्य, सुख-समृद्धी व दीर्घायुष्य लाभो आणि</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.maharashtrasarthi.com/jalgaon/attendance-of-guardian-minister-of-jalgaon-at-bhokar-la-shri/article-193"><img src="https://www.maharashtrasarthi.com/media/400/2026-09/whatsapp-image-2026-09-20-at-10.18.58-am.jpeg" alt=""></a><br /><p><strong>जळगाव प्रतिनिधी - ( मदन लाठी )</strong></p>
<p>मा. आमदार श्री. गुलाबराव पाटील साहेब यांनी आमच्या गणेश मंडळाला सदिच्छा भेट देऊन श्री गणरायाचे दर्शन घेतले तसेच मंडळाच्या गणेशोत्सवासाठी ₹5,001/- (पाच हजार एक रुपये) इतकी वर्गणी देऊन उत्सवाला मोलाचे सहकार्य केले*</p>
<p>आपण दिलेले हे सहकार्य आमच्यासाठी केवळ आर्थिक मदत नसून, गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक एकोपा, बंधुभाव आणि उत्साह वाढविण्यासाठी मिळालेली प्रेरणा आहे. आपल्या या आपुलकीच्या भेटीने मंडळातील सर्व कार्यकर्त्यांचा उत्साह निश्चितच द्विगुणित झाला आहे.<br />आपण आमच्या मंडळाला दिलेल्या या प्रेमळ सहकार्याबद्दल गणेश मंडळाच्या वतीने आपले मनःपूर्वक आभार व हार्दिक धन्यवाद!</p>
<p>श्री गणरायाच्या चरणी प्रार्थना की, आपणास उत्तम आरोग्य, सुख-समृद्धी व दीर्घायुष्य लाभो आणि आपल्या हातून समाजसेवेचे कार्य निरंतर घडत राहो. साई गणेश मित्र मंडळ पदाधिकारी उपस्थित होते<br />योगेश लाठी उर्फ बाला सेठ, प्रमोद सोनवणे यांचे विशेष सहकार्य लाभले</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>जळगाव</category>
                                    

                <link>https://www.maharashtrasarthi.com/jalgaon/attendance-of-guardian-minister-of-jalgaon-at-bhokar-la-shri/article-193</link>
                <guid>https://www.maharashtrasarthi.com/jalgaon/attendance-of-guardian-minister-of-jalgaon-at-bhokar-la-shri/article-193</guid>
                <pubDate>Sun, 20 Sep 2026 13:37:22 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.maharashtrasarthi.com/media/2026-09/whatsapp-image-2026-09-20-at-10.18.58-am.jpeg"                         length="185154"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[sandeep patil]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>कजगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न</title>
                                    <description><![CDATA[<p><strong>कजगाव प्रतिनिधी -</strong></p>
<p>कजगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शनानुसार गर्भवती महिला तसेच गरजू रुग्णांना आवश्यकतेच्या वेळी रक्त उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून ३० पेक्षा अधिक नागरिकांनी रक्तदान केले.</p>
<p>या रक्तदान शिबिरासाठी रेड प्लस ब्लड सेंटरचे कर्मचारी रक्त संकलनासाठी उपस्थित होते. रक्तदानाच्या माध्यमातून गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे, तसेच नागरिकांमध्ये रक्तदानाबाबत जनजागृती व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.</p>
<p>शिबिराला तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. समाधानजी वाघ यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच सरपंच रघुनाथ विठ्ठल महाजन आणि ज्येष्ठ पत्रकार प्रमोद भाऊ ललवाणी, यांनी उपस्थित राहून उपक्रमाला प्रोत्साहन दिले.</p>
<p>यावेळी</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.maharashtrasarthi.com/jalgaon/blood-donation-camp-concluded-with-enthusiasm-at-kajgaon-primary-health/article-192"><img src="https://www.maharashtrasarthi.com/media/400/2026-09/whatsapp-image-2026-09-19-at-5.41.45-pm.jpeg" alt=""></a><br /><p><strong>कजगाव प्रतिनिधी -</strong></p>
<p>कजगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शनानुसार गर्भवती महिला तसेच गरजू रुग्णांना आवश्यकतेच्या वेळी रक्त उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून ३० पेक्षा अधिक नागरिकांनी रक्तदान केले.</p>
<p>या रक्तदान शिबिरासाठी रेड प्लस ब्लड सेंटरचे कर्मचारी रक्त संकलनासाठी उपस्थित होते. रक्तदानाच्या माध्यमातून गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे, तसेच नागरिकांमध्ये रक्तदानाबाबत जनजागृती व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.</p>
<p>शिबिराला तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. समाधानजी वाघ यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच सरपंच रघुनाथ विठ्ठल महाजन आणि ज्येष्ठ पत्रकार प्रमोद भाऊ ललवाणी, यांनी उपस्थित राहून उपक्रमाला प्रोत्साहन दिले.</p>
<p>यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. दीप्ती मगर यांनी पत्रकार प्रणव शिंदे यांच्याशी संवाद साधताना सांगितले की, रक्तदान शिबिराला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला असून ३० पेक्षा अधिक नागरिकांनी रक्तदान केले आहे. भविष्यातही प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून अशाच प्रकारचे आरोग्यविषयक व सामाजिक उपक्रम राबविण्यात येतील, अशी माहिती त्यांनी दिली.</p>
<p>यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. दीप्ती मगर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. समाधानजी वाघ, आरोग्य सहाय्यक अधिकारी मराठे आण्णा, मेडिकल वितरण अधिकारी उमेश महाजन, सरपंच रघुनाथ विठ्ठल महाजन, ज्येष्ठ पत्रकार प्रमोद भाऊ ललवाणी, ज्येष्ठ नागरिक अनिल टेलर महाजन, शिवसेना शहरप्रमुख दिनेश टेलर पाटील, ग्रामपंचायत उपसरपंच पुंडलिक सोनवणे, पत्रकार प्रणव शिंदे,पत्रकार संजय महाज , रेड प्लस ब्लड सेंटरचे कर्मचारी, प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी, आशा सेविका तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.</p>
<p>रक्तदान करणाऱ्या सर्व नागरिकांचे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने आभार मानण्यात आले. “रक्तदान हेच जीवनदान” या संदेशातून नागरिकांनी भविष्यातही अशा सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>जळगाव</category>
                                    

                <link>https://www.maharashtrasarthi.com/jalgaon/blood-donation-camp-concluded-with-enthusiasm-at-kajgaon-primary-health/article-192</link>
                <guid>https://www.maharashtrasarthi.com/jalgaon/blood-donation-camp-concluded-with-enthusiasm-at-kajgaon-primary-health/article-192</guid>
                <pubDate>Sat, 19 Sep 2026 18:14:06 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.maharashtrasarthi.com/media/2026-09/whatsapp-image-2026-09-19-at-5.41.45-pm.jpeg"                         length="261540"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[sandeep patil]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>नासिक रोड रेल्वे स्टेशनवर स्वच्छता ही सेवा अभियान-२०२६ संपन्न </title>
                                    <description><![CDATA[<p><strong>नासिक प्रतिनिधी -</strong></p>
<p>येथील नाशिक रोड रेल्वे स्टेशनवर स्वच्छ पखवाडा दिनांक १६ सप्टेंबर २०२६ ते २ ऑक्टोबर २०३६ पर्यंत असुन <strong>स्वच्छता ही सेवा अभियान -२०२६ संपन्न झाले</strong>.<br />यावेळी जळगाव येथे गांधी रिसर्च फाउंडेशनचे सहकारी आणि जिल्हा आयकॉन मदन रामनाथ लाठी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नासिक रोड रेल्वे स्टेशनचे मॅनेजर सुरवाडे ,स्वास्थ निरीक्षक एस.एन.वर्मा राधेश्याम शहारे, संदेश कुंडलके ,उपस्टेशन प्रबंधक अश्विनी हॅरी, सुपरवाईझर कांता मिश्रा , RPF स्टाफ, तिकीट निरीक्षक तथा सफाई कर्मचारी उपस्थित होते<br />याप्रसंगी या अभियानाची सुरुवात स्वच्छता विषयक रॅलीने झाली या रॅलीमध्ये नाशिक रोड रेल्वे स्टेशनचे अधिकारी कर्मचारी आणि प्रवासी यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला, <strong>स्वच्छ भारत स्वस्थ भारत </strong></p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.maharashtrasarthi.com/state/at-nashik-road-railway-station/article-191"><img src="https://www.maharashtrasarthi.com/media/400/2026-09/whatsapp-image-2026-09-18-at-8.35.30-pm.jpeg" alt=""></a><br /><p><strong>नासिक प्रतिनिधी -</strong></p>
<p>येथील नाशिक रोड रेल्वे स्टेशनवर स्वच्छ पखवाडा दिनांक १६ सप्टेंबर २०२६ ते २ ऑक्टोबर २०३६ पर्यंत असुन <strong>स्वच्छता ही सेवा अभियान -२०२६ संपन्न झाले</strong>.<br />यावेळी जळगाव येथे गांधी रिसर्च फाउंडेशनचे सहकारी आणि जिल्हा आयकॉन मदन रामनाथ लाठी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नासिक रोड रेल्वे स्टेशनचे मॅनेजर सुरवाडे ,स्वास्थ निरीक्षक एस.एन.वर्मा राधेश्याम शहारे, संदेश कुंडलके ,उपस्टेशन प्रबंधक अश्विनी हॅरी, सुपरवाईझर कांता मिश्रा , RPF स्टाफ, तिकीट निरीक्षक तथा सफाई कर्मचारी उपस्थित होते<br />याप्रसंगी या अभियानाची सुरुवात स्वच्छता विषयक रॅलीने झाली या रॅलीमध्ये नाशिक रोड रेल्वे स्टेशनचे अधिकारी कर्मचारी आणि प्रवासी यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला, <strong>स्वच्छ भारत स्वस्थ भारत </strong>या घोषणाने प्लॅटफॉर्म नंबर एक वरून सुरुवात झाली रेल्वे तिकीट बुकिंग ऑफिसच्या बाहेर आणि रेल्वे स्टेशनच्या बाहेर रॅली निघाली.<br />या विविध प्रवाशांनी आप आपले रेल्वे स्वच्छते संबंधी अभिप्राय नोंदविले. त्याबरोबर त्यांनी नासिक रोड रेल्वे स्थानक चे कर्मचारी रेल्वे स्थानक स्वच्छ करीत असून सोबत जर प्रवाशांनी त्यात आपापल्या परीने सहभाग नोंदवला म्हणजे कचरा इतरत्र  न फेकता रेल्वे स्थानकावर ठिकठिकाणी असलेल्या वर्गीकरण केलेल्या डस्टबिनमध्येच टाकावे. पाण्याचा अपव्य टाळावा. <strong>भारतीय रेल</strong> ही आपली संपत्ती आहे असे समजून तिचा वापर करावा आणि वेळोवेळी प्रवाशांनी  आपले नासिक रेल्वे स्टेशन स्वच्छ ठेवण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले. </p>
<p>याप्रसंगी मदन लाठी यांनी नाटिकेद्वारे ओला कचरा म्हणजे केळीचे सालटे, शिळे अन्न हिरव्या डस्टबिन मध्ये, आणि बिस्कीटचे रॅपर ,चिप्सचे रॅपर, सुक्या पाण्याच्या बाटल्या निळ्या डस्टबिनमध्ये सुका कचरा टाकावा, इतरत्र टाकू नाही. प्रवासात सिंगल युज प्लास्टिक टाळण्याचा प्रयत्न करावा त्याऐवजी कापडी पिशवी चा वापर करण्याची विनंती केली, पाण्याची काटकसरीने वापर करून <strong>रेन हार्वेस्टिंग (कॅच द रेन)</strong> या संकल्पनेची माहिती दिली</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>राज्य</category>
                                    

                <link>https://www.maharashtrasarthi.com/state/at-nashik-road-railway-station/article-191</link>
                <guid>https://www.maharashtrasarthi.com/state/at-nashik-road-railway-station/article-191</guid>
                <pubDate>Fri, 18 Sep 2026 21:28:53 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.maharashtrasarthi.com/media/2026-09/whatsapp-image-2026-09-18-at-8.35.30-pm.jpeg"                         length="242880"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[sandeep patil]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन निवासस्थानी गणरायाचे दर्शन....</title>
                                    <description><![CDATA[<p><strong>नाशिक -</strong></p>
<p>महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री मा. श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या शासकीय निवासस्थान 'नंदनवन' येथे गणरायाचे मनोभावे दर्शन घेण्यात आले.</p>
<p>यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी उपस्थित मान्यवरांशी आपुलकीने संवाद साधत सदिच्छा भेट दिली.</p>
<p>या प्रसंगी शिवसेना उपनेते विजय करंजकर, किशोर करंजकर,उतम आहेर , निवृत्ती मुठाळ,उत्तम आहेर, कुणाल सोनवणे,भूषण जाधव  आदी मान्यवर उपस्थित होते.गणेशोत्सवाच्या पावन पर्वावर झालेल्या या भेटीत राज्याच्या विकासासह सामाजिक विषयांवर सकारात्मक चर्चा झाल्याचे समजते. शिंदे साहेबांनी सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.</p>]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.maharashtrasarthi.com/mumbai/darshan-of-ganaraya---he-nadanvan-residence-of-deputy-chief/article-190"><img src="https://www.maharashtrasarthi.com/media/400/2026-09/a.jpeg" alt=""></a><br /><p><strong>नाशिक -</strong></p>
<p>महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री मा. श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या शासकीय निवासस्थान 'नंदनवन' येथे गणरायाचे मनोभावे दर्शन घेण्यात आले.</p>
<p>यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी उपस्थित मान्यवरांशी आपुलकीने संवाद साधत सदिच्छा भेट दिली.</p>
<p>या प्रसंगी शिवसेना उपनेते विजय करंजकर, किशोर करंजकर,उतम आहेर , निवृत्ती मुठाळ,उत्तम आहेर, कुणाल सोनवणे,भूषण जाधव  आदी मान्यवर उपस्थित होते.गणेशोत्सवाच्या पावन पर्वावर झालेल्या या भेटीत राज्याच्या विकासासह सामाजिक विषयांवर सकारात्मक चर्चा झाल्याचे समजते. शिंदे साहेबांनी सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>मुंबई</category>
                                    

                <link>https://www.maharashtrasarthi.com/mumbai/darshan-of-ganaraya---he-nadanvan-residence-of-deputy-chief/article-190</link>
                <guid>https://www.maharashtrasarthi.com/mumbai/darshan-of-ganaraya---he-nadanvan-residence-of-deputy-chief/article-190</guid>
                <pubDate>Wed, 16 Sep 2026 21:40:29 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.maharashtrasarthi.com/media/2026-09/a.jpeg"                         length="162063"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[sandeep patil]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात महाराष्ट्रात गणरायाचे आगमन....</title>
                                    <description><![CDATA[<p><strong>मुंबई प्रतिनिधी -</strong></p>
<p class="PDq2pG_selectionAnchorContainer">‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’च्या जयघोषात सोमवारी महाराष्ट्रभर लाडक्या गणरायाचे उत्साहात आगमन झाले. भाद्रपद शुद्ध चतुर्थीनिमित्त घरगुती आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये विधिवत श्री गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. पहाटेपासूनच गणेशमूर्ती घरी नेण्यासाठी नागरिकांची लगबग सुरू होती. पारंपरिक वेशभूषा, ढोल-ताशांचा गजर, फुलांची उधळण आणि भक्तिगीतांनी उत्सवी वातावरण निर्माण झाले.</p>
<p>घराघरांत आकर्षक मखर, फुलांची सजावट आणि विद्युत रोषणाई करण्यात आली. गणरायाला मोदक, लाडू, फळे आणि पंचपक्वान्नांचा नैवेद्य दाखवून कुटुंबीयांनी सामूहिक आरती केली. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या वतीनेही धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांना सुरुवात झाली.</p>
<p><strong>मुंबईत सार्वजनिक गणेशोत्सवाचा दिमाख</strong></p>
<p class="PDq2pG_selectionAnchorContainer">मुंबईतील प्रसिद्ध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या दर्शनासाठी पहिल्याच दिवसापासून भाविकांची गर्दी सुरू झाली. लालबाग,</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.maharashtrasarthi.com/mumbai/ganarayas-arrival-in-maharashtra-with-the-cheers-of-ganapati-bappa/article-187"><img src="https://www.maharashtrasarthi.com/media/400/2026-09/92380aef-e502-40a8-9f26-1c833fda54a4.png" alt=""></a><br /><p><strong>मुंबई प्रतिनिधी -</strong></p>
<p class="PDq2pG_selectionAnchorContainer">‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’च्या जयघोषात सोमवारी महाराष्ट्रभर लाडक्या गणरायाचे उत्साहात आगमन झाले. भाद्रपद शुद्ध चतुर्थीनिमित्त घरगुती आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये विधिवत श्री गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. पहाटेपासूनच गणेशमूर्ती घरी नेण्यासाठी नागरिकांची लगबग सुरू होती. पारंपरिक वेशभूषा, ढोल-ताशांचा गजर, फुलांची उधळण आणि भक्तिगीतांनी उत्सवी वातावरण निर्माण झाले.</p>
<p>घराघरांत आकर्षक मखर, फुलांची सजावट आणि विद्युत रोषणाई करण्यात आली. गणरायाला मोदक, लाडू, फळे आणि पंचपक्वान्नांचा नैवेद्य दाखवून कुटुंबीयांनी सामूहिक आरती केली. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या वतीनेही धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांना सुरुवात झाली.</p>
<p><strong>मुंबईत सार्वजनिक गणेशोत्सवाचा दिमाख</strong></p>
<p class="PDq2pG_selectionAnchorContainer">मुंबईतील प्रसिद्ध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या दर्शनासाठी पहिल्याच दिवसापासून भाविकांची गर्दी सुरू झाली. लालबाग, परळ, गिरगाव, चिंचपोकळी, खेतवाडी, दादर आणि उपनगरांतील गणेश मंडळांनी विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक विषयांवर आधारित देखावे उभारले आहेत.</p>
<p>गर्दीचे व्यवस्थापन, महिलांची सुरक्षितता, वाहतूक नियंत्रण आणि संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. महत्त्वाची मंडळे, रेल्वेस्थानके, बाजारपेठा, समुद्रकिनारे आणि विसर्जन मार्गांवर विशेष सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि संशयास्पद वस्तू किंवा हालचाल आढळल्यास तातडीने पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.</p>
<p><strong>पुण्यात मानाच्या गणपतींची विधिवत प्रतिष्ठापना</strong></p>
<p class="PDq2pG_selectionAnchorContainer">पुण्यातील मानाच्या गणपतींची पारंपरिक पद्धतीने प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. ढोल-ताशा पथके, लेझीम, पारंपरिक वेशभूषेतील कार्यकर्ते आणि फुलांनी सजविलेल्या मिरवणुकांनी पुण्यनगरीतील वातावरण गणेशमय झाले. मध्यवर्ती भागातील प्रमुख गणेश मंडळांच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली.</p>
<p>शहरातील सुरक्षिततेसाठी सुमारे सात हजार पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. गर्दीवर लक्ष ठेवण्यासाठी अत्याधुनिक कॅमेरे, निरीक्षण मनोरे आणि नियंत्रण कक्षांची मदत घेतली जात आहे. महिलांच्या सुरक्षिततेसाठी स्वतंत्र पथके आणि साध्या वेशातील पोलीस कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.</p>
<p><strong>कोकणात पारंपरिक उत्सवाचा आनंद</strong></p>
<p class="PDq2pG_selectionAnchorContainer">रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत गणेशोत्सवाला विशेष महत्त्व आहे. कोकणातील घरोघरी पारंपरिक पद्धतीने गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली. अनेक कुटुंबांमध्ये पिढ्यान्‌पिढ्या सुरू असलेल्या प्रथेनुसार मातीच्या मूर्तीची स्थापना करून भजन, कीर्तन, आरती आणि सामूहिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.</p>
<p>ग्रामीण भागात नातेवाइकांच्या भेटीगाठी, पारंपरिक खाद्यपदार्थ आणि सामूहिक आरतीमुळे उत्सवाचा आनंद द्विगुणित झाला. बाजारपेठांमध्ये फुले, फळे, दुर्वा, नारळ, केळीची पाने, सजावटीचे साहित्य आणि मिठाईच्या खरेदीसाठी नागरिकांची गर्दी दिसून आली.</p>
<p><strong>राज्याच्या विविध भागांत गणेशोत्सवाचा उत्साह</strong></p>
<p class="PDq2pG_selectionAnchorContainer">पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातही घरगुती तसेच सार्वजनिक गणेशोत्सवाला उत्साहात प्रारंभ झाला. अनेक मंडळांनी धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसोबत रक्तदान, आरोग्य तपासणी, पर्यावरण संवर्धन, व्यसनमुक्ती आणि विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक उपक्रमांचे नियोजन केले आहे.</p>
<p>शहरांसह ग्रामीण भागात पारंपरिक वाद्यांच्या गजरात गणेशमूर्तींचे आगमन झाले. फुले, फळे, पूजेचे साहित्य, मिठाई आणि सजावटीच्या वस्तूंच्या खरेदीमुळे बाजारपेठांमध्ये दिवसभर वर्दळ होती.</p>
<p><strong>पर्यावरणपूरक उत्सवाला प्राधान्य</strong></p>
<p class="PDq2pG_selectionAnchorContainer">अनेक घरगुती गणेशभक्त आणि सार्वजनिक मंडळांनी शाडू मातीच्या मूर्ती, नैसर्गिक रंग, कापडी व कागदी सजावट तसेच पुनर्वापर करता येणाऱ्या साहित्याला प्राधान्य दिले आहे. प्लास्टिक आणि थर्माकोलचा वापर टाळण्याचा संदेश विविध मंडळांकडून दिला जात आहे.</p>
<p>स्थानिक स्वराज्य संस्थांनी कृत्रिम विसर्जन तलाव, निर्माल्य संकलन केंद्रे आणि स्वच्छता पथकांची व्यवस्था केली आहे. मूर्तींचे विसर्जन नियोजित ठिकाणी करून नदी, तलाव आणि समुद्राचे प्रदूषण टाळण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.</p>
<p><strong>यंदा बारा दिवसांचा गणेशोत्सव</strong></p>
<p class="PDq2pG_selectionAnchorContainer">यंदा तिथीच्या कालगणनेमुळे गणरायाचा उत्सव बारा दिवसांचा राहणार असून २५ सप्टेंबरला अनंत चतुर्दशीच्या दिवशी सार्वजनिक गणेशमूर्तींचे विसर्जन होणार आहे. दीड दिवस, तीन दिवस, पाच दिवस, सात दिवस आणि गौरी-गणपतींच्या प्रथेनुसार घरगुती मूर्तींचे टप्प्याटप्प्याने विसर्जन केले जाणार आहे.</p>
<p>गणेशोत्सवाच्या आगामी दिवसांत आरती, भजन, कीर्तन, सांस्कृतिक स्पर्धा, सामाजिक उपक्रम आणि विविध प्रबोधनपर कार्यक्रमांची रेलचेल राहणार आहे. आनंद, भक्ती, परंपरा आणि सामाजिक एकोप्याचा संदेश देणाऱ्या या उत्सवामुळे संपूर्ण महाराष्ट्र गणेशमय झाला आहे.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>राज्य</category>
                                            <category>मुंबई</category>
                                    

                <link>https://www.maharashtrasarthi.com/mumbai/ganarayas-arrival-in-maharashtra-with-the-cheers-of-ganapati-bappa/article-187</link>
                <guid>https://www.maharashtrasarthi.com/mumbai/ganarayas-arrival-in-maharashtra-with-the-cheers-of-ganapati-bappa/article-187</guid>
                <pubDate>Mon, 14 Sep 2026 21:30:30 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.maharashtrasarthi.com/media/2026-09/92380aef-e502-40a8-9f26-1c833fda54a4.png"                         length="3142133"                         type="image/png"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[sandeep patil]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>‘ऑपरेशन डीप मॅनिफेस्ट’ अंतर्गत डीआरआयकडून पाकिस्तानमधून आलेले 362 मेट्रिक टनांहून अधिक सुके खजूर जप्त..</title>
                                    <description><![CDATA[<p>नवी दिल्ली -</p>
<p>भारताच्या पाकिस्तानमधून आयातीवरील बंदीला चुकविण्याच्या प्रयत्नांविरोधात मोठी कारवाई करत, महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) पाकिस्तानमधून आलेले 362 मेट्रिक टनांहून अधिक सुके खजूर जप्त केले आहेत.</p>
<p>विशिष्ट गुप्त माहितीच्या आधारे, डीआरआय अधिकाऱ्यांनी नाशिक येथील सीएफएस अंबड येथे मुंबईस्थित कंपनीने आयात केलेले सुक्या खजुराचे 13 कंटेनर अडवले. ही मालवाहतूक संयुक्त अरब अमिरातीतील जेबेल अली येथून आली होती. आयात कागदपत्रांमध्ये संयुक्त अरब अमिरातीचा मालाचा उगम/स्त्रोत देश म्हणून उल्लेख करण्यात आला होता.</p>
<p>प्राथमिक तपासात मालाचा पाकिस्तानमधील उगम लपविण्यासाठी काळजीपूर्वक आखलेली ट्रान्सशिपमेंट व्यवस्था उघडकीस आली. सुक्या खजुराची वाहतूक सुरुवातीला पाकिस्तानमधील कराची बंदरातून एका जहाजावरील एका संचातील कंटेनरमधून संयुक्त अरब अमिरातीतील जेबेल अली बंदरात</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.maharashtrasarthi.com/international/dri-seizes-over-362-mt-of-dry-dates-from-pakistan/article-186"><img src="https://www.maharashtrasarthi.com/media/400/2026-09/image002_20260914122540_2634ca.jpg" alt=""></a><br /><p>नवी दिल्ली -</p>
<p>भारताच्या पाकिस्तानमधून आयातीवरील बंदीला चुकविण्याच्या प्रयत्नांविरोधात मोठी कारवाई करत, महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) पाकिस्तानमधून आलेले 362 मेट्रिक टनांहून अधिक सुके खजूर जप्त केले आहेत.</p>
<p>विशिष्ट गुप्त माहितीच्या आधारे, डीआरआय अधिकाऱ्यांनी नाशिक येथील सीएफएस अंबड येथे मुंबईस्थित कंपनीने आयात केलेले सुक्या खजुराचे 13 कंटेनर अडवले. ही मालवाहतूक संयुक्त अरब अमिरातीतील जेबेल अली येथून आली होती. आयात कागदपत्रांमध्ये संयुक्त अरब अमिरातीचा मालाचा उगम/स्त्रोत देश म्हणून उल्लेख करण्यात आला होता.</p>
<p>प्राथमिक तपासात मालाचा पाकिस्तानमधील उगम लपविण्यासाठी काळजीपूर्वक आखलेली ट्रान्सशिपमेंट व्यवस्था उघडकीस आली. सुक्या खजुराची वाहतूक सुरुवातीला पाकिस्तानमधील कराची बंदरातून एका जहाजावरील एका संचातील कंटेनरमधून संयुक्त अरब अमिरातीतील जेबेल अली बंदरात करण्यात आली. जेबेल अली येथे हा माल केवळ ट्रान्सशिप करण्यात आला आणि दुसऱ्या संचातील कंटेनरमध्ये हलवून, वेगळ्या जहाजावर चढविण्यात आला. त्यानंतर पाकिस्तानी नागरिकांनी चालविलेल्या संस्थांच्या माध्यमातून भारताकडे पुढील वाहतुकीसाठी माल पाठविण्यात आला.</p>
<p>पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, राष्ट्रीय सुरक्षेच्या हितासाठी भारत सरकारने पाकिस्तानमधून थेट किंवा अप्रत्यक्षपणे उगम पावलेल्या किंवा पाकिस्तानमधून निर्यात होणाऱ्या सर्व वस्तूंच्या आयातीवर किंवा वाहतुकीवर संपूर्ण बंदी लागू केली. परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाच्या (डीजीएफटी) 2 मे 2025 रोजीच्या अधिसूचना क्रमांक 06/2025-26 नुसार ही बंदी 2 मे 2025 पासून लागू झाली. त्यानंतर डीआरआयने “ऑपरेशन डीप मॅनिफेस्ट” अंतर्गत तिसऱ्या देशामार्गे भारतात आणण्याचा प्रयत्न होणाऱ्या पाकिस्तानमधील मालाची सातत्याने ओळख पटवून, तो अडवून जप्त केला आहे.</p>
<p>ही जप्ती व्यापारबंदी चुकविण्याचा प्रयत्न करणाऱ्या अत्याधुनिक नेटवर्कची ओळख पटविणे, त्यांना विस्कळीत करणे आणि त्यांचे उच्चाटन करण्यासाठी डीआरआयच्या सातत्यपूर्ण निर्धाराचे द्योतक आहे. चुकीची माहिती देणे, ट्रान्सशिपमेंट आणि कागदपत्रांमध्ये फेरफार करून व्यापारबंदी चुकविण्याच्या प्रयत्नांना आळा घालत, राष्ट्रीय सुरक्षेचे रक्षण आणि पुरवठा साखळीची अखंडता सुनिश्चित करण्यासाठी डीआरआय कटिबद्ध आहे.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>अंतरराष्ट्रीय</category>
                                            <category>राष्ट्रीय</category>
                                            <category>क्राईम</category>
                                    

                <link>https://www.maharashtrasarthi.com/international/dri-seizes-over-362-mt-of-dry-dates-from-pakistan/article-186</link>
                <guid>https://www.maharashtrasarthi.com/international/dri-seizes-over-362-mt-of-dry-dates-from-pakistan/article-186</guid>
                <pubDate>Mon, 14 Sep 2026 20:42:34 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.maharashtrasarthi.com/media/2026-09/image002_20260914122540_2634ca.jpg"                         length="26826"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[sandeep patil]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>आफ्रोह संघटनच्या 'नारे निदर्शने 'आंदोलंन साठी अन्यायग्रस्त जमातींच्या उत्सुर्त प्रतिसाद</title>
                                    <description><![CDATA[<p>जळगाव प्रतिनिधी-</p>
<p>आफ्रोह संघटन व्दारे जळगांव येथे करण्यात आलेल्या नारे निदर्शने आंदोलन साठी अन्यायग्रस्त जमाती आणि ठाकूर जमात कर्मचारी यांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला बरेच बांधव उपस्थित होते. अन्यायाच्या सहनशीलता ची सीमा पार झालेली आहे.त्यामुळेच प्रचंड नाही पण मोठा प्रतिसाद मिळाला सर्वांच्या चेहर्यावर अन्याय विरुध्द चीड दिसून आली.आदिवासी बहुल क्षेत्राबाहेर जमातीसाठी कर्दनकाळ ठरणारा अन्यायी सुधारणा कायदा २०२६ला सर्व थरातून विरोध करणेची आवश्यकता असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.</p>
<p>शेवटी निवेदने देवून आजच्या कार्यक्रमाची सांगता केली. आजचा कार्यक्रम हा पुढील मोठ्या आंदोलनाचा साठी प्रतिसाद कितपत मिळू शकतो याची चाचणी होती</p>
<p>  </p>
<p>  </p>]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.maharashtrasarthi.com/jalgaon/afro-sanghtans-slogans-demonstrations-impassioned-tribals-responses-to-protests/article-185"><img src="https://www.maharashtrasarthi.com/media/400/2026-09/img-20260907-wa0149.jpg" alt=""></a><br /><p>जळगाव प्रतिनिधी-</p>
<p>आफ्रोह संघटन व्दारे जळगांव येथे करण्यात आलेल्या नारे निदर्शने आंदोलन साठी अन्यायग्रस्त जमाती आणि ठाकूर जमात कर्मचारी यांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला बरेच बांधव उपस्थित होते. अन्यायाच्या सहनशीलता ची सीमा पार झालेली आहे.त्यामुळेच प्रचंड नाही पण मोठा प्रतिसाद मिळाला सर्वांच्या चेहर्यावर अन्याय विरुध्द चीड दिसून आली.आदिवासी बहुल क्षेत्राबाहेर जमातीसाठी कर्दनकाळ ठरणारा अन्यायी सुधारणा कायदा २०२६ला सर्व थरातून विरोध करणेची आवश्यकता असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.</p>
<p>शेवटी निवेदने देवून आजच्या कार्यक्रमाची सांगता केली. आजचा कार्यक्रम हा पुढील मोठ्या आंदोलनाचा साठी प्रतिसाद कितपत मिळू शकतो याची चाचणी होती</p>
<p> </p>
<p> </p>]]></content:encoded>
                
                                                            <category>जळगाव</category>
                                    

                <link>https://www.maharashtrasarthi.com/jalgaon/afro-sanghtans-slogans-demonstrations-impassioned-tribals-responses-to-protests/article-185</link>
                <guid>https://www.maharashtrasarthi.com/jalgaon/afro-sanghtans-slogans-demonstrations-impassioned-tribals-responses-to-protests/article-185</guid>
                <pubDate>Mon, 07 Sep 2026 22:06:29 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.maharashtrasarthi.com/media/2026-09/img-20260907-wa0149.jpg"                         length="80295"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Shailendra Thakur]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>अनुसूचित ठाकूर जमात नोकरवर्ग सेवा संघ महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांचा जळगाव दौरा उत्साहात संपन्न,</title>
                                    <description><![CDATA[<p><strong>कार्यकारी संपादक -शैलेंद्र ठाकूर यांच्याकडून</strong></p>
<p>अनुसूचित ठाकूर जमात नोकरवर्ग सेवा संघ महाराष्ट्र राज्य या नव्याने स्थापन झालेल्या संघटनेच्या राज्य कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांचा नुकताच जळगाव दौरा संपन्न झाला. या दौऱ्यादरम्यान जळगाव शहरातील तिरुपती लॉजिंग येथे ठाकूर समाजबांधवांसोबत संवाद बैठक आयोजित करण्यात आली होती. समाजाच्या विविध प्रश्नांवर चर्चा करतानाच संघटनेची भूमिका, उद्दिष्टे आणि भविष्यातील कार्याची दिशा याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.</p>
<p>बैठकीस जळगाव शहर व परिसरातील समाजबांधव उपस्थित होते. राज्य कार्यकारिणीचे पदाधिकारी जळगावमध्ये दाखल झाल्यानंतर समाजबांधवांच्या वतीने त्यांचे पुष्पगुच्छ देऊन उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.</p>
<p><strong>नवीन संघटनेची गरज का भासली</strong>?</p>
<p>            समाजात यापूर्वीच विविध संघटना कार्यरत असताना नव्याने संघटना स्थापन करण्याची आवश्यकता का</p>
<p>समाजातील</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.maharashtrasarthi.com/jalgaon/jalgaon-tour-of-scheduled-thakur-jamaat-nokrakvarg-seva-sangh-maharashtra/article-184"><img src="https://www.maharashtrasarthi.com/media/400/2026-09/img-20260907-wa0151.jpg" alt=""></a><br /><p><strong>कार्यकारी संपादक -शैलेंद्र ठाकूर यांच्याकडून</strong></p>
<p>अनुसूचित ठाकूर जमात नोकरवर्ग सेवा संघ महाराष्ट्र राज्य या नव्याने स्थापन झालेल्या संघटनेच्या राज्य कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांचा नुकताच जळगाव दौरा संपन्न झाला. या दौऱ्यादरम्यान जळगाव शहरातील तिरुपती लॉजिंग येथे ठाकूर समाजबांधवांसोबत संवाद बैठक आयोजित करण्यात आली होती. समाजाच्या विविध प्रश्नांवर चर्चा करतानाच संघटनेची भूमिका, उद्दिष्टे आणि भविष्यातील कार्याची दिशा याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.</p>
<p>बैठकीस जळगाव शहर व परिसरातील समाजबांधव उपस्थित होते. राज्य कार्यकारिणीचे पदाधिकारी जळगावमध्ये दाखल झाल्यानंतर समाजबांधवांच्या वतीने त्यांचे पुष्पगुच्छ देऊन उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.</p>
<p><strong>नवीन संघटनेची गरज का भासली</strong>?</p>
<p>      समाजात यापूर्वीच विविध संघटना कार्यरत असताना नव्याने संघटना स्थापन करण्याची आवश्यकता का भासली, याबाबत उपस्थित समाजबांधवांच्या मनातील प्रश्नांना राज्य कार्यकारिणीचे अध्यक्ष शिवदास भामरे यांनी सविस्तर उत्तरे दिली. समाजातील नोकरवर्ग, विद्यार्थी, तरुण तसेच विविध शासकीय प्रक्रियांमध्ये येणाऱ्या अडचणी प्रभावीपणे मांडण्यासाठी आणि त्यावर संघटितपणे काम करण्यासाठी संघटनेची भूमिका स्पष्ट करण्यात आली.</p>
<p>समाजातील प्रत्येक घटकाला सोबत घेऊन एकजुटीने कार्य करण्याची गरज असून, केवळ संघटना स्थापन करणे नव्हे तर समाजाच्या प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा करणे हा संघटनेचा प्रमुख उद्देश असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.</p>
<p><strong>समाजाच्या अडचणींवर मार्गदर्शन</strong></p>
<p>राज्य कार्यकारिणीचे मार्गदर्शक हिम्मत आनंदा बागुल यांनी समाजबांधवांना मार्गदर्शन करताना समाजासमोर निर्माण होणाऱ्या विविध अडचणी, प्रशासकीय पातळीवरील प्रश्न आणि त्यासाठी संघटितपणे प्रयत्न करण्याचे महत्त्व विशद केले.</p>
<p>समाजातील तरुणांनी पुढाकार घेऊन संघटनेच्या माध्यमातून सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.</p>
<p><strong>जात वैधता प्रकरणांसाठी मदतीचे आश्वासन</strong></p>
<p>संघटनेचे सहसचिव दिनेश आत्माराम येशी यांनी विशेषतः जात वैधता (व्हॅलिडिटी) प्रकरणांमध्ये समाजबांधवांना येणाऱ्या अडचणींबाबत मार्गदर्शन केले. कोणत्याही समाजबांधवाला जात वैधता प्रक्रियेत अडचण निर्माण झाल्यास मदतीसाठी संपर्क साधण्याचे आवाहन करत, “समाजबांधवांच्या अडचणी सोडविण्यासाठी दिवस-रात्र उपलब्ध राहू,” अशी भूमिका त्यांनी व्यक्त केली.</p>
<p>यावेळी उपस्थित समाजबांधवांनी जात वैधता तसेच इतर विविध शासकीय प्रक्रियांशी संबंधित प्रश्न उपस्थित करून त्याबाबत माहिती घेतली.</p>
<p><strong>पदाधिकाऱ्यांचे मनोगत</strong></p>
<p>       राज्य कार्यकारिणीचे सदस्य भिकन नारायण ठाकूर यांनी आपल्या मनोगतातून समाजाच्या एकजुटीचे महत्त्व अधोरेखित केले. समाजाच्या प्रगतीसाठी प्रत्येक समाजबांधवाने आपली जबाबदारी ओळखून संघटनेच्या माध्यमातून सक्रिय योगदान देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.</p>
<p><strong>जळगाव जिल्हा कार्यकारिणीची निर्मिती</strong></p>
<p>       राज्य कार्यकारिणीचे कार्याध्यक्ष वासुदेव भिकाजी ठाकूर यांच्या पुढाकारातून जळगाव शहरातील या संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीदरम्यान उपस्थित समाजबांधवांमधून अनुसूचित ठाकूर जमात नोकरवर्ग सेवा संघाची जळगाव जिल्हा कार्यकारिणी तयार करण्यात आली.</p>
<p>जिल्हा पातळीवर संघटनेची प्रभावीपणे बांधणी करून समाजातील नोकरवर्ग, विद्यार्थी, युवक आणि समाजबांधवांच्या विविध प्रश्नांसाठी संघटितपणे कार्य करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.</p>
<p><strong>ठाकूर समाजाच्या एकजुटीसाठी एकत्र येण्याचे प्रभावी आवाहन</strong></p>
<p>      ठाकूर समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आता केवळ चर्चा न करता संघटितपणे कृती करण्याची गरज आहे. समाजातील प्रत्येक नोकरदार, विद्यार्थी, युवक, महिला आणि समाजबांधवांनी आपल्या वैयक्तिक अडचणींपलीकडे जाऊन समाजाच्या सामूहिक प्रश्नांसाठी एकजुटीने उभे राहावे.</p>
<p>“एक समाज, एकजूट आणि एक मजबूत संघटन” या भावनेतून प्रत्येक गावात, तालुक्यात आणि जिल्ह्यात संघटनेची भक्कम बांधणी करण्याचा संकल्प करूया. जात वैधता, शासकीय योजना, शैक्षणिक संधी, रोजगार, सामाजिक प्रश्न आणि समाजाच्या हक्कांशी संबंधित कोणत्याही अडचणीसमोर समाजबांधवांनी एकटे पडू नये, यासाठी संघटना सदैव आपल्या पाठीशी उभी राहील.</p>
<p>आजची एकजूट ही उद्याच्या पिढीची ताकद आहे. त्यामुळे प्रत्येक समाजबांधवाने संघटनेशी जोडले जावे, आपले प्रश्न मांडावेत, इतरांना सहकार्य करावे आणि समाजाच्या प्रगतीसाठी आपला सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन राज्य कार्यकारिणीच्या वतीने करण्यात आले.</p>
<p>“आपण एकत्र आलो, तर आपल्या समाजाचा आवाज अधिक बुलंद होईल;</p>
<p>आणि संघटित झालो, तर आपल्या हक्कांसाठीची लढाई अधिक सक्षम होईल!”</p>
<p>      जळगावमध्ये झालेल्या या बैठकीमुळे समाजबांधवांमध्ये संघटनात्मक कार्याबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून, नव्याने स्थापन झालेल्या जिल्हा कार्यकारिणीच्या माध्यमातून आगामी काळात समाजहिताचे विविध उपक्रम राबविण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>जळगाव</category>
                                    

                <link>https://www.maharashtrasarthi.com/jalgaon/jalgaon-tour-of-scheduled-thakur-jamaat-nokrakvarg-seva-sangh-maharashtra/article-184</link>
                <guid>https://www.maharashtrasarthi.com/jalgaon/jalgaon-tour-of-scheduled-thakur-jamaat-nokrakvarg-seva-sangh-maharashtra/article-184</guid>
                <pubDate>Mon, 07 Sep 2026 21:39:09 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.maharashtrasarthi.com/media/2026-09/img-20260907-wa0151.jpg"                         length="135424"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Shailendra Thakur]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत तन्मय घोडेस्वारला रौप्य पदक</title>
                                    <description><![CDATA[<p>जळगाव प्रतिनिधी</p>
<p>जळगाव : महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव व जळगाव जिल्हा क्रीडा परिषद, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त आयोजित क्रीडा सप्ताहांतर्गत जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धा छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल, जळगाव येथे काल संध्याकाळी नुकत्याच उत्साहात पार पडल्या.</p>
<p>          या स्पर्धेत १० वर्षांखालील मुले गटात सेंट टेरेसा इंग्लिश मीडियम स्कूल, जळगाव येथील इयत्ता चौथीचा विद्यार्थी तन्मय समीर घोडेस्वार याने उत्कृष्ट कामगिरी करत ५० मीटर ब्रेस्ट स्ट्रोक प्रकारात रौप्य (सिल्वर) पदक पटकावले.</p>
<p>            तन्मयला जिल्हा क्रीडा अधिकारी दिलीप दिघे, क्रीडा अधिकारी सचिन निकम, क्रीडा अधिकारी, डॉ.सुरेश थरकुडे यांच्या हस्ते रौप्य पदक</p>
<p>तन्मय</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.maharashtrasarthi.com/jalgaon/silver-medal-for-tanmay-ghodeswar-in-district-level-swimming-competition/article-181"><img src="https://www.maharashtrasarthi.com/media/400/2026-09/img-20260901-wa0036.jpg" alt=""></a><br /><p>जळगाव प्रतिनिधी</p>
<p>जळगाव : महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव व जळगाव जिल्हा क्रीडा परिषद, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त आयोजित क्रीडा सप्ताहांतर्गत जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धा छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल, जळगाव येथे काल संध्याकाळी नुकत्याच उत्साहात पार पडल्या.</p>
<p>     या स्पर्धेत १० वर्षांखालील मुले गटात सेंट टेरेसा इंग्लिश मीडियम स्कूल, जळगाव येथील इयत्ता चौथीचा विद्यार्थी तन्मय समीर घोडेस्वार याने उत्कृष्ट कामगिरी करत ५० मीटर ब्रेस्ट स्ट्रोक प्रकारात रौप्य (सिल्वर) पदक पटकावले.</p>
<p>      तन्मयला जिल्हा क्रीडा अधिकारी दिलीप दिघे, क्रीडा अधिकारी सचिन निकम, क्रीडा अधिकारी, डॉ.सुरेश थरकुडे यांच्या हस्ते रौप्य पदक व सन्मानपत्र प्रदान करून गौरविण्यात आले.</p>
<p>तन्मय यास राष्ट्रीय जलतरण प्रशिक्षक कमलेश नगरकर यांचे मार्गदर्शन लाभले.</p>
<p>या यशाबद्दलचा इंग्लिश मीडियम स्कूल च्या प्रिन्सिपल सिस्टर ज्युलियट, सिस्टर डेल्ला, क्रीडा शिक्षक शैलेश जाधव, विशाल मोरे, जितेंद्र शिंदे, नरेंद्र भोई यांनी अभिनंदन केले.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>जळगाव</category>
                                    

                <link>https://www.maharashtrasarthi.com/jalgaon/silver-medal-for-tanmay-ghodeswar-in-district-level-swimming-competition/article-181</link>
                <guid>https://www.maharashtrasarthi.com/jalgaon/silver-medal-for-tanmay-ghodeswar-in-district-level-swimming-competition/article-181</guid>
                <pubDate>Tue, 01 Sep 2026 10:41:32 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.maharashtrasarthi.com/media/2026-09/img-20260901-wa0036.jpg"                         length="149178"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Shailendra Thakur]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>रोटरीच्या सेवाभावी कार्याचा उत्सव साजरा करा -रोटरी क्लब ऑफ जळगाव एलिटच्या कार्यक्रमात डी.जी. डॉ.राजेश पाटील यांचे मार्गदर्शन . </title>
                                    <description><![CDATA[<p><strong>जळगाव प्रतिनिधी-ज्ञानेश्वर वाघ</strong></p>
<p>जळगाव - प्रत्येकाने रोटरीचे कार्य तन, मन, धन अर्पण करुन करावे. रोटरीच्या सेवाभावी कार्याचा उत्सव साजरा करा. रोटरीची चळवळ प्रत्येक घराघरात पोहचवून ती व्यापक करा, असे मार्गदर्शन रोटरीचे डिस्ट्रिक गव्हर्नर डॉ.राजेश पाटील यांनी केले. रोटरी क्लब ऑफ जळगाव एलिटला डॉ.राजेश पाटील यांनी ऑफिसियल क्लब व्हिजिट दिली. यानिमित्त मायादेवीनगरातील रोटरी भवनात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. त्यांनी क्लबच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले. त्यांच्या कार्याचा परिचय डॉ.पंकज शहा यांनी करुन दिला. व्यासपीठावर क्लबचे अध्यक्ष संजय तापडिया, सचिव धर्मेंद्र भय्या, डॉ.पंकज शहा उपस्थित होते. संजय तापडिया यांनी क्लबच्या विविध कामकाजाची माहिती दिली. क्लबचे माजी अध्यक्ष ओमप्रकाश सिंह यांनी त्यांच्या कार्यकाळात</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.maharashtrasarthi.com/jalgaon/celebrate-rotarys-philanthropic-work-rotary-club-of-jalgaon-elite/article-180"><img src="https://www.maharashtrasarthi.com/media/400/2026-08/img-20260831-wa0061.jpg" alt=""></a><br /><p><strong>जळगाव प्रतिनिधी-ज्ञानेश्वर वाघ</strong></p>
<p>जळगाव - प्रत्येकाने रोटरीचे कार्य तन, मन, धन अर्पण करुन करावे. रोटरीच्या सेवाभावी कार्याचा उत्सव साजरा करा. रोटरीची चळवळ प्रत्येक घराघरात पोहचवून ती व्यापक करा, असे मार्गदर्शन रोटरीचे डिस्ट्रिक गव्हर्नर डॉ.राजेश पाटील यांनी केले. रोटरी क्लब ऑफ जळगाव एलिटला डॉ.राजेश पाटील यांनी ऑफिसियल क्लब व्हिजिट दिली. यानिमित्त मायादेवीनगरातील रोटरी भवनात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. त्यांनी क्लबच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले. त्यांच्या कार्याचा परिचय डॉ.पंकज शहा यांनी करुन दिला. व्यासपीठावर क्लबचे अध्यक्ष संजय तापडिया, सचिव धर्मेंद्र भय्या, डॉ.पंकज शहा उपस्थित होते. संजय तापडिया यांनी क्लबच्या विविध कामकाजाची माहिती दिली. क्लबचे माजी अध्यक्ष ओमप्रकाश सिंह यांनी त्यांच्या कार्यकाळात उत्कृष्ट कार्य केले आहे. यानिमित्त त्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. आभार संदीप झवर यांनी मानले.</p>
<p><strong>जळगावातील काम अभिमानास्पद</strong></p>
<p>जळगावातील रोटरी क्लबचे कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी व अभिमानास्पद आहे. प्रत्येकाचे रोटरी चळवळीत मनापासून मोठे योगदान अपेक्षित आहे. या चळवळीत सर्व घटकातील क्रियाशील नवीन सदस्यांना जोडा आणि सेवेचा जास्तीत जास्त विस्तार करा. नावीन्यपूर्ण उपक्रमात अनेकांचा सहभाग वाढवा. त्यांच्यावर नवनवीन जबाबदारी सोपवा. सर्वांनी सर्व कामकाज एकजुटीने वेळेत व यशस्वीरित्या पूर्ण करा, असेही मार्गदर्शन डॉ.राजेश पाटील यांनी केले. <img src="https://www.maharashtrasarthi.com/media/2026-08/img-20260831-wa0063.jpg" alt="IMG-20260831-WA0063" width="1280" height="960"/></p>]]></content:encoded>
                
                                                            <category>जळगाव</category>
                                    

                <link>https://www.maharashtrasarthi.com/jalgaon/celebrate-rotarys-philanthropic-work-rotary-club-of-jalgaon-elite/article-180</link>
                <guid>https://www.maharashtrasarthi.com/jalgaon/celebrate-rotarys-philanthropic-work-rotary-club-of-jalgaon-elite/article-180</guid>
                <pubDate>Mon, 31 Aug 2026 19:15:30 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.maharashtrasarthi.com/media/2026-08/img-20260831-wa0061.jpg"                         length="87275"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Shailendra Thakur]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>शासकीय रुग्णालयात साजरी झाली माणुसकीची राखी आजारी बहिणींसाठी औषध,साड्या आणि प्रेमाची भेट</title>
                                    <description><![CDATA[<p>  छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी </p>
<p>छत्रपती संभाजीनगर -राखी पौर्णिमेचा सण म्हणजे भाऊ–बहिणीच्या नात्याचं प्रतीक.घरात सण साजरे होतात, गोडधोड वाटले जातात.पण ज्या बहिणी रुग्णालयात आजारी अवस्थेत आहेत,ज्यांचं कुटुंब जवळ नाही किंवा आर्थिक अडचणींमुळे त्या एकट्याच उपचार घेत आहेत,त्यांच्यासाठी हा सण केवळ आठवणीत राहतो पण अशाच भावनिक क्षणी माणुसकी समुहाच्या 'भावंडांनी' शासकीय रुग्णालयात जाऊन या बहिणींना राखी बांधत औषधी,साड्या आणि प्रेमाची भेट दिली.गेल्या ९ वर्षांपासून अविरतपणे सुरू असलेला हा उपक्रम यंदाही सु-लक्ष्मी सेवाभावी संस्थेच्या वतीने व ज्युनिअर चार्ली फाउंडेशन तसेच माणुसकी समुह यांच्या सहकार्याने राबवण्यात आला.या कार्यक्रमाची सुरवात घाटी रुग्णालयातील मेडिसिन बिल्डिंग मधील महिला वॉर्ड क्रमांक ४ येथे उपचार घेत असलेल्या महिला रुग्णांना राखी</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.maharashtrasarthi.com/jalgaon/manusakis-rakhi-was-celebrated-in-the-government-hospital-with-gifts/article-178"><img src="https://www.maharashtrasarthi.com/media/400/2026-08/img-20260828-wa0105.jpg" alt=""></a><br /><p> छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी </p>
<p>छत्रपती संभाजीनगर -राखी पौर्णिमेचा सण म्हणजे भाऊ–बहिणीच्या नात्याचं प्रतीक.घरात सण साजरे होतात, गोडधोड वाटले जातात.पण ज्या बहिणी रुग्णालयात आजारी अवस्थेत आहेत,ज्यांचं कुटुंब जवळ नाही किंवा आर्थिक अडचणींमुळे त्या एकट्याच उपचार घेत आहेत,त्यांच्यासाठी हा सण केवळ आठवणीत राहतो पण अशाच भावनिक क्षणी माणुसकी समुहाच्या 'भावंडांनी' शासकीय रुग्णालयात जाऊन या बहिणींना राखी बांधत औषधी,साड्या आणि प्रेमाची भेट दिली.गेल्या ९ वर्षांपासून अविरतपणे सुरू असलेला हा उपक्रम यंदाही सु-लक्ष्मी सेवाभावी संस्थेच्या वतीने व ज्युनिअर चार्ली फाउंडेशन तसेच माणुसकी समुह यांच्या सहकार्याने राबवण्यात आला.या कार्यक्रमाची सुरवात घाटी रुग्णालयातील मेडिसिन बिल्डिंग मधील महिला वॉर्ड क्रमांक ४ येथे उपचार घेत असलेल्या महिला रुग्णांना राखी बांधून त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्यात आले.या वेळी प्रत्येक महिलेला "एक राखी, एक साडी" या उपक्रमाअंतर्गत साडी भेट देण्यात आली.तसेच काही रुग्णांना औषधासाठी १०० रु प्रमाणे ची आर्थिक मदतही देण्यात आली.यामुळे त्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू उभे राहिले.एक महिला रुग्ण, ज्यांचा भाऊ वर्षांपूर्वीच दिवंगत झाला होता, त्या म्हणाल्या –</p>
<p>"आम्ही तीन बहिणी… पण भाऊ गेला आणि राखी साजरी करणं थांबलं.आज भाऊ गेल्यानंतर पहिल्यांदा पुन्हा राखी बांधली. आज जणू माणुसकीच्या रूपात भाऊ परत आलाय… ही राखी मी आयुष्यभर विसरणार नाही!" असे बोलतांना अश्रु अनावर झाले </p>
<p>कार्यक्रमात ज्युनिअर चार्ली फाउंडेशन चे अध्यक्ष (सोमनाथ स्वभावणे) यांनी आपल्या हास्यविनोद आणि अभिनयाच्या माध्यमातून रुग्णांना हसवलं, त्यांचं मन हलकं केलं.उपस्थित रुग्ण,नातेवाईक आणि कर्मचाऱ्यांनी याचे भरभरून कौतुक केलं.या स्तुत्य उपक्रमासाठी समाजसेवक सुमित पंडित यांच्या नेतृत्वात माणुसकी समूहाने विशेष प्रयत्न केले.या उपक्रमासाठी खजाना साडी सेल चे मालक इनुस खत्री यांनी साड्यांचे सहकार्य केले.या कार्यक्रमाला प्रवीणा यादव वरिष्ठ पोलीस निरीक्षक बेगमपुरा,</p>
<p>देविदास पंडित,विजय निबाळकर,महादेव रदंवे,मनोज वखरे,राम पंडित,सौ.मिराबाई पंडित सौ.पूजा पंडित,लक्ष्मी पंडित यांच्यासह माणुसकी समूहाचे अनेक सदस्य उपस्थित होते.</p>
<p><strong>संवादातून जाणून घेतलेल्या रुग्णांच्या समस्या</strong></p>
<p>प्रविणा यादव,पोलीस निरीक्षक, बेगमपुरा यांनी या प्रसंगी महिला रुग्णांशी संवाद साधला व त्यांना धीर देत लवकर बरे होण्यासाठी आधार दिला याप्रसंगी बोलताना सांगितले,</p>
<p>"आजच्या समाजात जेव्हा माणुसकी हरवत चालली आहे, तेव्हा रुग्णांसाठी राखी साजरी करणं हा एक अत्यंत हृदयस्पर्शी उपक्रम आहे.सुमित पंडित व त्यांच्या माणुसकी टीमचे मनापासून अभिनंदन.मला स्वतःला या उपक्रमात सहभागी होण्याची संधी मिळाल्याने हे माझं भाग्य आहे.रुग्णांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणं हेच खरं समाजकार्य आहे."</p>
<p> <span style="background-color:rgb(251,238,184);"><strong>माणुसकी समुहाच्या कार्यामुळे हजारो गरजुं रुग्णाना मदत मिळते</strong></span></p>
<p><span style="background-color:rgb(251,238,184);">सुमित सारखे काही घटक समाजात माणुसकी जपण्याचे कार्य करतात त्यामुळे कितीतरी गरजुंपर्यंत मदत पोहचते आज</span></p>
<p><span style="background-color:rgb(251,238,184);">"या राखीच्या सणाला माणुसकीच्या धाग्यांनी जोडलेलं बंधन पाहिलं आणि मन भारावून गेलं.या समाजात अजूनही अशी माणसं आहेत जी निस्वार्थ सेवा करत आहेत.अशा समाजसेवकांच्या कार्यामुळे रुग्णांना आधार मिळतो आणि आमचा समाज अधिक संवेदनशील बनतो."</span></p>
<p><span style="background-color:rgb(251,238,184);"> प्रवीणा यादव वरिष्ठ पोलीस निरीक्षक,बेगमपुरा</span></p>
<p><img src="https://www.maharashtrasarthi.com/media/2026-08/img-20260828-wa0102.jpg" alt="IMG-20260828-WA0102" width="1040" height="573"/><img src="https://www.maharashtrasarthi.com/media/2026-08/img-20260828-wa0103.jpg" alt="IMG-20260828-WA0103" width="1040" height="562"/></p>
<p> </p>]]></content:encoded>
                
                                                            <category>जळगाव</category>
                                    

                <link>https://www.maharashtrasarthi.com/jalgaon/manusakis-rakhi-was-celebrated-in-the-government-hospital-with-gifts/article-178</link>
                <guid>https://www.maharashtrasarthi.com/jalgaon/manusakis-rakhi-was-celebrated-in-the-government-hospital-with-gifts/article-178</guid>
                <pubDate>Fri, 28 Aug 2026 19:10:20 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.maharashtrasarthi.com/media/2026-08/img-20260828-wa0105.jpg"                         length="147110"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Shailendra Thakur]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>कट्टा सखी सुगरण ग्रुप कडून  रक्षाबंधन कार्यक्रम </title>
                                    <description><![CDATA[<p>      एसटी महामंडळ कर्मचारी व बेघर निवारा केंद्र जळगाव या दोन ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले</p>
<p>जळगाव शहर महानगरपालिका जळगाव राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत संत गाडगेबाबा महाराज शिक्षण सांस्कृतिक क्रीडा मंडळ संचलित संत गाडगेबाबा शहरी बेघर निवारा केंद्र जळगाव या ठिकाणी सर्व बांधवांना औक्षण करून राख्या बांधण्यात आल्या त्यांना उत्तम आरोग्य लाभो अश्या शुभेच्छा देण्यात आल्या व तसेच एसटी महामंडळा कर्मचारी हे आज रक्षाबंधन असुन देखील आपली ड्युटी बजावत आहेत आणि प्रत्येक बहिणीला आणि भावाला रक्षाबंधन करता बसने प्रवास करता यावा या करता ड्युटी करत आहेत ते सर्व भाऊ या रक्षाबंधना पासुन वंचित राहू नये म्हणून गेल्या पाच वर्षांपासून हा कार्यक्रम</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.maharashtrasarthi.com/jalgaon/rakshabandhan-program-from-katta-sakhi-sugran-group/article-177"><img src="https://www.maharashtrasarthi.com/media/400/2026-08/img-20260828-wa0093.jpg" alt=""></a><br /><p>   एसटी महामंडळ कर्मचारी व बेघर निवारा केंद्र जळगाव या दोन ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले</p>
<p>जळगाव शहर महानगरपालिका जळगाव राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत संत गाडगेबाबा महाराज शिक्षण सांस्कृतिक क्रीडा मंडळ संचलित संत गाडगेबाबा शहरी बेघर निवारा केंद्र जळगाव या ठिकाणी सर्व बांधवांना औक्षण करून राख्या बांधण्यात आल्या त्यांना उत्तम आरोग्य लाभो अश्या शुभेच्छा देण्यात आल्या व तसेच एसटी महामंडळा कर्मचारी हे आज रक्षाबंधन असुन देखील आपली ड्युटी बजावत आहेत आणि प्रत्येक बहिणीला आणि भावाला रक्षाबंधन करता बसने प्रवास करता यावा या करता ड्युटी करत आहेत ते सर्व भाऊ या रक्षाबंधना पासुन वंचित राहू नये म्हणून गेल्या पाच वर्षांपासून हा कार्यक्रम एसटी महामंडळात घेत असतो यावेळी मंडळाच्या अध्यक्षा शैला चौधरी शुभांगी चौधरी, भारती चौधरी प्रतिभा महाजन कुमुद नारखेडे, उल्का पाटे , वैशाली शिरोळे, सविता जाधव या उपस्थित होत्या</p>
<p> </p>
<img src="https://www.maharashtrasarthi.com/media/2026-08/img-20260828-wa0090.jpg" alt="IMG-20260828-WA0090" width="3972" height="1697"/>
बेघर निवारा केंद्र या ठिकाणी या ठिकाणी रक्षाबंधन
]]></content:encoded>
                
                                                            <category>जळगाव</category>
                                    

                <link>https://www.maharashtrasarthi.com/jalgaon/rakshabandhan-program-from-katta-sakhi-sugran-group/article-177</link>
                <guid>https://www.maharashtrasarthi.com/jalgaon/rakshabandhan-program-from-katta-sakhi-sugran-group/article-177</guid>
                <pubDate>Fri, 28 Aug 2026 15:41:27 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.maharashtrasarthi.com/media/2026-08/img-20260828-wa0093.jpg"                         length="988893"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Shailendra Thakur]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>ऊन-पावसाची पर्वा न करता कर्तव्य बजावणाऱ्या वाहतूक पोलिसांना ‘नारीशक्ती’तर्फे रक्षाबंधन,</title>
                                    <description><![CDATA[<p><strong>बातमी वृत्त मनीषा पाटील यांच्याकडून</strong></p>
<p>जळगाव प्रतिनिधी</p>
<p>शहरात कडक ऊन आणि पावसाची पर्वा न करता अहोरात्र वाहतूक सुरळीत ठेवणाऱ्या वाहतूक पोलिसांप्रती कृतज्ञता व्यक्त करत ‘नारीशक्ती बहुउद्देशीय संस्था’ जळगावच्या वतीने आज अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन सोहळा साजरा करण्यात आला. या उपक्रमांतर्गत शहरातील विविध चौकांमध्ये duty बजावत असलेल्या वाहतूक पोलिसांना राख्या बांधून त्यांच्या सुरक्षेसाठी आणि दीर्घायुष्यासाठी सदिच्छा व्यक्त करण्यात आल्या.</p>
<p>या विशेष उपक्रमात नारीशक्ती बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा मनीषा पाटील यांच्यासह आशा मौर्य, नेहा जगताप, दिपाली कुलकर्णी, मंगला खडके, पल्लवी सोनवणे वैशाली वाणी आदी महिला पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. महिलांनी स्वतः चौकात जाऊन पोलिसांच्या मनगटावर राखी बांधली आणि त्यांच्याप्रती सामाजिक बांधिलकी</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.maharashtrasarthi.com/rakshabandhan-by-nari-shakti-to-the-traffic-police-who-perform/article-176"><img src="https://www.maharashtrasarthi.com/media/400/2026-08/img-20260828-wa0073(1).jpg" alt=""></a><br /><p><strong>बातमी वृत्त मनीषा पाटील यांच्याकडून</strong></p>
<p>जळगाव प्रतिनिधी</p>
<p>शहरात कडक ऊन आणि पावसाची पर्वा न करता अहोरात्र वाहतूक सुरळीत ठेवणाऱ्या वाहतूक पोलिसांप्रती कृतज्ञता व्यक्त करत ‘नारीशक्ती बहुउद्देशीय संस्था’ जळगावच्या वतीने आज अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन सोहळा साजरा करण्यात आला. या उपक्रमांतर्गत शहरातील विविध चौकांमध्ये duty बजावत असलेल्या वाहतूक पोलिसांना राख्या बांधून त्यांच्या सुरक्षेसाठी आणि दीर्घायुष्यासाठी सदिच्छा व्यक्त करण्यात आल्या.</p>
<p>या विशेष उपक्रमात नारीशक्ती बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा मनीषा पाटील यांच्यासह आशा मौर्य, नेहा जगताप, दिपाली कुलकर्णी, मंगला खडके, पल्लवी सोनवणे वैशाली वाणी आदी महिला पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. महिलांनी स्वतः चौकात जाऊन पोलिसांच्या मनगटावर राखी बांधली आणि त्यांच्याप्रती सामाजिक बांधिलकी जोपासली. पोलिसांच्या चेहऱ्यावर या अनपेक्षित आणि स्नेहमय उपक्रमाने आनंद पाहायला मिळाला.</p>
<p> </p>
<p><img src="https://www.maharashtrasarthi.com/media/2026-08/img-20260828-wa0070(1).jpg" alt="IMG-20260828-WA0070(1)" width="1280" height="720"/></p>]]></content:encoded>
                
                

                <link>https://www.maharashtrasarthi.com/rakshabandhan-by-nari-shakti-to-the-traffic-police-who-perform/article-176</link>
                <guid>https://www.maharashtrasarthi.com/rakshabandhan-by-nari-shakti-to-the-traffic-police-who-perform/article-176</guid>
                <pubDate>Fri, 28 Aug 2026 14:23:12 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.maharashtrasarthi.com/media/2026-08/img-20260828-wa0073%281%29.jpg"                         length="788835"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Shailendra Thakur]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>आर. आर. विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात साजरा </title>
                                    <description><![CDATA[<p><strong>जळगाव प्रतिनिधी -गिरीष रमणलाल भावसार*</strong></p>
<p>जळगाव : ईस्ट खान्देश एज्युकेशन सोसायटी संचलित आर. आर. विद्यालय, जळगाव येथे दिनांक २७ ऑगस्ट 2026, गुरुवार रोजी रक्षाबंधनाचा सण मोठ्या उत्साहात व आनंदमय वातावरणात साजरा करण्यात आला.</p>
<p>          कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्यार्थिनींनी विद्यार्थ्यांच्या मनगटावर राख्या बांधून भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याचे महत्त्व अधोरेखित केले. यावेळी विद्यार्थ्यांनी रक्षाबंधनाचे महत्त्व सांगणारी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये प्रेम, स्नेह, आपुलकी, बंधुभाव व सामाजिक बांधिलकीची भावना वृद्धिंगत करण्याचा संदेश देण्यात आला.</p>
<p>            या कार्यक्रमास विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक श्री. डी. बी. पांढरे सर, गाईड शिक्षिका श्रीमती आर. जे. लांबोळे मॅडम,व सौ. एस. ए. साळी मॅडम,स्काऊट शिक्षक श्री. के. आर. वंजारी सर आदी शिक्षक</p>
<p>विद्यार्थ्यांनी</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.maharashtrasarthi.com/jalgaon/raksha-bandhan-celebrated-with-enthusiasm-in-rr-vidyalaya/article-175"><img src="https://www.maharashtrasarthi.com/media/400/2026-08/img-20260825-wa0056.jpg" alt=""></a><br /><p><strong>जळगाव प्रतिनिधी -गिरीष रमणलाल भावसार*</strong></p>
<p>जळगाव : ईस्ट खान्देश एज्युकेशन सोसायटी संचलित आर. आर. विद्यालय, जळगाव येथे दिनांक २७ ऑगस्ट 2026, गुरुवार रोजी रक्षाबंधनाचा सण मोठ्या उत्साहात व आनंदमय वातावरणात साजरा करण्यात आला.</p>
<p>     कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्यार्थिनींनी विद्यार्थ्यांच्या मनगटावर राख्या बांधून भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याचे महत्त्व अधोरेखित केले. यावेळी विद्यार्थ्यांनी रक्षाबंधनाचे महत्त्व सांगणारी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये प्रेम, स्नेह, आपुलकी, बंधुभाव व सामाजिक बांधिलकीची भावना वृद्धिंगत करण्याचा संदेश देण्यात आला.</p>
<p>      या कार्यक्रमास विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक श्री. डी. बी. पांढरे सर, गाईड शिक्षिका श्रीमती आर. जे. लांबोळे मॅडम,व सौ. एस. ए. साळी मॅडम,स्काऊट शिक्षक श्री. के. आर. वंजारी सर आदी शिक्षक उपस्थित होते. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देत या सणामागील सामाजिक व भावनिक मूल्यांची माहिती दिली.   </p>
<p>विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविल्याने विद्यालयात आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.स्काऊट प्रमुख गिरीष रमणलाल भावसार यांनी प्रसिद्धीकरिता कळविले आहे.</p>
<p><img src="https://www.maharashtrasarthi.com/media/2026-08/img-20260825-wa0055.jpg" alt="IMG-20260825-WA0055" width="1200" height="1600"/></p>]]></content:encoded>
                
                                                            <category>जळगाव</category>
                                    

                <link>https://www.maharashtrasarthi.com/jalgaon/raksha-bandhan-celebrated-with-enthusiasm-in-rr-vidyalaya/article-175</link>
                <guid>https://www.maharashtrasarthi.com/jalgaon/raksha-bandhan-celebrated-with-enthusiasm-in-rr-vidyalaya/article-175</guid>
                <pubDate>Tue, 25 Aug 2026 15:47:25 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.maharashtrasarthi.com/media/2026-08/img-20260825-wa0056.jpg"                         length="233097"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Shailendra Thakur]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 'महा ई-एचआरएमएस' प्रणालीचे उद्घाटन..</title>
                                    <description><![CDATA[<p><strong>मुंबई प्रतिनिधी -</strong></p>
<p><span lang="en-us" style="font-size:12pt;line-height:115%;font-family:'Arial Unicode MS', serif;" xml:lang="en-us">महाराष्ट्र शासनाने प्रशासकीय कामकाजात गतिमानता आणि पारदर्शकता आणण्यासाठी मानव संसाधन व्यवस्थापनात आमूलाग्र बदल केले असून, या सुधारणांमध्ये महाराष्ट्र देशात अव्वल ठरले आहे. सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे आयोजित एका विशेष कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘महा ई-एचआरएमएस’, ‘महा-आयएएस’ आणि ‘मेंटॉर मेंटी पोर्टल’ या डिजिटल प्रणालींचा अधिकृत शुभारंभ करण्यात सामान्य प्रशासन विभागाने मोलाचा पुढाकार घेतला. या वेळी 'जिज्ञासा' या कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित सहाय्यकासह देशातील पहिले स्वयंचलित मॉड्यूलही कार्यान्वित करण्यात आले. या प्रसंगी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल आणि मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्यासह प्रशासनातील उच्च</span></p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.maharashtrasarthi.com/mumbai/inauguration-of-maha-e-hrms-system-by-chief-minister/article-174"><img src="https://www.maharashtrasarthi.com/media/400/2026-08/2608241310222584_20260824131031_45.jpeg" alt=""></a><br /><p><strong>मुंबई प्रतिनिधी -</strong></p>
<p><span lang="en-us" style="font-size:12pt;line-height:115%;font-family:'Arial Unicode MS', serif;" xml:lang="en-us">महाराष्ट्र शासनाने प्रशासकीय कामकाजात गतिमानता आणि पारदर्शकता आणण्यासाठी मानव संसाधन व्यवस्थापनात आमूलाग्र बदल केले असून, या सुधारणांमध्ये महाराष्ट्र देशात अव्वल ठरले आहे. सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे आयोजित एका विशेष कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘महा ई-एचआरएमएस’, ‘महा-आयएएस’ आणि ‘मेंटॉर मेंटी पोर्टल’ या डिजिटल प्रणालींचा अधिकृत शुभारंभ करण्यात सामान्य प्रशासन विभागाने मोलाचा पुढाकार घेतला. या वेळी 'जिज्ञासा' या कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित सहाय्यकासह देशातील पहिले स्वयंचलित मॉड्यूलही कार्यान्वित करण्यात आले. या प्रसंगी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल आणि मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्यासह प्रशासनातील उच्च पदस्थ अधिकारी उपस्थित होते.<span>  </span></span></p>
<p><span lang="en-us" style="font-size:12pt;line-height:115%;font-family:'Arial Unicode MS', serif;" xml:lang="en-us">या नव्या प्रणालीमुळे १९३५ पासून प्रचलित असलेल्या पारंपारिक कागदाधारित सेवापुस्तकाची जागा संरचित डिजिटल 'ई-सेवापुस्तक' घेणार आहे. शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती, बदल्या आणि सेवाविषयक आदेशांनुसार त्यांच्या नोंदी स्वयंचलितपणे (Automated) अद्ययावत होतील आणि त्याची माहिती एसएमएस किंवा ई-मेलद्वारे अधिकाऱ्यांना मिळेल. शासकीय प्रक्रिया पुनर्रचना (GPR) उपक्रमांतर्गत हा बदल करण्यात आला असून, यामुळे प्रशासकीय कामातील लालफितीचा कारभार दूर होऊन नियुक्तीपासून ते निवृत्तीपर्यंतची संपूर्ण प्रक्रिया अत्यंत सुलभ व गतिमान होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.<span>  </span>उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी या उपक्रमाचे कौतुक करत हा दिवस राज्याच्या शासन पद्धतीत अत्यंत महत्त्वपूर्ण आणि क्रांतिकारी पाऊल असल्याचे सांगितले. राष्ट्रीय सूचना-विज्ञान केंद्राच्या (NIC) महाराष्ट्र घटकाने विकसित केलेल्या या प्लॅटफॉर्ममध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता आणि ब्लॉकचेनसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. 'जिज्ञासा' या स्वदेशी एआय स्मार्ट सहाय्यकाद्वारे अधिकाऱ्यांना सेवाविषयक नियम व हक्कांचे मार्गदर्शन लाभणार आहे, तर 'मेंटॉर मेंटी पोर्टल'द्वारे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे संस्थात्मक ज्ञान कनिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचण्यास मदत होणार आहे.</span></p>
<p><span lang="en-us" style="font-size:12pt;line-height:115%;font-family:'Arial Unicode MS', serif;" xml:lang="en-us">पहिल्या टप्प्यात आयएएस (IAS) संवर्गाचा यात समावेश करण्यात आला असून, लवकरच सर्व शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना या प्रणालीशी जोडले जाईल</span></p>]]></content:encoded>
                
                                                            <category>मुंबई</category>
                                    

                <link>https://www.maharashtrasarthi.com/mumbai/inauguration-of-maha-e-hrms-system-by-chief-minister/article-174</link>
                <guid>https://www.maharashtrasarthi.com/mumbai/inauguration-of-maha-e-hrms-system-by-chief-minister/article-174</guid>
                <pubDate>Mon, 24 Aug 2026 20:44:16 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.maharashtrasarthi.com/media/2026-08/2608241310222584_20260824131031_45.jpeg"                         length="749311"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[sandeep patil]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>साहित्यिक मिथुन ढिवरे यांच्या ‘जनमाणसांतील तुकोबा भाग दोन’चे रविवारी &quot; पुस्तक प्रकाशन&quot;</title>
                                    <description><![CDATA[<p>  </p>
<p>  </p>
<p>  </p>
<p>जळगाव प्रतिनिधी </p>
<p>जळगाव: येथील साहित्यिक मिथुन ढिवरे यांचे ६ वे पुस्तक "जनमाणसांतील तुकोबा भाग दोन" येत्या रविवारी प्रकाशित होत आहे. मिथुन ढिवरे यांचे "जनमाणसांतील तुकोबा भाग एक" पुस्तक गेल्यावर्षी मार्च महिन्यात प्रकाशित झाले होते. जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांच्या निवडक अभंगांचे निरूपणपर स्पष्टीकरण या पुस्तकात करण्यात आलेले आहे. कार्यक्रमाचे प्रकाशन साहित्यिका अस्मिता मेश्राम "पुष्पांजली" भंडारा यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पुस्तकाची प्रस्तावना लिहिणारे ह भ प दीपक महाराज पाटील शेळगावकर तसेच अथर्व पब्लिकेशन्स चे प्रकाशक युवराज माळी आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धांडे फाउंडेशनचे संचालक नेमीवंत धांडे सर असणार आहे. कार्यक्रम येत्या रविवार रोजी दिनांक २३ ऑगस्ट २०२६</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.maharashtrasarthi.com/jalgaon/mithun-dhiveres-book-release-of-tukoba-part-two-of-janmanas/article-173"><img src="https://www.maharashtrasarthi.com/media/400/2026-08/img-20260822-wa0038(1).jpg" alt=""></a><br /><p> </p>
<p> </p>
<p> </p>
<p>जळगाव प्रतिनिधी </p>
<p>जळगाव: येथील साहित्यिक मिथुन ढिवरे यांचे ६ वे पुस्तक "जनमाणसांतील तुकोबा भाग दोन" येत्या रविवारी प्रकाशित होत आहे. मिथुन ढिवरे यांचे "जनमाणसांतील तुकोबा भाग एक" पुस्तक गेल्यावर्षी मार्च महिन्यात प्रकाशित झाले होते. जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांच्या निवडक अभंगांचे निरूपणपर स्पष्टीकरण या पुस्तकात करण्यात आलेले आहे. कार्यक्रमाचे प्रकाशन साहित्यिका अस्मिता मेश्राम "पुष्पांजली" भंडारा यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पुस्तकाची प्रस्तावना लिहिणारे ह भ प दीपक महाराज पाटील शेळगावकर तसेच अथर्व पब्लिकेशन्स चे प्रकाशक युवराज माळी आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धांडे फाउंडेशनचे संचालक नेमीवंत धांडे सर असणार आहे. कार्यक्रम येत्या रविवार रोजी दिनांक २३ ऑगस्ट २०२६ रोजी संध्याकाळी ०५ ते ०६ या वेळेत ऑर्बिट क्लासेस, गिरणा टाकी रोड, पोस्टल कॉलनी च्या मागे, लक्ष्मी नगर येथे होणार आहे. कार्यक्रमाला जिल्हा व शहरातील वाचक तसेच पुस्तक प्रेमींनी उपस्थित रहावे असे आवाहन साहित्यिक व पुस्तकाचे लेखक मिथुन ढिवरे यांच्याकडून करण्यात आलेले आहे. कार्यक्रम संपल्यानंतर एक पुस्तक तसेच चहा व नाश्ता देण्यात येणार आहे.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>जळगाव</category>
                                    

                <link>https://www.maharashtrasarthi.com/jalgaon/mithun-dhiveres-book-release-of-tukoba-part-two-of-janmanas/article-173</link>
                <guid>https://www.maharashtrasarthi.com/jalgaon/mithun-dhiveres-book-release-of-tukoba-part-two-of-janmanas/article-173</guid>
                <pubDate>Sat, 22 Aug 2026 15:06:21 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.maharashtrasarthi.com/media/2026-08/img-20260822-wa0038%281%29.jpg"                         length="448604"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Shailendra Thakur]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>कु प्रसाद सोनवणे ४० वी ज्यु राज्य मैदानी स्पर्धा साठी निवड.</title>
                                    <description><![CDATA[<p>जळगाव प्रतिनिधी</p>
<p>जळगाव : स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय, जळगाव येथील विद्यार्थी कुमार प्रसाद सोनवणे याची ‘४० वी ज्यू राज्यस्तर स्पर्धेसाठी निवड झाली आहे.या स्पर्धा रत्नागिरी येथे दिनांक २७-३० ऑगस्ट २०२६ दरम्यान होणार आहे</p>
<p>          प्रसाद सोनवणे ११० मी हॅडल्स याक्रीडा प्रकारात याने आपल्या उत्कृष्ट क्रीडा कौशल्याच्या जोरावर ही निवड मिळवली असून, त्याच्या या यशाबद्दल स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने त्याचे मनःपूर्वक अभिनंदन निवड झाल्याबदल महाविद्यालय चे</p>
<p>            डॉ.श्री.केतन नारखेडे (प्रभारी प्राचार्य एम.जे. स्वायत्त महाविद्यालय) प्रा.श्री.आर. बी.ठाकरे (समन्वयक, के.सी.ई.सोसायटी कनिष्ठ महाविद्यालय),प्रा.सौ.स्वाती बऱ्हाटे (समन्वयक, के.सी.ई. सोसायटी कनिष्ठ महाविद्यालय), प्रा.सौ.राजश्री महाजन (उपप्राचार्य)प्रा.सौ. शिल्पा सरोदे (पर्यवेक्षिका), प्रा. श्री.उमेश पाटील (समन्वयक, कला व वाणिज्य शाखा), प्रा.श्री.गुणवंत</p>
<p>      </p>]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.maharashtrasarthi.com/jalgaon/ku-prasad-sonawane-40th-junior-state-field-competition-selection/article-172"><img src="https://www.maharashtrasarthi.com/media/400/2026-08/img-20260822-wa0033.jpg" alt=""></a><br /><p>जळगाव प्रतिनिधी</p>
<p>जळगाव : स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय, जळगाव येथील विद्यार्थी कुमार प्रसाद सोनवणे याची ‘४० वी ज्यू राज्यस्तर स्पर्धेसाठी निवड झाली आहे.या स्पर्धा रत्नागिरी येथे दिनांक २७-३० ऑगस्ट २०२६ दरम्यान होणार आहे</p>
<p>     प्रसाद सोनवणे ११० मी हॅडल्स याक्रीडा प्रकारात याने आपल्या उत्कृष्ट क्रीडा कौशल्याच्या जोरावर ही निवड मिळवली असून, त्याच्या या यशाबद्दल स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने त्याचे मनःपूर्वक अभिनंदन निवड झाल्याबदल महाविद्यालय चे</p>
<p>      डॉ.श्री.केतन नारखेडे (प्रभारी प्राचार्य एम.जे. स्वायत्त महाविद्यालय) प्रा.श्री.आर. बी.ठाकरे (समन्वयक, के.सी.ई.सोसायटी कनिष्ठ महाविद्यालय),प्रा.सौ.स्वाती बऱ्हाटे (समन्वयक, के.सी.ई. सोसायटी कनिष्ठ महाविद्यालय), प्रा.सौ.राजश्री महाजन (उपप्राचार्य)प्रा.सौ. शिल्पा सरोदे (पर्यवेक्षिका), प्रा. श्री.उमेश पाटील (समन्वयक, कला व वाणिज्य शाखा), प्रा.श्री.गुणवंत वंजारी (समन्वयक, विज्ञान शाखा),प्रा.सौ.वर्षा पाटील (चेअरमन, जिमखाना समिती) प्रसाद चे कौतुक करून पुढील वाटचाली करिता शुभेच्छा दिल्या.</p>
<p>      प्रसाद ला डॉ.रणजीत पाटील (क्रीडा शिक्षक), याचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्याच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे महाविद्यालय, पालक व जळगाव जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, पुढील वाटचालीसाठी सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>जळगाव</category>
                                    

                <link>https://www.maharashtrasarthi.com/jalgaon/ku-prasad-sonawane-40th-junior-state-field-competition-selection/article-172</link>
                <guid>https://www.maharashtrasarthi.com/jalgaon/ku-prasad-sonawane-40th-junior-state-field-competition-selection/article-172</guid>
                <pubDate>Sat, 22 Aug 2026 14:41:14 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.maharashtrasarthi.com/media/2026-08/img-20260822-wa0033.jpg"                         length="234597"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Shailendra Thakur]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>अल्पवयीन चालकाच्या कारची धडक</title>
                                    <description><![CDATA[<p><strong>मुंबई -</strong></p>
<p>नालासोपारा पूर्व भागात वेगाने आलेल्या कारने रस्त्याच्या कडेला पायी घरी जाणाऱ्या दोन महिलांना धडक दिल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या अपघातात 34 वर्षीय श्रेया मिसाळ यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर प्रोग्रेस मोरे या गंभीर जखमी झाल्या आहेत.<br /><br />तपासात संबंधित कार 17 वर्षीय अल्पवयीन मुलगा चालवत असल्याचे समोर आले. घटनेनंतर तुळिंज पोलिसांनी कारमालक राजेश शाह आणि मुख्य चालक महेश नाईक यांच्यासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अल्पवयीन व्यक्तीला वाहन चालवू दिल्याचा आरोप तपासात नोंदवण्यात आला आहे.<br /><br />मृत महिलेच्या नातेवाईकांनी एफआयआर नोंदवण्यास विलंब झाल्याचा आरोप केला आहे. तसेच अपघाताच्या वेळी वाहनातून अवैध मद्याच्या पेट्या नेल्या जात असल्याचा आरोपही कुटुंबीयांनी</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.maharashtrasarthi.com/crime/collision-with-a-minor-drivers-car/article-171"><img src="https://www.maharashtrasarthi.com/media/400/2026-08/og-image.webp" alt=""></a><br /><p><strong>मुंबई -</strong></p>
<p>नालासोपारा पूर्व भागात वेगाने आलेल्या कारने रस्त्याच्या कडेला पायी घरी जाणाऱ्या दोन महिलांना धडक दिल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या अपघातात 34 वर्षीय श्रेया मिसाळ यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर प्रोग्रेस मोरे या गंभीर जखमी झाल्या आहेत.<br /><br />तपासात संबंधित कार 17 वर्षीय अल्पवयीन मुलगा चालवत असल्याचे समोर आले. घटनेनंतर तुळिंज पोलिसांनी कारमालक राजेश शाह आणि मुख्य चालक महेश नाईक यांच्यासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अल्पवयीन व्यक्तीला वाहन चालवू दिल्याचा आरोप तपासात नोंदवण्यात आला आहे.<br /><br />मृत महिलेच्या नातेवाईकांनी एफआयआर नोंदवण्यास विलंब झाल्याचा आरोप केला आहे. तसेच अपघाताच्या वेळी वाहनातून अवैध मद्याच्या पेट्या नेल्या जात असल्याचा आरोपही कुटुंबीयांनी केला; मात्र या दाव्याबाबत पोलिसांनी अधिकृत पुष्टी केलेली नाही. प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>क्राईम</category>
                                    

                <link>https://www.maharashtrasarthi.com/crime/collision-with-a-minor-drivers-car/article-171</link>
                <guid>https://www.maharashtrasarthi.com/crime/collision-with-a-minor-drivers-car/article-171</guid>
                <pubDate>Fri, 21 Aug 2026 21:23:58 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.maharashtrasarthi.com/media/2026-08/og-image.webp"                         length="15182"                         type="image/webp"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[sandeep patil]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>पिंपळगांव बुद्रुक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे ज्ञानदेव निना सरोदे यांच्या वतीने वृक्षारोपण !!</title>
                                    <description><![CDATA[<p><strong><img src="https://www.maharashtrasarthi.com/media/2026-08/img-20260821-wa00901.jpg" alt="IMG-20260821-WA0090" width="1135" height="720" />वरणगाव प्रतिनिधी प्रमोद बावस्कर</strong></p>
<p>भुसावळ तालुक्यातील पिंपळगांव बुदुक प्राथमिक विद्या मंदिर शाळा येथे दि . 20 रोजी युवा समाजिक कार्यकर्ते ज्ञानदेव सरोदे यांच्या वतीने शाळेच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले मुख्यध्यापक , शिक्षिका व विद्यार्थी यांनी मोठ्या सहभाग घेतला शाळेच्या शुभोकीकरण तसेच पर्यावरण संतुलन साठी शाळेत विविध वृक्षरोपण करण्यात आले ज्ञानदेव सरोदे यांच्या कडून नेहमीच अशी समाज उपयोगी उपक्रम राबविण्यात येता . शाळेच्या वृक्षरोपण वेळी ज्ञानदेव निना सरोदे यांनी शाळेसाठी लागेल तेवढे वृक्ष यापुढे माझा वतीने मिळतील अशी गवाही याप्रसंगी दिली .वृक्षारोपण आयोजीत कार्यक्रमा प्रसंगी उपस्थित शालेय समिती अध्यक्ष कृष्णा उखा पाटील , उपअध्यक्ष विलास सोनवणे , शिवसेना शाखा अध्यक्ष प्रशांत</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.maharashtrasarthi.com/jalgaon/tree-plantation-on-behalf-of-gyandev-nina-sarode-at-pimpalgaon/article-170"><img src="https://www.maharashtrasarthi.com/media/400/2026-08/img-20260821-wa0087.jpg" alt=""></a><br /><p><strong><img src="https://www.maharashtrasarthi.com/media/2026-08/img-20260821-wa00901.jpg" alt="IMG-20260821-WA0090" width="1135" height="720"/>वरणगाव प्रतिनिधी प्रमोद बावस्कर</strong></p>
<p>भुसावळ तालुक्यातील पिंपळगांव बुदुक प्राथमिक विद्या मंदिर शाळा येथे दि . 20 रोजी युवा समाजिक कार्यकर्ते ज्ञानदेव सरोदे यांच्या वतीने शाळेच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले मुख्यध्यापक , शिक्षिका व विद्यार्थी यांनी मोठ्या सहभाग घेतला शाळेच्या शुभोकीकरण तसेच पर्यावरण संतुलन साठी शाळेत विविध वृक्षरोपण करण्यात आले ज्ञानदेव सरोदे यांच्या कडून नेहमीच अशी समाज उपयोगी उपक्रम राबविण्यात येता . शाळेच्या वृक्षरोपण वेळी ज्ञानदेव निना सरोदे यांनी शाळेसाठी लागेल तेवढे वृक्ष यापुढे माझा वतीने मिळतील अशी गवाही याप्रसंगी दिली .वृक्षारोपण आयोजीत कार्यक्रमा प्रसंगी उपस्थित शालेय समिती अध्यक्ष कृष्णा उखा पाटील , उपअध्यक्ष विलास सोनवणे , शिवसेना शाखा अध्यक्ष प्रशांत नामदेव सपकाळे उपसरपंच जितेंद्र पाटील माजी . ग्रा.प सदस्य सुभाष मावळे , विविध सहकारी सोसायटी सदस्य जयराम झटके , समाधान सरोदे ,यमुना सरोदे, भावी ग्रा. पंचायत सदस्य सागर पाटील , भावी ग्रा.प. सदस्य सागर बावस्कर तसेच मोठ्या नागरिक उपस्थित होते.</p>
<p><img src="https://www.maharashtrasarthi.com/media/2026-08/img-20260821-wa0093.jpg" alt="IMG-20260821-WA0093" width="1186" height="713"/></p>]]></content:encoded>
                
                                                            <category>जळगाव</category>
                                    

                <link>https://www.maharashtrasarthi.com/jalgaon/tree-plantation-on-behalf-of-gyandev-nina-sarode-at-pimpalgaon/article-170</link>
                <guid>https://www.maharashtrasarthi.com/jalgaon/tree-plantation-on-behalf-of-gyandev-nina-sarode-at-pimpalgaon/article-170</guid>
                <pubDate>Fri, 21 Aug 2026 19:57:38 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.maharashtrasarthi.com/media/2026-08/img-20260821-wa0087.jpg"                         length="145663"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Shailendra Thakur]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>जुन्या वादातून तरुणाचा खून</title>
                                    <description><![CDATA[<p><strong>नांदेड -</strong></p>
<p><strong>जिल्ह्यातील लादगा शिवारात जुन्या वादातून एका तरुणाची हत्या झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे. उपलब्ध माहितीनुसार किशन राजकुमार जोगदंड (वय २२) याच्याशी संबंधित जुन्या वादाच्या पार्श्वभूमीवर ही घटना घडली. गुन्ह्यानंतर आरोपी पसार झाले होते. पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत अवघ्या पाच तासांत संशयित आरोपींना पकडले. प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे</strong></p>]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.maharashtrasarthi.com/crime/a-young-man-is-killed-over-an-old-dispute/article-169"><img src="https://www.maharashtrasarthi.com/media/400/2026-08/og-image.webp" alt=""></a><br /><p><strong>नांदेड -</strong></p>
<p><strong>जिल्ह्यातील लादगा शिवारात जुन्या वादातून एका तरुणाची हत्या झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे. उपलब्ध माहितीनुसार किशन राजकुमार जोगदंड (वय २२) याच्याशी संबंधित जुन्या वादाच्या पार्श्वभूमीवर ही घटना घडली. गुन्ह्यानंतर आरोपी पसार झाले होते. पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत अवघ्या पाच तासांत संशयित आरोपींना पकडले. प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे</strong></p>]]></content:encoded>
                
                                                            <category>क्राईम</category>
                                    

                <link>https://www.maharashtrasarthi.com/crime/a-young-man-is-killed-over-an-old-dispute/article-169</link>
                <guid>https://www.maharashtrasarthi.com/crime/a-young-man-is-killed-over-an-old-dispute/article-169</guid>
                <pubDate>Fri, 21 Aug 2026 17:44:36 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.maharashtrasarthi.com/media/2026-08/og-image.webp"                         length="15182"                         type="image/webp"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[sandeep patil]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>जोगेश्वरी माता देवस्थानात चंडीयाग सोहळा उत्साहात संपन्न</title>
                                    <description><![CDATA[<p><strong>सोयगाव प्रतिनिधी ज्ञानेश्वर वाघ</strong></p>
<p>  सोयगाव दि. २० हजारो भाविकांचे जागृत देवस्थान असलेल्या, डोंगरांच्या मध्यभागी वसलेल्या पुरातन जोगेश्वरी माता मंदिरात श्रावण अष्टमीचे औचित्य साधून 'श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रा'तर्फे भव्य चंडीयाग सेवेचे आयोजन करण्यात आले होते. निसर्गरम्य वातावरणात पार पडलेल्या या सोहळ्यात जवळपास ४०० हून अधिक सेवेकऱ्यांनी आई भगवतीची सेवा रुजू केली.</p>
<p>या जागृत देवस्थानाचे महात्म्य मोठे असून येथे दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येतात. गेल्या सोळा वर्षांपासून सुरू असलेल्या परंपरेनुसार, श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या वतीने यंदाही आई भगवतीची उच्च प्रकारची सेवा, दुर्गा सप्तशती हवन पाठ आणि श्रीयंत्र पूजन कुंकुमारजन सेवा करण्यात आली. कडे वडगाव येथील याद्निकी संदीप पाटील यांनी सर्व</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.maharashtrasarthi.com/the-chandiyag-ceremony-at-jogeshwari-mata-devasthanam-was-completed-with/article-168"><img src="https://www.maharashtrasarthi.com/media/400/2026-08/img-20260820-wa0067.jpg" alt=""></a><br /><p><strong>सोयगाव प्रतिनिधी ज्ञानेश्वर वाघ</strong></p>
<p> सोयगाव दि. २० हजारो भाविकांचे जागृत देवस्थान असलेल्या, डोंगरांच्या मध्यभागी वसलेल्या पुरातन जोगेश्वरी माता मंदिरात श्रावण अष्टमीचे औचित्य साधून 'श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रा'तर्फे भव्य चंडीयाग सेवेचे आयोजन करण्यात आले होते. निसर्गरम्य वातावरणात पार पडलेल्या या सोहळ्यात जवळपास ४०० हून अधिक सेवेकऱ्यांनी आई भगवतीची सेवा रुजू केली.</p>
<p>या जागृत देवस्थानाचे महात्म्य मोठे असून येथे दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येतात. गेल्या सोळा वर्षांपासून सुरू असलेल्या परंपरेनुसार, श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या वतीने यंदाही आई भगवतीची उच्च प्रकारची सेवा, दुर्गा सप्तशती हवन पाठ आणि श्रीयंत्र पूजन कुंकुमारजन सेवा करण्यात आली. कडे वडगाव येथील याद्निकी संदीप पाटील यांनी सर्व सेवेकऱ्यांकडून ही शास्त्रोक्त सेवा संपन्न करून घेतली.</p>
<p>या धार्मिक सोहळ्यासाठी पाचोरा, खडकदेवळा, डोंगरगाव, पिंपरी खुर्द, पिंपळगाव हरेश्वर, वाडी, शेवाळे, घोसला, कडेवडगाव, निमखेडी, बनोटी, सावखेडा, आणि सिल्लोड अशा विविध ठिकाणाहून सेवेकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.</p>
<p>कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गायकवाड आप्पा, जगन कोळी, बापू वाघ, भागवत दादा सिनकर, बंडू नाना, सागर पाटील, गौरव पाटील, गोपाल पाटील, दिपक गवळी, उमेश काटे, नितीन कोलते, भैय्या, गजानन तेली, नामदेव पवार, आणि संभा आप्पा यांनी अनमोल सहकार्य केले. तर गौरीताई कुलकर्णी व शिनकर ताई यांनी दुर्गा सप्तशतीचे वाचन केले.</p>
<p>अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमाची सांगता महाआरती आणि महाप्रसादाने झाली. उपस्थित भाविकांना संदीप पाटील यांनी बहुमोल असे मार्गदर्शन केले.</p>]]></content:encoded>
                
                

                <link>https://www.maharashtrasarthi.com/the-chandiyag-ceremony-at-jogeshwari-mata-devasthanam-was-completed-with/article-168</link>
                <guid>https://www.maharashtrasarthi.com/the-chandiyag-ceremony-at-jogeshwari-mata-devasthanam-was-completed-with/article-168</guid>
                <pubDate>Thu, 20 Aug 2026 21:02:34 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.maharashtrasarthi.com/media/2026-08/img-20260820-wa0067.jpg"                         length="255199"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Shailendra Thakur]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>जनमत प्रतिष्ठाण व वेदांत एज्युकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जळगावात ६ सप्टेंबरला ‘सकळ ज्ञानमहोत्सव’</title>
                                    <description><![CDATA[<p>जळगाव प्रतिनिधी :</p>
<p>जनमत प्रतिष्ठाण व वेदांत एज्युकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ‘सकळ ज्ञानमहोत्सव पुस्तक प्रकाशन सोहळा व शिक्षक, व्यावसायिक गुणवंतांचा सत्कार-२०२६’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन रविवार, दि. ६ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ९ वाजता जळगाव येथील जिल्हाधिकारी कार्यालय, अल्पबचत भवन येथे करण्यात आले आहे. या उपक्रमाचे यंदाचे हे सहावे वर्ष असून शिक्षण, ज्ञान, सामाजिक योगदान तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव या सोहळ्यात करण्यात येणार आहे.</p>
<p>ज्ञान, शिक्षण आणि गुणवत्तेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या ज्ञानमहोत्सवात पुस्तक प्रकाशनासोबतच शिक्षक, व्यावसायिक तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंतांचा सन्मान केला जाणार आहे. त्यामुळे शिक्षण</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.maharashtrasarthi.com/jalgaon/sakal-gyanmahotsav-on-6th-september-in-jalgaon/article-167"><img src="https://www.maharashtrasarthi.com/media/400/2026-08/img-20260815-wa0041.jpg" alt=""></a><br /><p>जळगाव प्रतिनिधी :</p>
<p>जनमत प्रतिष्ठाण व वेदांत एज्युकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ‘सकळ ज्ञानमहोत्सव पुस्तक प्रकाशन सोहळा व शिक्षक, व्यावसायिक गुणवंतांचा सत्कार-२०२६’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन रविवार, दि. ६ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ९ वाजता जळगाव येथील जिल्हाधिकारी कार्यालय, अल्पबचत भवन येथे करण्यात आले आहे. या उपक्रमाचे यंदाचे हे सहावे वर्ष असून शिक्षण, ज्ञान, सामाजिक योगदान तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव या सोहळ्यात करण्यात येणार आहे.</p>
<p>ज्ञान, शिक्षण आणि गुणवत्तेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या ज्ञानमहोत्सवात पुस्तक प्रकाशनासोबतच शिक्षक, व्यावसायिक तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंतांचा सन्मान केला जाणार आहे. त्यामुळे शिक्षण व सामाजिक क्षेत्रासाठी हा कार्यक्रम विशेष महत्त्वाचा ठरणार आहे.</p>
<p>कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते माजी डायट प्राचार्य मा. श्री. निळकंठ आप्पा गायकवाड असणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जळगाव शहराचे आमदार मा. श्री. राजूमामा भोळे, जळगावच्या महापौर मा. सौ. दीपमाला काळे आणि माजी महापौर व राज विद्यालयाच्या संचालिका मा. सौ. जयश्रीताई महाजन राहणार आहेत.</p>
<p>कार्यक्रमास शिक्षण विस्तार अधिकारी जि.प. जळगाव मा. श्री. विजय पवार, प्राचार्य डायट जळगाव मा. श्री. डॉ. अनिल झोले, राजयोगी कॉलेजचे मा. श्री. प्रा. रफीक शेख, ओबीसी सेल उत्तर महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष मा. श्री. उमेशभाऊ नेमाडे, युवा नेतृत्व मा. श्री. विवेक मंगलसिंग सोनवणे, जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पतपेढीचे मा. श्री. एस. डी. भिरूड, गोदावरी फाउंडेशनच्या संचालिका डॉ. सौ. केतकीताई पाटील, प्राचार्य खिरोदा मा. श्री. अतुल मालखेडे सर, विधितज्ज्ञ मा. श्री. अॅड. निखिल पाटील, अनुभूती शाळा पी.आर.ओ. मा. सौ. रुपालीताई वाघ, विज्ञान प्रसारक मा. श्री. दिलीप भारंबे, माजी नगराध्यक्ष भुसावळ मा. सौ. गायत्रीताई भंगाळे, न्यू इंग्लिश स्कूल नशिराबादचे मा. श्री. यागेश पाटील तसेच पारोळ्याचे मा. श्री. डॉ. संदीप पाटील यांच्यासह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.</p>
<p><strong>ज्ञान आणि गुणवत्तेचा गौरव करण्याचा उपक्रम</strong></p>
<p>आजच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांना, शिक्षकांना आणि समाजातील विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या गुणवंतांना प्रोत्साहन मिळणे गरजेचे आहे. या दृष्टिकोनातून जनमत प्रतिष्ठान व वेदांत एज्युकेशन यांच्या वतीने मागील सहा वर्षांपासून ज्ञान, शिक्षण आणि गुणवत्तेला व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा उपक्रम राबविला जात आहे. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून यंदाचा ‘सकळ ज्ञानमहोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे.</p>
<p>या सोहळ्यामुळे जळगाव जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना एकत्र येण्याची संधी मिळणार असून, नव्या पिढीला ज्ञान, गुणवत्ता आणि सामाजिक बांधिलकीची प्रेरणा मिळणार आहे.</p>
<p>कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हेमंत बडगुजर सर करणार असून कार्यक्रम वेळेवर सुरू होणार आहे. शिक्षक, मुख्याध्यापक, विद्यार्थी, पालक, विविध क्षेत्रांतील व्यावसायिक, सामाजिक कार्यकर्ते तसेच ज्ञान आणि गुणवत्तेला प्रोत्साहन देणाऱ्या नागरिकांनी या सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक जनमत प्रतिष्ठान व वेदांत एज्युकेशन यांच्या वतीने करण्यात आले आहे.</p>
<p><img src="https://www.maharashtrasarthi.com/media/2026-08/img-20260815-wa0040.jpg" alt="IMG-20260815-WA0040" width="720" height="1037"/></p>]]></content:encoded>
                
                                                            <category>जळगाव</category>
                                    

                <link>https://www.maharashtrasarthi.com/jalgaon/sakal-gyanmahotsav-on-6th-september-in-jalgaon/article-167</link>
                <guid>https://www.maharashtrasarthi.com/jalgaon/sakal-gyanmahotsav-on-6th-september-in-jalgaon/article-167</guid>
                <pubDate>Thu, 20 Aug 2026 19:57:05 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.maharashtrasarthi.com/media/2026-08/img-20260815-wa0041.jpg"                         length="152984"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Shailendra Thakur]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>भुसावळ येथील कुमारी सुविधा राजू फालक हिच्या (‘Physiology of Cerebellum’) अनुमस्तिष्काची कार्यप्रणाली शैक्षणिक कार्याला भारत सरकारचे कॉपीराइट प्रमाणपत्र</title>
                                    <description><![CDATA[<p><strong>भुसावळ प्रतिनिधी- नाना पाटील सर</strong></p>
<p>  शरीरशास्त्र व न्यूरोफिजिओलॉजीच्या अभ्यासासाठी उपयुक्त असलेल्या अनुमस्तिष्काची कार्यप्रणाली</p>
<p>(‘Physiology of Cerebellum’ )या शैक्षणिक कार्याची भारत सरकारच्या कॉपीराइट कार्यालयाकडे नोंदणी झाली असून, अधिकृत कॉपीराइट प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे.</p>
<p>या कार्याची नोंदणी 19 नोव्हेंबर 2025 रोजी झाली असून प्रमाणपत्र क्रमांक LD-20260187644 आणि अर्ज क्रमांक L-47972/2025-CO आहे. या कार्याच्या लेखिका कुमारी सुविधा फालक, प्रा डॉ अलका रावकेर आणि प्रा डॉ भूषण माडके असून ते दत्ता मेघे उच्चशिक्षण व संशोधन इन्स्टिट्यूट वर्धा येथील जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालयाशी संबंधित आहेत.</p>
<p>‘Physiology of Cerebellum’ मध्ये लघुमस्तिष्काची रचना, कार्य, शरीराच्या हालचालींचा समन्वय, विविध कार्यात्मक विभाग, चेतापेशींची रचना तसेच लघुमस्तिष्काशी संबंधित विकारांचे सुलभ</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.maharashtrasarthi.com/jalgaon/kumari-suvidha-at-bhusawal-raju-falaks-physiology-of-cerebellum-functioning/article-165"><img src="https://www.maharashtrasarthi.com/media/400/2026-08/img-20260820-wa0064.jpg" alt=""></a><br /><p><strong>भुसावळ प्रतिनिधी- नाना पाटील सर</strong></p>
<p> शरीरशास्त्र व न्यूरोफिजिओलॉजीच्या अभ्यासासाठी उपयुक्त असलेल्या अनुमस्तिष्काची कार्यप्रणाली</p>
<p>(‘Physiology of Cerebellum’ )या शैक्षणिक कार्याची भारत सरकारच्या कॉपीराइट कार्यालयाकडे नोंदणी झाली असून, अधिकृत कॉपीराइट प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे.</p>
<p>या कार्याची नोंदणी 19 नोव्हेंबर 2025 रोजी झाली असून प्रमाणपत्र क्रमांक LD-20260187644 आणि अर्ज क्रमांक L-47972/2025-CO आहे. या कार्याच्या लेखिका कुमारी सुविधा फालक, प्रा डॉ अलका रावकेर आणि प्रा डॉ भूषण माडके असून ते दत्ता मेघे उच्चशिक्षण व संशोधन इन्स्टिट्यूट वर्धा येथील जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालयाशी संबंधित आहेत.</p>
<p>‘Physiology of Cerebellum’ मध्ये लघुमस्तिष्काची रचना, कार्य, शरीराच्या हालचालींचा समन्वय, विविध कार्यात्मक विभाग, चेतापेशींची रचना तसेच लघुमस्तिष्काशी संबंधित विकारांचे सुलभ व दृश्य पद्धतीने विवेचन करण्यात आले आहे. ही अभ्याससामग्री वैद्यकीय विद्यार्थी, अध्यापक व संशोधकांसाठी उपयुक्त ठरणार आहे.</p>
<p>या कार्याला मिळालेले कॉपीराइट प्रमाणपत्र हे लेखकांच्या शैक्षणिक व बौद्धिक योगदानाची महत्त्वपूर्ण दखल असून, नाविन्यपूर्ण अध्ययनसामग्री निर्मितीला यामुळे प्रोत्साहन मिळणार आहे.कुमारी सुविधा फालक ही प्राचार्य डॉ राजू फालक यांची कन्या व द्वितीय वर्ष एम बी बी एस वर्षातील विद्यार्थिनी आहे. तिचे दैनिक महाराष्ट्र सारथी पर्यावरण जागर प्रतिष्ठान शैक्षिक आगाज हरित शहर स्वच्छ शहर भुसावळ शहर परिवार व राधाकृष्ण प्रभात फेरी परिवार त्याचप्राणे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे .</p>
<p><img src="https://www.maharashtrasarthi.com/media/2026-08/img-20260820-wa0063.jpg" alt="IMG-20260820-WA0063" width="991" height="1600"/></p>]]></content:encoded>
                
                                                            <category>जळगाव</category>
                                    

                <link>https://www.maharashtrasarthi.com/jalgaon/kumari-suvidha-at-bhusawal-raju-falaks-physiology-of-cerebellum-functioning/article-165</link>
                <guid>https://www.maharashtrasarthi.com/jalgaon/kumari-suvidha-at-bhusawal-raju-falaks-physiology-of-cerebellum-functioning/article-165</guid>
                <pubDate>Thu, 20 Aug 2026 19:43:51 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.maharashtrasarthi.com/media/2026-08/img-20260820-wa0064.jpg"                         length="616182"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Shailendra Thakur]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>महाराष्ट्रातील रिक्षा-टॅक्सी चालकांना व्यावहारिक मराठी बोलणं अनिवार्य..</title>
                                    <description><![CDATA[<p><strong><span lang="en-us" style="font-size:12pt;line-height:115%;font-family:'Arial Unicode MS', serif;" xml:lang="en-us">मुंबई प्रतिनिधी -</span></strong></p>
<p class="MsoNormal"><span lang="en-us" style="font-size:12pt;line-height:115%;font-family:'Arial Unicode MS', serif;" xml:lang="en-us">मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांना आता व्यावहारिक मराठी बोलणं अनिवार्य करण्यात आलं आहे. या नियमाची आजपासून कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे.</span></p>
<p class="MsoNormal"><span lang="en-us" xml:lang="en-us">  </span></p>
<p class="MsoNormal"><span lang="en-us" xml:lang="en-us">  </span></p>
<p class="MsoNormal"><span lang="en-us" style="font-size:12pt;line-height:115%;font-family:'Arial Unicode MS', serif;" xml:lang="en-us">नियमाचं पालन न करणाऱ्या चालकांना प्रथम नोटीस बजावण्यात येईल. त्यानंतरही सुधारणा न झाल्यास संबंधित चालकाचा बॅज तीन महिन्यांसाठी रद्द केला जाईल, अशी माहिती परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.</span></p>
<p class="MsoNormal"><span lang="en-us" xml:lang="en-us">  </span></p>
<p class="MsoNormal"><span lang="en-us" xml:lang="en-us">  </span></p>
<p class="MsoNormal"><span lang="en-us" style="font-size:12pt;line-height:115%;font-family:'Arial Unicode MS', serif;" xml:lang="en-us">नवीन बॅज देताना आरटीओ अधिकारी प्रत्यक्ष संवादाद्वारे चालकांच्या मराठी भाषेची चाचणी घेणार असून, त्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंगही करण्यात येणार आहे.</span></p>
<p class="MsoNormal"><span lang="en-us" xml:lang="en-us">  </span></p>
<p class="MsoNormal"><span lang="en-us" xml:lang="en-us">  </span></p>
<p class="MsoNormal"><span lang="en-us" style="font-size:12pt;line-height:115%;font-family:'Arial Unicode MS', serif;" xml:lang="en-us">तसंच, बनावट अधिवास प्रमाणपत्रांच्या प्रकरणांची पोलिसांमार्फत चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या मोहिमेची जबाबदारी अतिरिक्त परिवहन आयुक्त रवी गायकवाड यांच्यावर सोपवण्यात आली असल्याचंही सरनाईक यांनी सांगितलं.</span></p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.maharashtrasarthi.com/mumbai/it-is-mandatory-for-rickshaw-taxi-drivers-in-maharashtra-to-speak/article-164"><img src="https://www.maharashtrasarthi.com/media/400/2026-08/og-image.webp" alt=""></a><br /><p><strong><span lang="en-us" style="font-size:12pt;line-height:115%;font-family:'Arial Unicode MS', serif;" xml:lang="en-us">मुंबई प्रतिनिधी -</span></strong></p>
<p class="MsoNormal"><span lang="en-us" style="font-size:12pt;line-height:115%;font-family:'Arial Unicode MS', serif;" xml:lang="en-us">मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांना आता व्यावहारिक मराठी बोलणं अनिवार्य करण्यात आलं आहे. या नियमाची आजपासून कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे.</span></p>
<p class="MsoNormal"><span lang="en-us" xml:lang="en-us"> </span></p>
<p class="MsoNormal"><span lang="en-us" xml:lang="en-us"> </span></p>
<p class="MsoNormal"><span lang="en-us" style="font-size:12pt;line-height:115%;font-family:'Arial Unicode MS', serif;" xml:lang="en-us">नियमाचं पालन न करणाऱ्या चालकांना प्रथम नोटीस बजावण्यात येईल. त्यानंतरही सुधारणा न झाल्यास संबंधित चालकाचा बॅज तीन महिन्यांसाठी रद्द केला जाईल, अशी माहिती परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.</span></p>
<p class="MsoNormal"><span lang="en-us" xml:lang="en-us"> </span></p>
<p class="MsoNormal"><span lang="en-us" xml:lang="en-us"> </span></p>
<p class="MsoNormal"><span lang="en-us" style="font-size:12pt;line-height:115%;font-family:'Arial Unicode MS', serif;" xml:lang="en-us">नवीन बॅज देताना आरटीओ अधिकारी प्रत्यक्ष संवादाद्वारे चालकांच्या मराठी भाषेची चाचणी घेणार असून, त्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंगही करण्यात येणार आहे.</span></p>
<p class="MsoNormal"><span lang="en-us" xml:lang="en-us"> </span></p>
<p class="MsoNormal"><span lang="en-us" xml:lang="en-us"> </span></p>
<p class="MsoNormal"><span lang="en-us" style="font-size:12pt;line-height:115%;font-family:'Arial Unicode MS', serif;" xml:lang="en-us">तसंच, बनावट अधिवास प्रमाणपत्रांच्या प्रकरणांची पोलिसांमार्फत चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या मोहिमेची जबाबदारी अतिरिक्त परिवहन आयुक्त रवी गायकवाड यांच्यावर सोपवण्यात आली असल्याचंही सरनाईक यांनी सांगितलं.</span></p>
<p class="MsoNormal"><span lang="en-us" xml:lang="en-us"> </span></p>]]></content:encoded>
                
                                                            <category>मुंबई</category>
                                    

                <link>https://www.maharashtrasarthi.com/mumbai/it-is-mandatory-for-rickshaw-taxi-drivers-in-maharashtra-to-speak/article-164</link>
                <guid>https://www.maharashtrasarthi.com/mumbai/it-is-mandatory-for-rickshaw-taxi-drivers-in-maharashtra-to-speak/article-164</guid>
                <pubDate>Thu, 20 Aug 2026 14:43:39 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.maharashtrasarthi.com/media/2026-08/og-image.webp"                         length="15182"                         type="image/webp"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[sandeep patil]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>सैनिक बांधवांच्या हातावर सजणार जळगावच्या भगिनींच्या प्रेमाची राखी.....</title>
                                    <description><![CDATA[<p>  </p>
<p>जळगाव प्रतिनिधी</p>
<p>अहोरात्र आपल्या देशाच्या रक्षणासाठी घरादाराचा त्याग करून सीमेवर लढणाऱ्या बांधवांसाठी हृदयाचे भावा बहिणीचे नाते जपणारा रक्षाबंधन सणानिमित्त गेल्या पाच वर्षापासून आपले कर्तव्य मानून नारीशक्ती बहुउद्देशीय संस्था नित्य नियमाने आपला उपक्रम करत आहे यावर्षीही जळगाव नारीशक्ती तर्फे 500 राख्या पाठविण्यात आल्या या भावा बहिणीचे नाते दृढ करणाऱ्या राख्या जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय जळगाव तर्फे पाठवण्यात आल्या याप्रसंगी माननीय श्री जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर निलेश पाटील, विश्वनाथ उगले कल्याण संघटक, समाधान धनगर वस्तीगृह अधीक्षक हे उपस्थित होते .या राख्या सीमा वरती भागात एस मराठा लाईट इन्फेक्ट्री बटालियन अरुणाचल प्रदेश व अयोध्या उत्तर प्रदेश या ठिकाणी असलेल्या सैनिक बांधवांसाठी पाठविण्यात</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.maharashtrasarthi.com/jalgaon/rakhi-of-love-of-sisters-of-jalgaon-will-adorn-the/article-163"><img src="https://www.maharashtrasarthi.com/media/400/2026-08/img-20260818-wa0056.jpg" alt=""></a><br /><p> </p>
<p>जळगाव प्रतिनिधी</p>
<p>अहोरात्र आपल्या देशाच्या रक्षणासाठी घरादाराचा त्याग करून सीमेवर लढणाऱ्या बांधवांसाठी हृदयाचे भावा बहिणीचे नाते जपणारा रक्षाबंधन सणानिमित्त गेल्या पाच वर्षापासून आपले कर्तव्य मानून नारीशक्ती बहुउद्देशीय संस्था नित्य नियमाने आपला उपक्रम करत आहे यावर्षीही जळगाव नारीशक्ती तर्फे 500 राख्या पाठविण्यात आल्या या भावा बहिणीचे नाते दृढ करणाऱ्या राख्या जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय जळगाव तर्फे पाठवण्यात आल्या याप्रसंगी माननीय श्री जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर निलेश पाटील, विश्वनाथ उगले कल्याण संघटक, समाधान धनगर वस्तीगृह अधीक्षक हे उपस्थित होते .या राख्या सीमा वरती भागात एस मराठा लाईट इन्फेक्ट्री बटालियन अरुणाचल प्रदेश व अयोध्या उत्तर प्रदेश या ठिकाणी असलेल्या सैनिक बांधवांसाठी पाठविण्यात आल्या. सैनिक कल्याण कार्यालय यांना या राख्या पाठवण्यासाठी सोपविण्यात आल्या.</p>
<p>     याप्रसंगी नारीशक्ती बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्ष सौ मनिषा पाटील आशा मौर्य नूतन तासखेडकर वंदना मंडावरे किमया पाटील रेणुका हिंगू हर्षा गुजराती तेजल वनरा सुगन पाटील, मनोज कापले, रतिलाल महाजन,  विनायक महाजन ,उपस्थित होते.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>जळगाव</category>
                                    

                <link>https://www.maharashtrasarthi.com/jalgaon/rakhi-of-love-of-sisters-of-jalgaon-will-adorn-the/article-163</link>
                <guid>https://www.maharashtrasarthi.com/jalgaon/rakhi-of-love-of-sisters-of-jalgaon-will-adorn-the/article-163</guid>
                <pubDate>Tue, 18 Aug 2026 18:05:40 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.maharashtrasarthi.com/media/2026-08/img-20260818-wa0056.jpg"                         length="1176682"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Shailendra Thakur]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>फुरसुंगी येथील अष्टविनायक सिटीत मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.</title>
                                    <description><![CDATA[<p>पुणे प्रतिनिधी</p>
<p>पुणे- भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त फुरसुंगी येथील अष्टविनायक सिटीमध्ये 'आपले आरोग्य आमचे ध्येय' या विशेष आरोग्य शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. नोबेल हॉस्पिटल (हडपसर, पुणे) आणि स्व. सौ. श्वेता वाणी नेवे फाउंडेशन (जळगाव) यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात अष्टविनायक सिटीमधील सर्व सभासदांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली.</p>
<p><strong>मोफत चाचण्या आणि सवलतींचा लाभ </strong></p>
<p>          शिबिरामध्ये नागरिकांसाठी वजन, उंची, रक्तदाब (BP), ईसीजी (ECG), फिजिशियन कन्सल्टेशन, डेंटल कन्सल्टेशन आणि रँडम शुगर या अत्यंत महत्त्वाच्या आरोग्य चाचण्या पूर्णपणे मोफत उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. यासोबतच, नागरिकांच्या सुविधेसाठी विशेष वैद्यकीय चाचण्या जसे की व्हिटॅमिन B12, व्हिटॅमिन D3,</p>
<p><strong>मान्यवरांची</strong></p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.maharashtrasarthi.com/jalgaon/spontaneous-response-of-the-citizens-to-the-free-health-check-up/article-162"><img src="https://www.maharashtrasarthi.com/media/400/2026-08/img-20260818-wa0027.jpg" alt=""></a><br /><p>पुणे प्रतिनिधी</p>
<p>पुणे- भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त फुरसुंगी येथील अष्टविनायक सिटीमध्ये 'आपले आरोग्य आमचे ध्येय' या विशेष आरोग्य शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. नोबेल हॉस्पिटल (हडपसर, पुणे) आणि स्व. सौ. श्वेता वाणी नेवे फाउंडेशन (जळगाव) यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात अष्टविनायक सिटीमधील सर्व सभासदांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली.</p>
<p><strong>मोफत चाचण्या आणि सवलतींचा लाभ </strong></p>
<p>     शिबिरामध्ये नागरिकांसाठी वजन, उंची, रक्तदाब (BP), ईसीजी (ECG), फिजिशियन कन्सल्टेशन, डेंटल कन्सल्टेशन आणि रँडम शुगर या अत्यंत महत्त्वाच्या आरोग्य चाचण्या पूर्णपणे मोफत उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. यासोबतच, नागरिकांच्या सुविधेसाठी विशेष वैद्यकीय चाचण्या जसे की व्हिटॅमिन B12, व्हिटॅमिन D3, सीबीसी (CBC), कॅल्शियम, कोलेस्टेरॉल, टीएसएच (थायरॉईड), २डी इको (2D Echo) आणि टीएमटी (TMT) यांवर तब्बल ३० टक्के विशेष सूट देण्यात आली होती. नोबेल हॉस्पिटलच्या तज्ज्ञ डॉ.ऋषिकेश कावडे, परिचारका कु स्टेला संतोष,आरती रंजू,सुस्मिता दास,व टिम कडून रुग्णांची सखोल वैद्यकीय तपासणी करून त्यांना योग्य ते औषधोपचार व मोलाचे मार्गदर्शन केले.</p>
<p><strong>मान्यवरांची उपस्थिती आणि सहकार्य प्रसंगी </strong></p>
<p>स्व. सौ. श्वेता वाणी-नेवे फाउंडेशनचे अध्यक्ष श्री. मिलिंद नेवे-वाणी प्रामुख्याने उपस्थित होते. शिबिराच्या यशस्वी नियोजनासाठी नोबेल चे एझीकेटीवह श्री राजकुमार मणवर व अष्टविनायक सिटी परिवारातील श्री. अंकुश अहिरे, श्री. रघुनाथ गायकवाड आणि निवृत्त आरोग्य अधिकारी श्री. साक्षर मस्के सर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.सोसायटीतील बहुसंख्य नागरिकांनी, मातांनी आणि बालकांनी या शिबिराचा मोठा लाभ घेत आपले आरोग्य सुरक्षित केले. 'निरोगी रहा... आनंदी रहा!' हा मोलाचा संदेश देत या यशस्वी शिबिराची सांगता  झाली.</p>
<p><img src="https://www.maharashtrasarthi.com/media/2026-08/img-20260818-wa0025.jpg" alt="IMG-20260818-WA0025" width="1052" height="474"/></p>]]></content:encoded>
                
                                                            <category>जळगाव</category>
                                    

                <link>https://www.maharashtrasarthi.com/jalgaon/spontaneous-response-of-the-citizens-to-the-free-health-check-up/article-162</link>
                <guid>https://www.maharashtrasarthi.com/jalgaon/spontaneous-response-of-the-citizens-to-the-free-health-check-up/article-162</guid>
                <pubDate>Tue, 18 Aug 2026 11:28:29 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.maharashtrasarthi.com/media/2026-08/img-20260818-wa0027.jpg"                         length="780708"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Shailendra Thakur]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>भारताच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त 'स्व.सौ. श्वेता वाणी-नेवे फाऊंडेशन'चे रक्तदान शिबिर संपन्न; पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!</title>
                                    <description><![CDATA[<p>जळगाव प्रतिनिधी </p>
<p>पुणे :भारताच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून पुणे येथे एका विशेष रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. 'स्व.सौ. श्वेता वाणी-नेवे फाऊंडेशन, जळगाव' आणि 'नोबेल ब्लड सेंटर, हडपसर, पुणे' यांच्या संयुक्त विद्यमाने साकोरे नगर येथील 'ललवाणी वास्तू' येथे हे शिबिर उत्साहात पार पडले. राष्ट्रीय सणाचे औचित्य साधत अनेक देशभक्तांनी आणि नागरिकांनी या शिबिरात सहभागी होऊन उत्स्फूर्तपणे रक्तदान केले.हे शिबिर यशस्वी करण्यासाठी नोबेल ब्लड सेंटरचे डॉ. वाकचौरे, सिस्टर स्वाती, सविता, रेश्मा खान, अरुण वाळूंज आणि पीआरओ प्रवीण जाधव यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच ललवाणी वास्तू सोसायटीचे अध्यक्ष सुहास हिवरकर, सचिव किरण वाणी आणि उदय नाईक यांनी शिबिराच्या नियोजनासाठी विशेष</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.maharashtrasarthi.com/jalgaon/on-the-occasion-of-indias-80th-independence-day-swasau-shweta/article-161"><img src="https://www.maharashtrasarthi.com/media/400/2026-08/img-20260817-wa0055.jpg" alt=""></a><br /><p>जळगाव प्रतिनिधी </p>
<p>पुणे :भारताच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून पुणे येथे एका विशेष रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. 'स्व.सौ. श्वेता वाणी-नेवे फाऊंडेशन, जळगाव' आणि 'नोबेल ब्लड सेंटर, हडपसर, पुणे' यांच्या संयुक्त विद्यमाने साकोरे नगर येथील 'ललवाणी वास्तू' येथे हे शिबिर उत्साहात पार पडले. राष्ट्रीय सणाचे औचित्य साधत अनेक देशभक्तांनी आणि नागरिकांनी या शिबिरात सहभागी होऊन उत्स्फूर्तपणे रक्तदान केले.हे शिबिर यशस्वी करण्यासाठी नोबेल ब्लड सेंटरचे डॉ. वाकचौरे, सिस्टर स्वाती, सविता, रेश्मा खान, अरुण वाळूंज आणि पीआरओ प्रवीण जाधव यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच ललवाणी वास्तू सोसायटीचे अध्यक्ष सुहास हिवरकर, सचिव किरण वाणी आणि उदय नाईक यांनी शिबिराच्या नियोजनासाठी विशेष परिश्रम घेतले.याप्रसंगी फाऊंडेशनचे अध्यक्ष मिलिंद वाणी आणि संचालक तुषार नेवे प्रामुख्याने उपस्थित होते. स्वातंत्र्य दिनासारख्या पवित्र दिवशी सामाजिक बांधिलकी जपत घेतलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.</p>
<p><img src="https://www.maharashtrasarthi.com/media/2026-08/img-20260817-wa0056.jpg" alt="IMG-20260817-WA0056" width="1230" height="1200"/></p>]]></content:encoded>
                
                                                            <category>जळगाव</category>
                                    

                <link>https://www.maharashtrasarthi.com/jalgaon/on-the-occasion-of-indias-80th-independence-day-swasau-shweta/article-161</link>
                <guid>https://www.maharashtrasarthi.com/jalgaon/on-the-occasion-of-indias-80th-independence-day-swasau-shweta/article-161</guid>
                <pubDate>Mon, 17 Aug 2026 15:52:01 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.maharashtrasarthi.com/media/2026-08/img-20260817-wa0055.jpg"                         length="108472"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Shailendra Thakur]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>डीआरआयने सुपारी आयातीत साफ्टा कराराचा मोठ्या प्रमाणावर झालेला बेकायदेशीर वापर आणला उघडकीस....</title>
                                    <description><![CDATA[<p><strong>नवी दिल्‍ली -</strong></p>
<h3><span>अनेक महिने चाललेल्या तपासात सरकारी महसुलाची अंदाजे 2,500 कोटी रुपयांहून अधिक नुकसान झाल्याचे उघड; अंदाजे 75 लाख रुपये रोख, 160 मेट्रिक टन सुपारी जप्त; नऊ जणांना अटक</span></h3>
<h3><span>मूळ देश बांगलादेश असल्याचे चुकीचे घोषित करून टोळ्यांनी इंडोनेशिया, थायलंड, मलेशिया आणि आग्नेय आशियातील इतर देशांमधून भारतात सुपारीची केली आयात</span></h3>
<p>महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) महिनाभर चाललेल्या गुप्तचर-आधारित कारवाईत, आग्नेय आशियाई सुपारी बांगलादेशातील असल्याचे खोटे घोषित करून भारतात आयात करणारे आणि दक्षिण आशियाई मुक्त व्यापार क्षेत्र (साफ्टा) अंतर्गत सवलतीच्या शुल्काचा फसवणुकीने लाभ घेणारे मोठे जाळे उद्ध्वस्त केले आहे. या तपासात आतापर्यंत 2,500 कोटी रुपयांहून अधिक महसुलाचे संभाव्य नुकसान झाल्याचे उघड झाले</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.maharashtrasarthi.com/national/dri-has-exposed-widespread-illegal-use-of-safta-agreement-in/article-160"><img src="https://www.maharashtrasarthi.com/media/400/2026-08/image001g7n4.jpg" alt=""></a><br /><p><strong>नवी दिल्‍ली -</strong></p>
<h3><span>अनेक महिने चाललेल्या तपासात सरकारी महसुलाची अंदाजे 2,500 कोटी रुपयांहून अधिक नुकसान झाल्याचे उघड; अंदाजे 75 लाख रुपये रोख, 160 मेट्रिक टन सुपारी जप्त; नऊ जणांना अटक</span></h3>
<h3><span>मूळ देश बांगलादेश असल्याचे चुकीचे घोषित करून टोळ्यांनी इंडोनेशिया, थायलंड, मलेशिया आणि आग्नेय आशियातील इतर देशांमधून भारतात सुपारीची केली आयात</span></h3>
<p>महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) महिनाभर चाललेल्या गुप्तचर-आधारित कारवाईत, आग्नेय आशियाई सुपारी बांगलादेशातील असल्याचे खोटे घोषित करून भारतात आयात करणारे आणि दक्षिण आशियाई मुक्त व्यापार क्षेत्र (साफ्टा) अंतर्गत सवलतीच्या शुल्काचा फसवणुकीने लाभ घेणारे मोठे जाळे उद्ध्वस्त केले आहे. या तपासात आतापर्यंत 2,500 कोटी रुपयांहून अधिक महसुलाचे संभाव्य नुकसान झाल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी नऊ जणांना अटक करण्यात आली आहे.</p>
<p>भारतात सुपारीच्या आयातीवर 100% मूलभूत सीमा शुल्क आकारले जाते. मात्र, साफ्टा करारांतर्गत केल्या जाणाऱ्या पात्र सुपारीच्या आयातीला सीमा शुल्कातून पूर्ण सूट आहे. जर आयात मूळ नियमांच्या निकषांची पूर्तता करत असेल, तर बांगलादेशातून येणारी सुपारी साफ्टा अंतर्गत सवलतीसाठी पात्र ठरते.</p>
<p>काही टोळ्या सुपारीच्या आयातीवर मोठ्या प्रमाणावर साफ्टाच्या फायद्यांचा फसवणुकीने दावा करत असल्याचे डीआरआयने गोळा केलेल्या गुप्त माहितीवरून लक्षात आले. ते इंडोनेशिया, थायलंड, मलेशिया आणि आग्नेय आशियातील इतर देशांमध्ये उत्पन्न झालेली आणि तिथूनच मिळवलेली सुपारी आयात करत असताना, भारतात आयात केलेल्या सुपारीचा मूळ देश बांगलादेश असल्याचे चुकीचे घोषित करत होते.</p>
<p><img src="https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image003O1IA.jpg" alt="image003O1IA.jpg"/></p>
<p>त्यानंतर, कोलकाता आणि विशाखापट्टणम येथे आयातदार, सीमाशुल्क दलाल आणि आयईसी धारकांशी संबंधित अनेक परिसरांमध्ये एकाच वेळी शोधमोहीम राबवण्यात आली. सुपारीचे मूळ आग्नेय आशियाई असल्याचे सिद्ध करणारी अनेक संशयास्पद कागदपत्रे आणि भक्कम पुरावे जप्त करण्यात आले. बेकायदेशीरपणे आयात केलेल्या मालाच्या विक्रीतून मिळालेली रक्कम असल्याचे मानले जाणारे सुमारे 75 लाख रुपये रोख डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी जप्त केले आहेत. सुमारे 160 मेट्रिक टन सुपारीची चालू खेपही सापडली.</p>
<p>आतापर्यंतच्या तपासात सुपारीच्या फसव्या आयातीचे मोठे प्रमाण उघड झाले आहे, त्यामध्ये अलीकडच्या वर्षांत 2,500 कोटी रुपयांहून अधिक सीमा शुल्क बुडवण्यात आले आहे. सूत्रधार आग्नेय आशियाई देशांमधून बांगलादेशातल्या एका ईपीझेडमध्ये सुपारीची आयात करत होते आणि त्यानंतर केवळ कंटेनर आणि पिशव्या बदलून बांगलादेशातून आलेली सुपारी म्हणून हा माल भारतात पाठवत होते. त्यांनी बांगलादेशातल्या अधिकाऱ्यांकडून साफ्टाचे मूळ प्रमाणपत्र फसवणुकीने मिळवले होते. या खेपेची मार्गनिश्चिती, कागदपत्रे, मंजुरी आणि वाहतूक व्यवस्था करण्याकरिता तसेच मोठ्या प्रमाणावर रोख रकमेच्या संकलनासाठी सूत्रधार भारतीय आयातदारांकडून मोठी कमिशन आकारत होते. आर्थिक उत्पन्नाची फिरवाफिरव आणि स्तरनिर्मितीसाठी हवाला मार्ग आणि बनावट संस्थांचा वापरही या तपासात उघडकीला आला आहे.</p>
<p><img src="https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image002HO1T.jpg" alt="image002HO1T.jpg"/></p>
<p>या प्रकरणात सापडलेल्या सुपारीच्या बहुतांश फसव्या आयातीच्या मंजुरीसाठी एक सीमाशुल्क दलाल कंपनी विशेषतः जबाबदार असल्याचे तपासात पुढे असेही समोर आले आहे. डीआरआयच्या सुरू असलेल्या तपासामुळे, सक्षम प्राधिकरणाने या सीमाशुल्क दलालाचा परवाना निलंबित केला आहे. या प्रकरणी आतापर्यंत नऊ जणांना अटक करण्यात आली आहे.</p>
<p>अशा बेकायदेशीर आयातीमुळे किमतीत अनुचित तफावत निर्माण होते आणि कायदेशीर व्यवसायांसाठी समान संधी मिळत नाही, याचा देशांतर्गत सुपारी उत्पादक आणि कायदेशीर व्यापारावर प्रतिकूल परिणाम होतो. तसेच, सरकारच्या महसुलात मोठा तोटा होण्याबरोबरच यामुळे नियंत्रित व्यापार पद्धती आणि सीमावर्ती भागातल्या आर्थिक सुरक्षेलाही बाधा येते.</p>
<p>या कारवाईद्वारे, डीआरआयने मूळ देशाची पद्धतशीरपणे चुकीची घोषणा करणे, साफ्टाच्या फायद्यांचा फसवणुकीने लाभ घेणे आणि सीमा शुल्क महसुलाची मोठ्या प्रमाणावर चोरी करणे यात गुंतलेले एक सुसंघटित जाळे प्रभावीपणे उध्वस्त केले आहे.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>राष्ट्रीय</category>
                                    

                <link>https://www.maharashtrasarthi.com/national/dri-has-exposed-widespread-illegal-use-of-safta-agreement-in/article-160</link>
                <guid>https://www.maharashtrasarthi.com/national/dri-has-exposed-widespread-illegal-use-of-safta-agreement-in/article-160</guid>
                <pubDate>Sun, 16 Aug 2026 16:16:26 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.maharashtrasarthi.com/media/2026-08/image001g7n4.jpg"                         length="39191"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[sandeep patil]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>ब.ज. हिरण विद्यालयात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा..</title>
                                    <description><![CDATA[<p><strong>भडगाव प्रतिनिधी -</strong></p>
<p>बबनबाई जवरीलाल हिरण माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शनिवार, दि. १५ ऑगस्ट २०२६ रोजी ८०वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात व देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.</p>
<p>कार्यक्रमाच्या प्रारंभी संस्थेचे उपाध्यक्ष दिनकरराव पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी संस्थेचे संचालक भाऊसो प्रकाशजी हिरण, श्री. स्वप्नील पाटील यांच्यासह संचालक मंडळाचे सदस्य, कजगावचे सरपंच रघुनाथ महाजन, उपसरपंच सादिकदादा मण्यार, ग्रामपंचायत सदस्य शफी दादा, मांगीलाल मोरे, दिनेश पाटील, राजेंद्र चव्हाण, पुंडलिक सोनवणे,<br />  विजय गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते आण्णा.भाऊ बोरसे तसेच पत्रकार प्रणव शिंदे, पत्रकार नाना पाटील, पत्रकार नितीन सोनार, महिला ग्रामपंचायत सदस्य, पालक, विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.*</p>
<p>स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.maharashtrasarthi.com/jalgaon/baj-hiran-celebrated-with-enthusiasm-in-the-school/article-159"><img src="https://www.maharashtrasarthi.com/media/400/2026-08/new-4.jpeg" alt=""></a><br /><p><strong>भडगाव प्रतिनिधी -</strong></p>
<p>बबनबाई जवरीलाल हिरण माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शनिवार, दि. १५ ऑगस्ट २०२६ रोजी ८०वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात व देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.</p>
<p>कार्यक्रमाच्या प्रारंभी संस्थेचे उपाध्यक्ष दिनकरराव पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी संस्थेचे संचालक भाऊसो प्रकाशजी हिरण, श्री. स्वप्नील पाटील यांच्यासह संचालक मंडळाचे सदस्य, कजगावचे सरपंच रघुनाथ महाजन, उपसरपंच सादिकदादा मण्यार, ग्रामपंचायत सदस्य शफी दादा, मांगीलाल मोरे, दिनेश पाटील, राजेंद्र चव्हाण, पुंडलिक सोनवणे,<br /> विजय गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते आण्णा.भाऊ बोरसे तसेच पत्रकार प्रणव शिंदे, पत्रकार नाना पाटील, पत्रकार नितीन सोनार, महिला ग्रामपंचायत सदस्य, पालक, विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.*</p>
<p>स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना तंबाखूमुक्तीची शपथ देण्यात आली. तसेच इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेतील गैरप्रकार टाळून कॉपीमुक्त अभियानाची शपथ देण्यात आली.</p>
<p>कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे माजी प्राचार्य बी. के. पाटील होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस. पी. गायकवाड यांनी केले. प्रास्ताविक प्राचार्य एस. एस. केदार यांनी केले, तर आभार प्रदर्शन बी. एस. पाटील यांनी मानले.</p>
<p>यावेळी शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच विविध तालुकास्तरीय स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करून उत्तेजनार्थ ठरलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.</p>
<p>यावेळी माजी प्राचार्य बी. के. पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना स्वातंत्र्याचे महत्त्व, विद्यार्थ्यांची जबाबदारी आणि शैक्षणिक जीवनात प्रामाणिकपणाचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले.</p>
<p>कार्यक्रमास गावातील प्रतिष्ठित नागरिक, पालक, पत्रकार बांधव व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>जळगाव</category>
                                    

                <link>https://www.maharashtrasarthi.com/jalgaon/baj-hiran-celebrated-with-enthusiasm-in-the-school/article-159</link>
                <guid>https://www.maharashtrasarthi.com/jalgaon/baj-hiran-celebrated-with-enthusiasm-in-the-school/article-159</guid>
                <pubDate>Sun, 16 Aug 2026 15:47:01 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.maharashtrasarthi.com/media/2026-08/new-4.jpeg"                         length="221285"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[sandeep patil]]></dc:creator>
                            </item>

            </channel>
        </rss>
        