<?xml version="1.0" encoding="utf-8"?>        <rss version="2.0"
            xmlns:content="http://purl.org/rss/1.0/modules/content/"
            xmlns:dc="http://purl.org/dc/elements/1.1/"
            xmlns:atom="http://www.w3.org/2005/Atom">
            <channel>
                <atom:link href="https://www.maharashtrasarthi.com/state/category-3" rel="self" type="application/rss+xml" />
                <generator>महाराष्ट्र सारथी RSS Feed Generator</generator>
                <title>राज्य - महाराष्ट्र सारथी</title>
                <link>https://www.maharashtrasarthi.com/category/3/rss</link>
                <description>राज्य RSS Feed</description>
                
                            <item>
                <title>हेलस गावाची 'एक गाव एक गणपती'ची १३८ वर्षांची ऐतिहासिक परंपरा</title>
                                    <description><![CDATA[<p><strong>मंठा  प्रतिनिधी -</strong></p>
<p>सामाजिक सलोखा, शांतता आणि एकजुटीचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या 'एक गाव एक गणपती' या संकल्पनेचा आदर्श घालून देणाऱ्या हेलस गावाने आपली तब्बल १३८ वर्षांची गौरवशाली परंपरा यंदाही मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने कायम ठेवली आहे. या ऐतिहासिक परंपरेची दखल घेत जिल्हाधिकारी आशिमा मित्तल (कलेक्टर मॅडम) यांनी आज हेलस गावाला भेट दिली आणि ग्रामस्थांच्या या अनोख्या उपक्रमाचे जाहीर कौतुक केले.<br />गेल्या सव्वाशेहून अधिक वर्षांपासून हेलस गावात एकही खाजगी किंवा घरगुती गणपती न बसवता, संपूर्ण गावाची मिळून एकाच सार्वजनिक गणपतीची स्वयंभू प्रतिष्ठापना आहे. या एकाच बाप्पाच्या चरणी अख्खे गाव नतमस्तक होते.<br />कलेक्टर मॅडम यांच्याकडून ग्रामस्थांचा गौरव गावाला भेट दिल्यानंतर आयोजित कार्यक्रमात</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.maharashtrasarthi.com/state/138-years-of-historical-tradition-of-one-ganesha-one-village/article-194"><img src="https://www.maharashtrasarthi.com/media/400/2026-09/हेलस-1.jpeg" alt=""></a><br /><p><strong>मंठा  प्रतिनिधी -</strong></p>
<p>सामाजिक सलोखा, शांतता आणि एकजुटीचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या 'एक गाव एक गणपती' या संकल्पनेचा आदर्श घालून देणाऱ्या हेलस गावाने आपली तब्बल १३८ वर्षांची गौरवशाली परंपरा यंदाही मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने कायम ठेवली आहे. या ऐतिहासिक परंपरेची दखल घेत जिल्हाधिकारी आशिमा मित्तल (कलेक्टर मॅडम) यांनी आज हेलस गावाला भेट दिली आणि ग्रामस्थांच्या या अनोख्या उपक्रमाचे जाहीर कौतुक केले.<br />गेल्या सव्वाशेहून अधिक वर्षांपासून हेलस गावात एकही खाजगी किंवा घरगुती गणपती न बसवता, संपूर्ण गावाची मिळून एकाच सार्वजनिक गणपतीची स्वयंभू प्रतिष्ठापना आहे. या एकाच बाप्पाच्या चरणी अख्खे गाव नतमस्तक होते.<br />कलेक्टर मॅडम यांच्याकडून ग्रामस्थांचा गौरव गावाला भेट दिल्यानंतर आयोजित कार्यक्रमात बोलताना जिल्हाधिकारी आशिमा मित्तल म्हणाल्या, "आजच्या काळात जिथे स्पर्धा आणि भपका वाढत आहे, तिथे हेलस गावाने १३८ वर्षांपासून जपलेली ही 'एक गाव एक गणपती'ची परंपरा संपूर्ण राज्यासाठी प्रेरणादायी आहे. यामुळे केवळ पैशांचा आणि संसाधनांचा अपव्यय टाळत नाही, तर तरुण पिढीसमोर सामाजिक एकतेचा एक उत्तम आदर्श निर्माण होतो." प्रशासनाच्या वतीने त्यांनी हेलस ग्रामस्थांचे आभार मानले व गावाला आवश्यक त्या विकासकामांसाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.</p>
<p><img src="https://www.maharashtrasarthi.com/media/2026-09/%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%B8-2.jpeg" alt="हेलस 2" width="1086" height="777"></img></p>
<p> </p>
<p><strong>परंपरेची वैशिष्ट्ये </strong></p>
<ul>
<li><strong>शंभर टक्के एकी: गावात इतर कुठेही मूर्ती प्रतिष्ठापना केली जात नसल्याने सर्व जाती-धर्माचे लोक एकत्र येऊन उत्सव साजरा करतात.</strong><br /><strong>* गुण्यागोविंदाने उत्सव: संपूर्ण गणेशोत्सवाच्या काळात गावात विविध सामाजिक, सांस्कृतिक व प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.</strong><br /><strong>* शांतता व सुव्यवस्था: कोणताही वाद किंवा स्पर्धा नसल्यामुळे पोलीस प्रशासनावरील ताण कमी होतो</strong></li>
</ul>
<p>हेलस गावच्या या १३८ वर्षांच्या परंपरेने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की, उत्सवाचा खरा आनंद हा भपक्यात नसून एकत्र येऊन सामाजिक सलोखा जपण्यात आहे. बाप्पाच्या पालखी मिरवणुकीची तयारीही सध्या गावात मोठ्या शिस्तीत सुरू आहे. यावेळी उपस्थित जालना जिल्हा पोलीस अधीक्षक तेगबीर सिंग संधू, तहसीलदार मोरे, मॅडम ग्रामविकास अधिकारी नंदकुमार घनवट, तलाठी, वानोळे, कृषी सहाय्यक धोत्रे, पोलीस पाटील,सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, श्री गणेश संस्थांनचे चे अध्यक्ष,तसेच ग्रामस्थांची उपस्थिती होती.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>राज्य</category>
                                    

                <link>https://www.maharashtrasarthi.com/state/138-years-of-historical-tradition-of-one-ganesha-one-village/article-194</link>
                <guid>https://www.maharashtrasarthi.com/state/138-years-of-historical-tradition-of-one-ganesha-one-village/article-194</guid>
                <pubDate>Sun, 20 Sep 2026 17:46:33 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.maharashtrasarthi.com/media/2026-09/%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%B8-1.jpeg"                         length="161431"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[sandeep patil]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>नासिक रोड रेल्वे स्टेशनवर स्वच्छता ही सेवा अभियान-२०२६ संपन्न </title>
                                    <description><![CDATA[<p><strong>नासिक प्रतिनिधी -</strong></p>
<p>येथील नाशिक रोड रेल्वे स्टेशनवर स्वच्छ पखवाडा दिनांक १६ सप्टेंबर २०२६ ते २ ऑक्टोबर २०३६ पर्यंत असुन <strong>स्वच्छता ही सेवा अभियान -२०२६ संपन्न झाले</strong>.<br />यावेळी जळगाव येथे गांधी रिसर्च फाउंडेशनचे सहकारी आणि जिल्हा आयकॉन मदन रामनाथ लाठी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नासिक रोड रेल्वे स्टेशनचे मॅनेजर सुरवाडे ,स्वास्थ निरीक्षक एस.एन.वर्मा राधेश्याम शहारे, संदेश कुंडलके ,उपस्टेशन प्रबंधक अश्विनी हॅरी, सुपरवाईझर कांता मिश्रा , RPF स्टाफ, तिकीट निरीक्षक तथा सफाई कर्मचारी उपस्थित होते<br />याप्रसंगी या अभियानाची सुरुवात स्वच्छता विषयक रॅलीने झाली या रॅलीमध्ये नाशिक रोड रेल्वे स्टेशनचे अधिकारी कर्मचारी आणि प्रवासी यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला, <strong>स्वच्छ भारत स्वस्थ भारत </strong></p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.maharashtrasarthi.com/state/at-nashik-road-railway-station/article-191"><img src="https://www.maharashtrasarthi.com/media/400/2026-09/whatsapp-image-2026-09-18-at-8.35.30-pm.jpeg" alt=""></a><br /><p><strong>नासिक प्रतिनिधी -</strong></p>
<p>येथील नाशिक रोड रेल्वे स्टेशनवर स्वच्छ पखवाडा दिनांक १६ सप्टेंबर २०२६ ते २ ऑक्टोबर २०३६ पर्यंत असुन <strong>स्वच्छता ही सेवा अभियान -२०२६ संपन्न झाले</strong>.<br />यावेळी जळगाव येथे गांधी रिसर्च फाउंडेशनचे सहकारी आणि जिल्हा आयकॉन मदन रामनाथ लाठी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नासिक रोड रेल्वे स्टेशनचे मॅनेजर सुरवाडे ,स्वास्थ निरीक्षक एस.एन.वर्मा राधेश्याम शहारे, संदेश कुंडलके ,उपस्टेशन प्रबंधक अश्विनी हॅरी, सुपरवाईझर कांता मिश्रा , RPF स्टाफ, तिकीट निरीक्षक तथा सफाई कर्मचारी उपस्थित होते<br />याप्रसंगी या अभियानाची सुरुवात स्वच्छता विषयक रॅलीने झाली या रॅलीमध्ये नाशिक रोड रेल्वे स्टेशनचे अधिकारी कर्मचारी आणि प्रवासी यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला, <strong>स्वच्छ भारत स्वस्थ भारत </strong>या घोषणाने प्लॅटफॉर्म नंबर एक वरून सुरुवात झाली रेल्वे तिकीट बुकिंग ऑफिसच्या बाहेर आणि रेल्वे स्टेशनच्या बाहेर रॅली निघाली.<br />या विविध प्रवाशांनी आप आपले रेल्वे स्वच्छते संबंधी अभिप्राय नोंदविले. त्याबरोबर त्यांनी नासिक रोड रेल्वे स्थानक चे कर्मचारी रेल्वे स्थानक स्वच्छ करीत असून सोबत जर प्रवाशांनी त्यात आपापल्या परीने सहभाग नोंदवला म्हणजे कचरा इतरत्र  न फेकता रेल्वे स्थानकावर ठिकठिकाणी असलेल्या वर्गीकरण केलेल्या डस्टबिनमध्येच टाकावे. पाण्याचा अपव्य टाळावा. <strong>भारतीय रेल</strong> ही आपली संपत्ती आहे असे समजून तिचा वापर करावा आणि वेळोवेळी प्रवाशांनी  आपले नासिक रेल्वे स्टेशन स्वच्छ ठेवण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले. </p>
<p>याप्रसंगी मदन लाठी यांनी नाटिकेद्वारे ओला कचरा म्हणजे केळीचे सालटे, शिळे अन्न हिरव्या डस्टबिन मध्ये, आणि बिस्कीटचे रॅपर ,चिप्सचे रॅपर, सुक्या पाण्याच्या बाटल्या निळ्या डस्टबिनमध्ये सुका कचरा टाकावा, इतरत्र टाकू नाही. प्रवासात सिंगल युज प्लास्टिक टाळण्याचा प्रयत्न करावा त्याऐवजी कापडी पिशवी चा वापर करण्याची विनंती केली, पाण्याची काटकसरीने वापर करून <strong>रेन हार्वेस्टिंग (कॅच द रेन)</strong> या संकल्पनेची माहिती दिली</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>राज्य</category>
                                    

                <link>https://www.maharashtrasarthi.com/state/at-nashik-road-railway-station/article-191</link>
                <guid>https://www.maharashtrasarthi.com/state/at-nashik-road-railway-station/article-191</guid>
                <pubDate>Fri, 18 Sep 2026 21:28:53 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.maharashtrasarthi.com/media/2026-09/whatsapp-image-2026-09-18-at-8.35.30-pm.jpeg"                         length="242880"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[sandeep patil]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात महाराष्ट्रात गणरायाचे आगमन....</title>
                                    <description><![CDATA[<p><strong>मुंबई प्रतिनिधी -</strong></p>
<p class="PDq2pG_selectionAnchorContainer">‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’च्या जयघोषात सोमवारी महाराष्ट्रभर लाडक्या गणरायाचे उत्साहात आगमन झाले. भाद्रपद शुद्ध चतुर्थीनिमित्त घरगुती आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये विधिवत श्री गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. पहाटेपासूनच गणेशमूर्ती घरी नेण्यासाठी नागरिकांची लगबग सुरू होती. पारंपरिक वेशभूषा, ढोल-ताशांचा गजर, फुलांची उधळण आणि भक्तिगीतांनी उत्सवी वातावरण निर्माण झाले.</p>
<p>घराघरांत आकर्षक मखर, फुलांची सजावट आणि विद्युत रोषणाई करण्यात आली. गणरायाला मोदक, लाडू, फळे आणि पंचपक्वान्नांचा नैवेद्य दाखवून कुटुंबीयांनी सामूहिक आरती केली. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या वतीनेही धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांना सुरुवात झाली.</p>
<p><strong>मुंबईत सार्वजनिक गणेशोत्सवाचा दिमाख</strong></p>
<p class="PDq2pG_selectionAnchorContainer">मुंबईतील प्रसिद्ध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या दर्शनासाठी पहिल्याच दिवसापासून भाविकांची गर्दी सुरू झाली. लालबाग,</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.maharashtrasarthi.com/mumbai/ganarayas-arrival-in-maharashtra-with-the-cheers-of-ganapati-bappa/article-187"><img src="https://www.maharashtrasarthi.com/media/400/2026-09/92380aef-e502-40a8-9f26-1c833fda54a4.png" alt=""></a><br /><p><strong>मुंबई प्रतिनिधी -</strong></p>
<p class="PDq2pG_selectionAnchorContainer">‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’च्या जयघोषात सोमवारी महाराष्ट्रभर लाडक्या गणरायाचे उत्साहात आगमन झाले. भाद्रपद शुद्ध चतुर्थीनिमित्त घरगुती आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये विधिवत श्री गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. पहाटेपासूनच गणेशमूर्ती घरी नेण्यासाठी नागरिकांची लगबग सुरू होती. पारंपरिक वेशभूषा, ढोल-ताशांचा गजर, फुलांची उधळण आणि भक्तिगीतांनी उत्सवी वातावरण निर्माण झाले.</p>
<p>घराघरांत आकर्षक मखर, फुलांची सजावट आणि विद्युत रोषणाई करण्यात आली. गणरायाला मोदक, लाडू, फळे आणि पंचपक्वान्नांचा नैवेद्य दाखवून कुटुंबीयांनी सामूहिक आरती केली. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या वतीनेही धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांना सुरुवात झाली.</p>
<p><strong>मुंबईत सार्वजनिक गणेशोत्सवाचा दिमाख</strong></p>
<p class="PDq2pG_selectionAnchorContainer">मुंबईतील प्रसिद्ध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या दर्शनासाठी पहिल्याच दिवसापासून भाविकांची गर्दी सुरू झाली. लालबाग, परळ, गिरगाव, चिंचपोकळी, खेतवाडी, दादर आणि उपनगरांतील गणेश मंडळांनी विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक विषयांवर आधारित देखावे उभारले आहेत.</p>
<p>गर्दीचे व्यवस्थापन, महिलांची सुरक्षितता, वाहतूक नियंत्रण आणि संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. महत्त्वाची मंडळे, रेल्वेस्थानके, बाजारपेठा, समुद्रकिनारे आणि विसर्जन मार्गांवर विशेष सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि संशयास्पद वस्तू किंवा हालचाल आढळल्यास तातडीने पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.</p>
<p><strong>पुण्यात मानाच्या गणपतींची विधिवत प्रतिष्ठापना</strong></p>
<p class="PDq2pG_selectionAnchorContainer">पुण्यातील मानाच्या गणपतींची पारंपरिक पद्धतीने प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. ढोल-ताशा पथके, लेझीम, पारंपरिक वेशभूषेतील कार्यकर्ते आणि फुलांनी सजविलेल्या मिरवणुकांनी पुण्यनगरीतील वातावरण गणेशमय झाले. मध्यवर्ती भागातील प्रमुख गणेश मंडळांच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली.</p>
<p>शहरातील सुरक्षिततेसाठी सुमारे सात हजार पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. गर्दीवर लक्ष ठेवण्यासाठी अत्याधुनिक कॅमेरे, निरीक्षण मनोरे आणि नियंत्रण कक्षांची मदत घेतली जात आहे. महिलांच्या सुरक्षिततेसाठी स्वतंत्र पथके आणि साध्या वेशातील पोलीस कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.</p>
<p><strong>कोकणात पारंपरिक उत्सवाचा आनंद</strong></p>
<p class="PDq2pG_selectionAnchorContainer">रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत गणेशोत्सवाला विशेष महत्त्व आहे. कोकणातील घरोघरी पारंपरिक पद्धतीने गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली. अनेक कुटुंबांमध्ये पिढ्यान्‌पिढ्या सुरू असलेल्या प्रथेनुसार मातीच्या मूर्तीची स्थापना करून भजन, कीर्तन, आरती आणि सामूहिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.</p>
<p>ग्रामीण भागात नातेवाइकांच्या भेटीगाठी, पारंपरिक खाद्यपदार्थ आणि सामूहिक आरतीमुळे उत्सवाचा आनंद द्विगुणित झाला. बाजारपेठांमध्ये फुले, फळे, दुर्वा, नारळ, केळीची पाने, सजावटीचे साहित्य आणि मिठाईच्या खरेदीसाठी नागरिकांची गर्दी दिसून आली.</p>
<p><strong>राज्याच्या विविध भागांत गणेशोत्सवाचा उत्साह</strong></p>
<p class="PDq2pG_selectionAnchorContainer">पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातही घरगुती तसेच सार्वजनिक गणेशोत्सवाला उत्साहात प्रारंभ झाला. अनेक मंडळांनी धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसोबत रक्तदान, आरोग्य तपासणी, पर्यावरण संवर्धन, व्यसनमुक्ती आणि विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक उपक्रमांचे नियोजन केले आहे.</p>
<p>शहरांसह ग्रामीण भागात पारंपरिक वाद्यांच्या गजरात गणेशमूर्तींचे आगमन झाले. फुले, फळे, पूजेचे साहित्य, मिठाई आणि सजावटीच्या वस्तूंच्या खरेदीमुळे बाजारपेठांमध्ये दिवसभर वर्दळ होती.</p>
<p><strong>पर्यावरणपूरक उत्सवाला प्राधान्य</strong></p>
<p class="PDq2pG_selectionAnchorContainer">अनेक घरगुती गणेशभक्त आणि सार्वजनिक मंडळांनी शाडू मातीच्या मूर्ती, नैसर्गिक रंग, कापडी व कागदी सजावट तसेच पुनर्वापर करता येणाऱ्या साहित्याला प्राधान्य दिले आहे. प्लास्टिक आणि थर्माकोलचा वापर टाळण्याचा संदेश विविध मंडळांकडून दिला जात आहे.</p>
<p>स्थानिक स्वराज्य संस्थांनी कृत्रिम विसर्जन तलाव, निर्माल्य संकलन केंद्रे आणि स्वच्छता पथकांची व्यवस्था केली आहे. मूर्तींचे विसर्जन नियोजित ठिकाणी करून नदी, तलाव आणि समुद्राचे प्रदूषण टाळण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.</p>
<p><strong>यंदा बारा दिवसांचा गणेशोत्सव</strong></p>
<p class="PDq2pG_selectionAnchorContainer">यंदा तिथीच्या कालगणनेमुळे गणरायाचा उत्सव बारा दिवसांचा राहणार असून २५ सप्टेंबरला अनंत चतुर्दशीच्या दिवशी सार्वजनिक गणेशमूर्तींचे विसर्जन होणार आहे. दीड दिवस, तीन दिवस, पाच दिवस, सात दिवस आणि गौरी-गणपतींच्या प्रथेनुसार घरगुती मूर्तींचे टप्प्याटप्प्याने विसर्जन केले जाणार आहे.</p>
<p>गणेशोत्सवाच्या आगामी दिवसांत आरती, भजन, कीर्तन, सांस्कृतिक स्पर्धा, सामाजिक उपक्रम आणि विविध प्रबोधनपर कार्यक्रमांची रेलचेल राहणार आहे. आनंद, भक्ती, परंपरा आणि सामाजिक एकोप्याचा संदेश देणाऱ्या या उत्सवामुळे संपूर्ण महाराष्ट्र गणेशमय झाला आहे.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>राज्य</category>
                                            <category>मुंबई</category>
                                    

                <link>https://www.maharashtrasarthi.com/mumbai/ganarayas-arrival-in-maharashtra-with-the-cheers-of-ganapati-bappa/article-187</link>
                <guid>https://www.maharashtrasarthi.com/mumbai/ganarayas-arrival-in-maharashtra-with-the-cheers-of-ganapati-bappa/article-187</guid>
                <pubDate>Mon, 14 Sep 2026 21:30:30 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.maharashtrasarthi.com/media/2026-09/92380aef-e502-40a8-9f26-1c833fda54a4.png"                         length="3142133"                         type="image/png"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[sandeep patil]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>बळवंत महाविद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा ..</title>
                                    <description><![CDATA[<p><strong>सांगली प्रतिनिधी -</strong></p>
<p>बळवंत महाविद्यालयात ८० वा स्वातंत्र्य दिन मोठ्या दिमाखात आणि उत्साहात साजरा करण्यात आला. <br />  यावर्षीच्या स्वातंत्र्य दिनाचे खास वैशिष्ट्ये म्हणजे वंदे मातरम गीताला १५० वर्षे पूर्ण  आणि विकसित भारत २०४७ युवा शक्ती यावर विशेष भर देण्यात आला असून यानिमित्ताने हर घर तिरंगा अभियान, ९ऑगस्ट ते १७ ऑगस्ट २०२६ पर्यंत ध्वजारोहन आणि वंदे मातरम गीत गायन,  एन . एस. एस. व एन.सी. सी. विद्यार्थ्यांची तिरंगा रॅली असे विविध उपक्रम महाविद्यालयात राबवून मोठ्या दिमाखात हा सोहळा साजरा करण्यात आला. <br />        महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रो. डॉ. चंद्रकांत बोबडे यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. यावेळी वंदे मातरम, राष्ट्रगीत, ध्वजगीत आणि राज्यगीताचे सामूहिक<br />  </p>]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.maharashtrasarthi.com/state/independence-day-was-celebrated-with-enthusiasm-in-balwant-college/article-154"><img src="https://www.maharashtrasarthi.com/media/400/2026-08/whatsapp-image-2026-08-16-at-8.58.49-am.jpeg" alt=""></a><br /><p><strong>सांगली प्रतिनिधी -</strong></p>
<p>बळवंत महाविद्यालयात ८० वा स्वातंत्र्य दिन मोठ्या दिमाखात आणि उत्साहात साजरा करण्यात आला. <br /> यावर्षीच्या स्वातंत्र्य दिनाचे खास वैशिष्ट्ये म्हणजे वंदे मातरम गीताला १५० वर्षे पूर्ण  आणि विकसित भारत २०४७ युवा शक्ती यावर विशेष भर देण्यात आला असून यानिमित्ताने हर घर तिरंगा अभियान, ९ऑगस्ट ते १७ ऑगस्ट २०२६ पर्यंत ध्वजारोहन आणि वंदे मातरम गीत गायन,  एन . एस. एस. व एन.सी. सी. विद्यार्थ्यांची तिरंगा रॅली असे विविध उपक्रम महाविद्यालयात राबवून मोठ्या दिमाखात हा सोहळा साजरा करण्यात आला. <br />    महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रो. डॉ. चंद्रकांत बोबडे यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. यावेळी वंदे मातरम, राष्ट्रगीत, ध्वजगीत आणि राज्यगीताचे सामूहिक गायन करण्यात आले. आपल्या अभिभाषणात प्राचार्य बोबडे यांनी देशासाठी बलिदान देणाऱ्या, आपल्या प्राणाची बाजी लावणाऱ्या सर्व महापुरुषांच्या कार्याची माहिती दिली.  उपस्थितांना व्यसनमुक्तीची,  आपला शालेय परिसर स्वच्छ व अंमली पदार्थ मुक्त ठेवण्याची शपथ दिली. <br />  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. रामचंद्र मुजमुले यांनी केले. कार्यक्रमास वरिष्ठ विभागाचे उपप्रचार्य डॉ.राजकुमार मरे, डॉ. अरविंद तपासे, डॉ. राणी किर्दत, ज्युनिअर विभाग प्रमुख प्रा. अजित साळुंखे, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे प्रा. राहुल पाटील, लेफ्टनंट डॉ. शंकर शेंडगे,कार्यालयीन प्रमुख विलास मासाळ, प्रा.आशिष देशमुख, प्रा. दीपक पवार तसेच महाविद्यालयातील सर्व सेवक व शिक्षकेतर कर्मचारी, पालक, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वंयसेवक, बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>राज्य</category>
                                    

                <link>https://www.maharashtrasarthi.com/state/independence-day-was-celebrated-with-enthusiasm-in-balwant-college/article-154</link>
                <guid>https://www.maharashtrasarthi.com/state/independence-day-was-celebrated-with-enthusiasm-in-balwant-college/article-154</guid>
                <pubDate>Sun, 16 Aug 2026 10:02:17 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.maharashtrasarthi.com/media/2026-08/whatsapp-image-2026-08-16-at-8.58.49-am.jpeg"                         length="228620"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[sandeep patil]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>भटाणे येथे ‘जय जवान, जय किसान’चा जयघोष; माजी सैनिकांचा सत्कारसह २०० वृक्षांचे वाटप..</title>
                                    <description><![CDATA[<p><strong>त-हाडी प्रतिनिधी -</strong></p>
<p><strong>१५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून झुआरी कंपनीच्या वतीने भटाणे गावात ‘जय जवान, जय किसान’ अभियानांतर्गत माजी सैनिकांचा सत्कार तसेच वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. देशसेवेत योगदान देणाऱ्या माजी सैनिकांचा गौरव आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत हा कार्यक्रम आनंदमय वातावरणात संपन्न झाला.<br />कार्यक्रमाची सुरुवात भटाणे गावाचे सरपंच श्री. संजय पाटील, पोलीस पाटील श्री. धनराज पाटील, माजी सैनिक कृष्णा छगन कोळी (आर्मी हवालदार), माजी सैनिक श्री. सतीश नाटू देवरे (बीएसएफ कॉन्स्टेबल), कृषी सहाय्यक सौ. ललिता पवार, श्री कृषी विकास केंद्र, शिरपूरचे संचालक श्री. राजेंद्र भंडारी तसेच पारादीप फॉस्फेट लिमिटेडचे मार्केटिंग मॅनेजर श्री. किरण राठोड यांच्या उपस्थितीत झाली.<br />पारादीप फॉस्फेट</strong></p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.maharashtrasarthi.com/state/chanting-of-jai-jawan-jai-kisan-at-bhatane-and-distribution/article-149"><img src="https://www.maharashtrasarthi.com/media/400/2026-08/whatsapp-image-2026-08-15-at-5.01.04-pm.jpeg" alt=""></a><br /><p><strong>त-हाडी प्रतिनिधी -</strong></p>
<p><strong>१५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून झुआरी कंपनीच्या वतीने भटाणे गावात ‘जय जवान, जय किसान’ अभियानांतर्गत माजी सैनिकांचा सत्कार तसेच वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. देशसेवेत योगदान देणाऱ्या माजी सैनिकांचा गौरव आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत हा कार्यक्रम आनंदमय वातावरणात संपन्न झाला.<br />कार्यक्रमाची सुरुवात भटाणे गावाचे सरपंच श्री. संजय पाटील, पोलीस पाटील श्री. धनराज पाटील, माजी सैनिक कृष्णा छगन कोळी (आर्मी हवालदार), माजी सैनिक श्री. सतीश नाटू देवरे (बीएसएफ कॉन्स्टेबल), कृषी सहाय्यक सौ. ललिता पवार, श्री कृषी विकास केंद्र, शिरपूरचे संचालक श्री. राजेंद्र भंडारी तसेच पारादीप फॉस्फेट लिमिटेडचे मार्केटिंग मॅनेजर श्री. किरण राठोड यांच्या उपस्थितीत झाली.<br />पारादीप फॉस्फेट लिमिटेडचे मार्केटिंग मॅनेजर श्री. किरण राठोड यांनी सीमेवर देशाचे रक्षण करणारे जवान आणि देशाचे पोषण करणारे शेतकरी यांचे महत्त्व अधोरेखित करत ‘जय जवान, जय किसान’चा जयघोष केला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून जवान, शेतकरी आणि पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व स्पष्ट केले.<br />श्री कृषी विकास केंद्र, शिरपूरचे संचालक श्री. राजेंद्र भंडारी यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, शेती सजीव आणि सुपीक ठेवायची असेल तर जमिनीतील कर्बाचे प्रमाण वाढवणे आवश्यक आहे. रासायनिक खते आणि सेंद्रिय खतांचा योग्य समतोल राखणे गरजेचे असून, जमिनीचे आरोग्य टिकवण्यासाठी शेतकऱ्यांनी सेंद्रिय घटकांचा वापर वाढवावा, असे त्यांनी सांगितले.<br />पर्यावरण संवर्धनाबाबत बोलताना भंडारी यांनी प्रत्येक व्यक्तीने आपल्या जीवनात किमान दहा झाडे लावण्याचा संकल्प करावा, असे आवाहन केले. तसेच महिलांनीही विविध सामाजिक, कृषी आणि विकासाच्या उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेऊन ‘चूल आणि मूल’ या पारंपरिक चौकटीबाहेर येत प्रत्येक क्षेत्रात प्रगती साधावी, असे त्यांनी सांगितले.<br />कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे माजी सैनिक आणि गावातील शेतकऱ्यांच्या हस्ते करण्यात आलेले वृक्षारोपण. यावेळी २०० वृक्षांचे वाटप गावातील शेतकऱ्यांना करण्यात आले. प्रत्येक शेतकऱ्याला एक वृक्ष देऊन त्याचे संगोपन करण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच ग्रामपंचायत परिसरातही मान्यवरांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले.<br />या कार्यक्रमाला गावातील मोठ्या संख्येने शेतकरी, महिला आणि ग्रामस्थ उपस्थित होते. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर देशसेवकांचा सन्मान, शेतकऱ्यांना कृषीविषयक मार्गदर्शन आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश या त्रिसूत्री उपक्रमामुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले.<br />कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पारादीप फॉस्फेट लिमिटेडचे जय किसान कृषी सल्लागार श्री. जगदीश लोहार यांनी केले. उपस्थित मान्यवर, शेतकरी, महिला व ग्रामस्थांच्या सहभागामुळे कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीपणे पार पडला.</strong></p>]]></content:encoded>
                
                                                            <category>राज्य</category>
                                    

                <link>https://www.maharashtrasarthi.com/state/chanting-of-jai-jawan-jai-kisan-at-bhatane-and-distribution/article-149</link>
                <guid>https://www.maharashtrasarthi.com/state/chanting-of-jai-jawan-jai-kisan-at-bhatane-and-distribution/article-149</guid>
                <pubDate>Sun, 16 Aug 2026 09:19:18 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.maharashtrasarthi.com/media/2026-08/whatsapp-image-2026-08-15-at-5.01.04-pm.jpeg"                         length="254788"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[sandeep patil]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>श्रावण महिन्यात श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर १३ ऑगस्टपासून रात्री साडेनऊपर्यंत खुलं राहणार..</title>
                                    <description><![CDATA[<p><strong><span lang="en-us" style="font-size:12pt;line-height:115%;font-family:'Arial Unicode MS', serif;" xml:lang="en-us">पुणे -</span></strong></p>
<p class="MsoNormal"><span style="font-size:12pt;line-height:115%;font-family:'Arial Unicode MS', serif;"><span>  </span><span lang="en-us" xml:lang="en-us">श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिरातील भाविकांसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. श्रावण महिन्यात येत्या १३ ऑगस्टपासून भीमाशंकर मंदिर सकाळी पाच ते रात्री साडेनऊ वाजेपर्यंत भाविकांसाठी पूर्णवेळ खुलं ठेवण्यात येणार आहे.</span></span></p>
<p class="MsoNormal"><span lang="en-us" xml:lang="en-us">  </span></p>
<p class="MsoNormal"><span lang="en-us" xml:lang="en-us">  </span></p>
<p class="MsoNormal"><span lang="en-us" style="font-size:12pt;line-height:115%;font-family:'Arial Unicode MS', serif;" xml:lang="en-us">श्रावण महिन्यात भीमाशंकर इथं होणारी भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष बैठक घेण्यात आली. या बैठकीला माजी मंत्री दिलीप वळसे-पाटील, आमदार बाबाजी काळे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल यांच्यासह प्रशासनातील अधिकारी आणि स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.</span></p>
<p class="MsoNormal"><span lang="en-us" xml:lang="en-us">  </span></p>
<p class="MsoNormal"><span lang="en-us" xml:lang="en-us">  </span></p>
<p class="MsoNormal"><span lang="en-us" style="font-size:12pt;line-height:115%;font-family:'Arial Unicode MS', serif;" xml:lang="en-us">भाविकांची वाढती संख्या लक्षात घेता राज्य परिवहन महामंडळाच्या जादा बसगाड्या सोडण्यात येणार आहेत. तसंच, भीमाशंकर परिसरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी विशेष पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार असून, वाहनतळांचंही नियोजन</span></p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.maharashtrasarthi.com/state/in-the-month-of-shravan-sri-kshetra-bhimashankar-temple-will/article-138"><img src="https://www.maharashtrasarthi.com/media/400/2026-08/og-image.webp" alt=""></a><br /><p><strong><span lang="en-us" style="font-size:12pt;line-height:115%;font-family:'Arial Unicode MS', serif;" xml:lang="en-us">पुणे -</span></strong></p>
<p class="MsoNormal"><span style="font-size:12pt;line-height:115%;font-family:'Arial Unicode MS', serif;"><span> </span><span lang="en-us" xml:lang="en-us">श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिरातील भाविकांसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. श्रावण महिन्यात येत्या १३ ऑगस्टपासून भीमाशंकर मंदिर सकाळी पाच ते रात्री साडेनऊ वाजेपर्यंत भाविकांसाठी पूर्णवेळ खुलं ठेवण्यात येणार आहे.</span></span></p>
<p class="MsoNormal"><span lang="en-us" xml:lang="en-us"> </span></p>
<p class="MsoNormal"><span lang="en-us" xml:lang="en-us"> </span></p>
<p class="MsoNormal"><span lang="en-us" style="font-size:12pt;line-height:115%;font-family:'Arial Unicode MS', serif;" xml:lang="en-us">श्रावण महिन्यात भीमाशंकर इथं होणारी भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष बैठक घेण्यात आली. या बैठकीला माजी मंत्री दिलीप वळसे-पाटील, आमदार बाबाजी काळे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल यांच्यासह प्रशासनातील अधिकारी आणि स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.</span></p>
<p class="MsoNormal"><span lang="en-us" xml:lang="en-us"> </span></p>
<p class="MsoNormal"><span lang="en-us" xml:lang="en-us"> </span></p>
<p class="MsoNormal"><span lang="en-us" style="font-size:12pt;line-height:115%;font-family:'Arial Unicode MS', serif;" xml:lang="en-us">भाविकांची वाढती संख्या लक्षात घेता राज्य परिवहन महामंडळाच्या जादा बसगाड्या सोडण्यात येणार आहेत. तसंच, भीमाशंकर परिसरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी विशेष पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार असून, वाहनतळांचंही नियोजन केलं जाणार आहे.</span></p>
<p class="MsoNormal"><span lang="en-us" xml:lang="en-us"> </span></p>
<p class="MsoNormal"><span lang="en-us" xml:lang="en-us"> </span></p>
<p class="MsoNormal"><span lang="en-us" style="font-size:12pt;line-height:115%;font-family:'Arial Unicode MS', serif;" xml:lang="en-us">भीमाशंकर परिसर प्लास्टिकमुक्त ठेवण्यासाठी वन विभागाकडून कडक कारवाई करण्यात येणार आहे. परिसरात प्लास्टिकचा वापर होऊ नये, यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जाणार आहेत.</span></p>
<p class="MsoNormal"><span lang="en-us" xml:lang="en-us"> </span></p>
<p class="MsoNormal"><span lang="en-us" xml:lang="en-us"> </span></p>
<p class="MsoNormal"><span lang="en-us" style="font-size:12pt;line-height:115%;font-family:'Arial Unicode MS', serif;" xml:lang="en-us">दरम्यान, अभिषेक आणि व्हीआयपी दर्शनासाठी पैसे घेऊन भाविकांना प्रवेश दिल्याच्या तक्रारी टाळण्यासाठी ऑनलाइन बुकिंगद्वारेच दर्शनाची व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.</span></p>
<p class="MsoNormal"><span lang="en-us" xml:lang="en-us"> </span></p>
<p class="MsoNormal"><span lang="en-us" xml:lang="en-us"> </span></p>
<p class="MsoNormal"><span lang="en-us" style="font-size:12pt;line-height:115%;font-family:'Arial Unicode MS', serif;" xml:lang="en-us">श्रावण महिन्यातील गर्दीच्या पार्श्वभूमीवर भाविकांना सुरक्षित, सुलभ आणि सुरळीत दर्शन मिळावं, यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजनांचं नियोजन करण्यात आलं आहे.</span></p>
<p class="MsoNormal"><span lang="en-us" xml:lang="en-us"> </span></p>]]></content:encoded>
                
                                                            <category>राज्य</category>
                                    

                <link>https://www.maharashtrasarthi.com/state/in-the-month-of-shravan-sri-kshetra-bhimashankar-temple-will/article-138</link>
                <guid>https://www.maharashtrasarthi.com/state/in-the-month-of-shravan-sri-kshetra-bhimashankar-temple-will/article-138</guid>
                <pubDate>Tue, 11 Aug 2026 14:55:12 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.maharashtrasarthi.com/media/2026-08/og-image.webp"                         length="15182"                         type="image/webp"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Maharashtra Sarthi Team]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>माथेरानमध्ये पावसाळी पर्यटनासाठी पर्यटकांची गर्दी....</title>
                                    <description><![CDATA[<p><strong><span lang="en-us" style="font-size:12pt;line-height:115%;font-family:'Arial Unicode MS', serif;" xml:lang="en-us">रायगड प्रतिनिधी -</span></strong></p>
<p class="MsoNormal"><span lang="en-us" style="font-size:12pt;line-height:115%;font-family:'Arial Unicode MS', serif;" xml:lang="en-us">रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील प्रसिद्ध थंड हवेचं ठिकाण असलेल्या माथेरानमध्ये पावसाळी वातावरण आणि निसर्गसौंदर्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. दररोज सुमारे १० ते १२ हजार पर्यटक माथेरानमध्ये दाखल होत असल्यामुळे संपूर्ण परिसर गजबजून गेला आहे.</span></p>
<p class="MsoNormal"><span lang="en-us" xml:lang="en-us">  </span></p>
<p class="MsoNormal"><span lang="en-us" xml:lang="en-us">  </span></p>
<p class="MsoNormal"><span lang="en-us" style="font-size:12pt;line-height:115%;font-family:'Arial Unicode MS', serif;" xml:lang="en-us">मात्र, पर्यटकांची वाढती संख्या आणि उपलब्ध वाहतूक व्यवस्था यामध्ये मोठी तफावत असल्यामुळे पर्यटकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. दस्तुरी नाका इथं ई-रिक्षा मिळवण्यासाठी पर्यटकांच्या लांबच लांब रांगा लागत असल्याचं चित्र आहे.</span></p>
<p class="MsoNormal"><span lang="en-us" xml:lang="en-us">  </span></p>
<p class="MsoNormal"><span lang="en-us" xml:lang="en-us">  </span></p>
<p class="MsoNormal"><span lang="en-us" style="font-size:12pt;line-height:115%;font-family:'Arial Unicode MS', serif;" xml:lang="en-us">माथेरानमध्ये इतर वाहनांना प्रवेशबंदी असल्यामुळे दस्तुरी नाका ते मुख्य बाजारपेठेपर्यंतचा प्रवास पर्यटकांना पायी, घोड्यावरून किंवा ई-रिक्षानं करावा लागतो. पर्यावरणपूरक ई-रिक्षांची सुविधा उपलब्ध झाल्यानंतर पर्यटकांना मोठा दिलासा मिळाला होता. मात्र,</span></p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.maharashtrasarthi.com/state/tourists-flock-to-matheran-for-monsoon-tourism/article-134"><img src="https://www.maharashtrasarthi.com/media/400/2026-08/images-mathe.jpg" alt=""></a><br /><p><strong><span lang="en-us" style="font-size:12pt;line-height:115%;font-family:'Arial Unicode MS', serif;" xml:lang="en-us">रायगड प्रतिनिधी -</span></strong></p>
<p class="MsoNormal"><span lang="en-us" style="font-size:12pt;line-height:115%;font-family:'Arial Unicode MS', serif;" xml:lang="en-us">रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील प्रसिद्ध थंड हवेचं ठिकाण असलेल्या माथेरानमध्ये पावसाळी वातावरण आणि निसर्गसौंदर्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. दररोज सुमारे १० ते १२ हजार पर्यटक माथेरानमध्ये दाखल होत असल्यामुळे संपूर्ण परिसर गजबजून गेला आहे.</span></p>
<p class="MsoNormal"><span lang="en-us" xml:lang="en-us"> </span></p><video style="width:100%;height:auto;" src="https://www.maharashtrasarthi.com/media/2026-08/matheran.mp4" controls=""></video>
<p class="MsoNormal"><span lang="en-us" xml:lang="en-us"> </span></p>
<p class="MsoNormal"><span lang="en-us" style="font-size:12pt;line-height:115%;font-family:'Arial Unicode MS', serif;" xml:lang="en-us">मात्र, पर्यटकांची वाढती संख्या आणि उपलब्ध वाहतूक व्यवस्था यामध्ये मोठी तफावत असल्यामुळे पर्यटकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. दस्तुरी नाका इथं ई-रिक्षा मिळवण्यासाठी पर्यटकांच्या लांबच लांब रांगा लागत असल्याचं चित्र आहे.</span></p>
<p class="MsoNormal"><span lang="en-us" xml:lang="en-us"> </span></p>
<p class="MsoNormal"><span lang="en-us" xml:lang="en-us"> </span></p>
<p class="MsoNormal"><span lang="en-us" style="font-size:12pt;line-height:115%;font-family:'Arial Unicode MS', serif;" xml:lang="en-us">माथेरानमध्ये इतर वाहनांना प्रवेशबंदी असल्यामुळे दस्तुरी नाका ते मुख्य बाजारपेठेपर्यंतचा प्रवास पर्यटकांना पायी, घोड्यावरून किंवा ई-रिक्षानं करावा लागतो. पर्यावरणपूरक ई-रिक्षांची सुविधा उपलब्ध झाल्यानंतर पर्यटकांना मोठा दिलासा मिळाला होता. मात्र, सध्या दररोज दाखल होणाऱ्या हजारो पर्यटकांच्या तुलनेत या मार्गावर केवळ २० ई-रिक्षा धावत असल्यामुळे ही व्यवस्था अपुरी ठरत आहे.</span></p>
<p class="MsoNormal"><span lang="en-us" xml:lang="en-us"> </span></p>
<p class="MsoNormal"><span lang="en-us" xml:lang="en-us"> </span></p>
<p class="MsoNormal"><span lang="en-us" style="font-size:12pt;line-height:115%;font-family:'Arial Unicode MS', serif;" xml:lang="en-us">ई-रिक्षांची संख्या मर्यादित असल्यामुळे पर्यटकांना रिक्षेसाठी तासनतास रांगेत उभं राहावं लागत आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. आठवड्याच्या अखेरीस आणि सुट्टीच्या दिवशी गर्दी वाढल्यानं परिस्थिती आणखी गंभीर होत असल्याचं पाहायला मिळत आहे.</span></p>
<p class="MsoNormal"><span lang="en-us" xml:lang="en-us"> </span></p>
<p class="MsoNormal"><span lang="en-us" xml:lang="en-us"> </span></p>
<p class="MsoNormal"><span lang="en-us" style="font-size:12pt;line-height:115%;font-family:'Arial Unicode MS', serif;" xml:lang="en-us">पावसाळ्यात माथेरानच्या निसर्गाचा आनंद घेण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना वाहतुकीच्या अपुऱ्या व्यवस्थेमुळे त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे पर्यटन व्यवसायावरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.</span></p>
<p class="MsoNormal"><span lang="en-us" xml:lang="en-us"> </span></p>
<p class="MsoNormal"><span lang="en-us" xml:lang="en-us"> </span></p>
<p class="MsoNormal"><span lang="en-us" style="font-size:12pt;line-height:115%;font-family:'Arial Unicode MS', serif;" xml:lang="en-us">पर्यटकांचा प्रवास अधिक सुकर व्हावा आणि ज्येष्ठ नागरिकांसह महिला आणि लहान मुलांची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनानं ई-रिक्षांची संख्या तातडीनं वाढवावी, अशी मागणी स्थानिक नागरिक आणि पर्यटकांकडून करण्यात येत आहे.</span></p>
<p class="MsoNormal"><span lang="en-us" xml:lang="en-us"> </span></p>
<p class="MsoNormal"><span lang="en-us" xml:lang="en-us"> </span></p>
<p class="MsoNormal"><span lang="en-us" style="font-size:12pt;line-height:115%;font-family:'Arial Unicode MS', serif;" xml:lang="en-us">माथेरानमधील वाढती पर्यटकसंख्या लक्षात घेऊन वाहतूक व्यवस्थेचं योग्य नियोजन करण्याची गरज निर्माण झाली आहे.</span></p>
<p class="MsoNormal"><span lang="en-us" xml:lang="en-us"> </span></p>
<p> </p>]]></content:encoded>
                
                                                            <category>राज्य</category>
                                    

                <link>https://www.maharashtrasarthi.com/state/tourists-flock-to-matheran-for-monsoon-tourism/article-134</link>
                <guid>https://www.maharashtrasarthi.com/state/tourists-flock-to-matheran-for-monsoon-tourism/article-134</guid>
                <pubDate>Mon, 10 Aug 2026 20:23:54 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.maharashtrasarthi.com/media/2026-08/images-mathe.jpg"                         length="18707"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[sandeep patil]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>पनवेल, माणगावात मनसे कार्यालयाच्या उद्घाटनावेळी मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरवस्थेवर राज ठाकरे यांची टीका..</title>
                                    <description><![CDATA[<p><strong><span lang="en-us" style="font-size:12pt;line-height:115%;font-family:'Arial Unicode MS', serif;" xml:lang="en-us">रायगड -</span></strong></p>
<p class="MsoNormal"><span style="font-size:12pt;line-height:115%;font-family:'Arial Unicode MS', serif;"><span>  </span><span lang="en-us" xml:lang="en-us">रायगड जिल्ह्यातील १७ वर्षांपासून रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल रायगड दौरा केला. यावेळी त्यांच्या हस्ते पनवेल आणि माणगाव येथील मनसेच्या जनसंपर्क कार्यालयांचे उद्घाटन करण्यात आले.</span></span></p>
<p class="MsoNormal"><span lang="en-us" xml:lang="en-us">  </span></p>
<p class="MsoNormal"><span lang="en-us" xml:lang="en-us">  </span></p>
<p class="MsoNormal"><span lang="en-us" style="font-size:12pt;line-height:115%;font-family:'Arial Unicode MS', serif;" xml:lang="en-us">मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामावरून राज ठाकरे यांनी स्थानिक नेते आणि राजकीय हस्तक्षेपावर टीका केली. राजकीय हस्तक्षेपामुळे महामार्गाचे काम रखडल्याचा आरोप त्यांनी केला. महामार्गाच्या कामासंदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी आपण यापूर्वी दूरध्वनीवरून चर्चा केली होती. कंत्राटदार कामातून माघार घेत असल्याचे गडकरी यांनी सांगितल्याचा दावा राज ठाकरे यांनी केला.</span></p>
<p class="MsoNormal"><span lang="en-us" xml:lang="en-us">  </span></p>
<p class="MsoNormal"><span lang="en-us" xml:lang="en-us">  </span></p>
<p class="MsoNormal"><span lang="en-us" style="font-size:12pt;line-height:115%;font-family:'Arial Unicode MS', serif;" xml:lang="en-us">महामार्गाच्या कामासाठी आवश्यक भूसंपादन वेळेत न झाल्याने अडचणी निर्माण झाल्या. कंत्राटे आणि त्यातील कथित टक्केवारीच्या राजकारणामुळे ही</span></p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.maharashtrasarthi.com/state/raj-thackeray-criticizes-the-state-of-mumbai-goa-highway-at-the/article-132"><img src="https://www.maharashtrasarthi.com/media/400/2026-08/pngtree-breaking-news-vector-icon-illustration-logo-design-png-image_8795960.png" alt=""></a><br /><p><strong><span lang="en-us" style="font-size:12pt;line-height:115%;font-family:'Arial Unicode MS', serif;" xml:lang="en-us">रायगड -</span></strong></p>
<p class="MsoNormal"><span style="font-size:12pt;line-height:115%;font-family:'Arial Unicode MS', serif;"><span> </span><span lang="en-us" xml:lang="en-us">रायगड जिल्ह्यातील १७ वर्षांपासून रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल रायगड दौरा केला. यावेळी त्यांच्या हस्ते पनवेल आणि माणगाव येथील मनसेच्या जनसंपर्क कार्यालयांचे उद्घाटन करण्यात आले.</span></span></p>
<p class="MsoNormal"><span lang="en-us" xml:lang="en-us"> </span></p>
<p class="MsoNormal"><span lang="en-us" xml:lang="en-us"> </span></p><video style="width:100%;height:auto;" src="https://www.maharashtrasarthi.com/media/2026-08/11.mp4" controls=""></video>
<p class="MsoNormal"><span lang="en-us" style="font-size:12pt;line-height:115%;font-family:'Arial Unicode MS', serif;" xml:lang="en-us">मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामावरून राज ठाकरे यांनी स्थानिक नेते आणि राजकीय हस्तक्षेपावर टीका केली. राजकीय हस्तक्षेपामुळे महामार्गाचे काम रखडल्याचा आरोप त्यांनी केला. महामार्गाच्या कामासंदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी आपण यापूर्वी दूरध्वनीवरून चर्चा केली होती. कंत्राटदार कामातून माघार घेत असल्याचे गडकरी यांनी सांगितल्याचा दावा राज ठाकरे यांनी केला.</span></p>
<p class="MsoNormal"><span lang="en-us" xml:lang="en-us"> </span></p>
<p class="MsoNormal"><span lang="en-us" xml:lang="en-us"> </span></p>
<p class="MsoNormal"><span lang="en-us" style="font-size:12pt;line-height:115%;font-family:'Arial Unicode MS', serif;" xml:lang="en-us">महामार्गाच्या कामासाठी आवश्यक भूसंपादन वेळेत न झाल्याने अडचणी निर्माण झाल्या. कंत्राटे आणि त्यातील कथित टक्केवारीच्या राजकारणामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोपही त्यांनी केला. नव्याने बांधलेल्या रस्त्याच्या निकृष्ट अवस्थेवरूनही त्यांनी प्रश्न उपस्थित केला.</span></p>
<p class="MsoNormal"><span lang="en-us" xml:lang="en-us"> </span></p>
<p class="MsoNormal"><span lang="en-us" xml:lang="en-us"> </span></p>
<p class="MsoNormal"><span lang="en-us" style="font-size:12pt;line-height:115%;font-family:'Arial Unicode MS', serif;" xml:lang="en-us">रायगडमध्ये सुरू असलेल्या विकासकामांवर भाष्य करताना राज ठाकरे यांनी ‘तिसऱ्या मुंबई’च्या विकास आराखड्याचाही उल्लेख केला. या भागात एज्युकेशनल सिटी, मेडिकल सिटी, डेटा सेंटर, जागतिक संस्था आणि आंतरराष्ट्रीय विद्यापीठे उभारण्याच्या योजना असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, या विकास प्रक्रियेत स्थानिक तरुणांना संधी मिळणार आहे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.</span></p>
<p class="MsoNormal"><span lang="en-us" xml:lang="en-us"> </span></p>
<p class="MsoNormal"><span lang="en-us" xml:lang="en-us"> </span></p>
<p class="MsoNormal"><span lang="en-us" style="font-size:12pt;line-height:115%;font-family:'Arial Unicode MS', serif;" xml:lang="en-us">विकासाला आपला विरोध नसून कोकणातील विकास नियोजनबद्ध आणि स्थानिकांच्या हिताचा असावा, अशी भूमिका राज ठाकरे यांनी मांडली. स्थानिक नागरिकांनी आपल्या लोकप्रतिनिधींकडून विकासकामांबाबत जाब विचारावा आणि निष्क्रिय लोकप्रतिनिधींना मतपेटीतून धडा शिकवावा, असे आवाहन त्यांनी केले.</span></p>
<p class="MsoNormal"><span lang="en-us" xml:lang="en-us"> </span></p>]]></content:encoded>
                
                                                            <category>राज्य</category>
                                    

                <link>https://www.maharashtrasarthi.com/state/raj-thackeray-criticizes-the-state-of-mumbai-goa-highway-at-the/article-132</link>
                <guid>https://www.maharashtrasarthi.com/state/raj-thackeray-criticizes-the-state-of-mumbai-goa-highway-at-the/article-132</guid>
                <pubDate>Mon, 10 Aug 2026 19:36:19 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.maharashtrasarthi.com/media/2026-08/pngtree-breaking-news-vector-icon-illustration-logo-design-png-image_8795960.png"                         length="19111"                         type="image/png"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[sandeep patil]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>नंदुरबार जिल्हा नाभिक समाज हितवर्धक व कर्मचारी संस्था यांचा विद्यार्थी गुणगौरव सोहळा २६ ऑगस्ट रोजी..</title>
                                    <description><![CDATA[<p><strong>त-हाडी प्रतिनिधी -</strong></p>
<p>नंदुरबार जिल्हा नाभिक समाज हितवर्धक व कर्मचारी संस्था यांच्या वतीने समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यासाठी आयोजित करण्यात येणारा १० वा जिल्हास्तरीय विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रम बुधवार, दि. २६ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता गजानन महाराज मंदिर, डोम  येथे उत्साहात संपन्न होणार आहे.</p>
<p>समाजातील विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण व्हावी, गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे आणि त्यांच्या यशाचा सन्मान व्हावा या उद्देशाने गेल्या दहा वर्षांपासून हा उपक्रम सातत्याने राबविण्यात येत आहे. यावर्षी हा कार्यक्रम दहाव्या वर्षात पदार्पण करत असून मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.</p>
<p>गुणगौरवासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी आपली गुणपत्रिका व्हॉट्सअॅपद्वारे पाठविण्याची अंतिम तारीख १० ऑगस्ट २०२६ आहे. अंतिम</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.maharashtrasarthi.com/state/student-appreciation-ceremony-of-nandurbar-district-nabhik-samaj-benevolent-and/article-119"><img src="https://www.maharashtrasarthi.com/media/400/2026-08/whatsapp-image-2026-08-09-at-5.20.01-pm.jpeg" alt=""></a><br /><p><strong>त-हाडी प्रतिनिधी -</strong></p>
<p>नंदुरबार जिल्हा नाभिक समाज हितवर्धक व कर्मचारी संस्था यांच्या वतीने समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यासाठी आयोजित करण्यात येणारा १० वा जिल्हास्तरीय विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रम बुधवार, दि. २६ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता गजानन महाराज मंदिर, डोम  येथे उत्साहात संपन्न होणार आहे.</p>
<p>समाजातील विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण व्हावी, गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे आणि त्यांच्या यशाचा सन्मान व्हावा या उद्देशाने गेल्या दहा वर्षांपासून हा उपक्रम सातत्याने राबविण्यात येत आहे. यावर्षी हा कार्यक्रम दहाव्या वर्षात पदार्पण करत असून मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.</p>
<p>गुणगौरवासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी आपली गुणपत्रिका व्हॉट्सअॅपद्वारे पाठविण्याची अंतिम तारीख १० ऑगस्ट २०२६ आहे. अंतिम मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या गुणपत्रिकांचा विचार केला जाणार नाही. त्यामुळे पात्र विद्यार्थ्यांनी व त्यांच्या पालकांनी वेळेत गुणपत्रिका पाठवाव्यात, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.</p>
<p>या कार्यक्रमास नंदुरबार जिल्ह्यातील सर्व समाजबांधव, पालक, विद्यार्थी, महिला व युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून गुणवंत विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.</p>
<p>कार्यक्रमानंतर उपस्थित राहणाऱ्या सर्व समाजबांधवांसाठी दुपारी १२.०० ते २.०० या वेळेत भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. सर्वांनी वेळेवर उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.<br />प्रमुख पाहुणे म्हणून समाजातील जेष्ठ मंडळी उपस्थित राहणार आहे. <br />तसेच गेल्या वर्षभरात जे कर्मचारी सेवानिवृत्त झालेल्या असतील त्यांचाही सत्कार करण्यात येणार आहे त्यांनीही आपापली नावे संस्थाचालकांकडे द्यावयाचे आहेत. असे आवाहन श्री पंकज भदाणे अध्यक्ष यांनी केलेले आहे.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>राज्य</category>
                                    

                <link>https://www.maharashtrasarthi.com/state/student-appreciation-ceremony-of-nandurbar-district-nabhik-samaj-benevolent-and/article-119</link>
                <guid>https://www.maharashtrasarthi.com/state/student-appreciation-ceremony-of-nandurbar-district-nabhik-samaj-benevolent-and/article-119</guid>
                <pubDate>Sun, 09 Aug 2026 18:11:25 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.maharashtrasarthi.com/media/2026-08/whatsapp-image-2026-08-09-at-5.20.01-pm.jpeg"                         length="192403"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[sandeep patil]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>नाशिक जिल्ह्यात आज दुपारी कळवण, पेठ आणि सुरगाणा तालुक्यांतील काही भागांमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के....</title>
                                    <description><![CDATA[<p><img src="https://www.maharashtrasarthi.com/media/2026-08/2608061058059547_20260806105809_60.jpeg" alt="2608061058059547_20260806105809_60" width="1087" height="721" /></p>
<p class="MsoNormal"><span lang="en-us" style="font-size:12pt;line-height:115%;font-family:'Arial Unicode MS', serif;" xml:lang="en-us">सुरगाणा तालुक्यातील बोरगाव परिसरात दुपारी सुमारे ३ वाजून ४० मिनिटांनी, तर कळवण तालुक्यातील दळवट परिसरात ३ वाजून ३८ मिनिटांनी भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. पेठ तालुक्यातील आसरबारी परिसरातही याच सुमारास नागरिकांना भूकंपाचे धक्के जाणवले.</span></p>
<p class="MsoNormal"><span lang="en-us" xml:lang="en-us">  </span></p>
<p class="MsoNormal"><span lang="en-us" xml:lang="en-us">  </span></p>
<p class="MsoNormal"><span lang="en-us" style="font-size:12pt;line-height:115%;font-family:'Arial Unicode MS', serif;" xml:lang="en-us">अचानक धक्के जाणवल्यानं काही ठिकाणी नागरिक खबरदारीचा उपाय म्हणून घराबाहेर पडले. मात्र, प्रशासनानं दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार कोणत्याही प्रकारची जीवितहानी किंवा मालमत्तेचं नुकसान झालेलं नाही.</span></p>
<p class="MsoNormal"><span lang="en-us" xml:lang="en-us">  </span></p>
<p class="MsoNormal"><span lang="en-us" xml:lang="en-us">  </span></p>
<p class="MsoNormal"><span lang="en-us" style="font-size:12pt;line-height:115%;font-family:'Arial Unicode MS', serif;" xml:lang="en-us">दरम्यान, भूकंपाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या पथकानं नाशिकमध्ये दाखल होऊन संबंधित भागांची पाहणी आणि तांत्रिक तपासणी सुरू केली आहे.</span></p>
<p class="MsoNormal"><span lang="en-us" xml:lang="en-us">  </span></p>
<p class="MsoNormal"><span lang="en-us" xml:lang="en-us">  </span></p>
<p class="MsoNormal"><span lang="en-us" style="font-size:12pt;line-height:115%;font-family:'Arial Unicode MS', serif;" xml:lang="en-us">प्रशासन परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवून असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा, असं आवाहन करण्यात आलं आहे.</span></p>
<p class="MsoNormal"><span lang="en-us" xml:lang="en-us">  </span></p>]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.maharashtrasarthi.com/state/mild-earthquake-tremors-in-parts-of-kalwan-peth-and-surgana/article-102"><img src="https://www.maharashtrasarthi.com/media/400/2026-08/2608061058059547_20260806105809_60.jpeg" alt=""></a><br /><p><img src="https://www.maharashtrasarthi.com/media/2026-08/2608061058059547_20260806105809_60.jpeg" alt="2608061058059547_20260806105809_60" width="1087" height="721"></img></p>
<p class="MsoNormal"><span lang="en-us" style="font-size:12pt;line-height:115%;font-family:'Arial Unicode MS', serif;" xml:lang="en-us">सुरगाणा तालुक्यातील बोरगाव परिसरात दुपारी सुमारे ३ वाजून ४० मिनिटांनी, तर कळवण तालुक्यातील दळवट परिसरात ३ वाजून ३८ मिनिटांनी भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. पेठ तालुक्यातील आसरबारी परिसरातही याच सुमारास नागरिकांना भूकंपाचे धक्के जाणवले.</span></p>
<p class="MsoNormal"><span lang="en-us" xml:lang="en-us"> </span></p>
<p class="MsoNormal"><span lang="en-us" xml:lang="en-us"> </span></p>
<p class="MsoNormal"><span lang="en-us" style="font-size:12pt;line-height:115%;font-family:'Arial Unicode MS', serif;" xml:lang="en-us">अचानक धक्के जाणवल्यानं काही ठिकाणी नागरिक खबरदारीचा उपाय म्हणून घराबाहेर पडले. मात्र, प्रशासनानं दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार कोणत्याही प्रकारची जीवितहानी किंवा मालमत्तेचं नुकसान झालेलं नाही.</span></p>
<p class="MsoNormal"><span lang="en-us" xml:lang="en-us"> </span></p>
<p class="MsoNormal"><span lang="en-us" xml:lang="en-us"> </span></p>
<p class="MsoNormal"><span lang="en-us" style="font-size:12pt;line-height:115%;font-family:'Arial Unicode MS', serif;" xml:lang="en-us">दरम्यान, भूकंपाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या पथकानं नाशिकमध्ये दाखल होऊन संबंधित भागांची पाहणी आणि तांत्रिक तपासणी सुरू केली आहे.</span></p>
<p class="MsoNormal"><span lang="en-us" xml:lang="en-us"> </span></p>
<p class="MsoNormal"><span lang="en-us" xml:lang="en-us"> </span></p>
<p class="MsoNormal"><span lang="en-us" style="font-size:12pt;line-height:115%;font-family:'Arial Unicode MS', serif;" xml:lang="en-us">प्रशासन परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवून असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा, असं आवाहन करण्यात आलं आहे.</span></p>
<p class="MsoNormal"><span lang="en-us" xml:lang="en-us"> </span></p>]]></content:encoded>
                
                                                            <category>राज्य</category>
                                    

                <link>https://www.maharashtrasarthi.com/state/mild-earthquake-tremors-in-parts-of-kalwan-peth-and-surgana/article-102</link>
                <guid>https://www.maharashtrasarthi.com/state/mild-earthquake-tremors-in-parts-of-kalwan-peth-and-surgana/article-102</guid>
                <pubDate>Thu, 06 Aug 2026 18:25:56 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.maharashtrasarthi.com/media/2026-08/2608061058059547_20260806105809_60.jpeg"                         length="230880"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[sandeep patil]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>ज्ञानदेव संगीत  महोत्सवाचे आयोजन</title>
                                    <description><![CDATA[<p><img src="https://www.maharashtrasarthi.com/media/2026-08/pngtree-breaking-news-vector-icon-illustration-logo-design-png-image_8795960.png" alt="pngtree-breaking-news-vector-icon-illustration-logo-design-png-image_8795960" width="1200" height="1200" /></p>
<p class="MsoNormal"><span lang="en-us" style="font-size:12pt;line-height:115%;font-family:'Arial Unicode MS', serif;" xml:lang="en-us">अभिनवगंधर्व पंडित रघुनाथजी खंडाळकर संगीत कला अकादमी, पुणे आयोजित आणि उर्मी फौंडेशन यांच्या सहकार्याने ‘ज्ञानदेव संगीत महोत्सव २०२६’ येत्या रविवार, ९ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता सारथी ऑडिटोरियम, छत्रपती शाहू महाराज रिसर्च इन्स्टिटयूट, बीएमसीसी रस्ता येथे होणार आहे.या महोत्सवात विदुषी सानिया पाटणकर यांचे गायन, मुक्ती श्री यांचे कथक आणि पंडित रघुनाथ खंडाळकर व त्यांचे दोन्ही सुपुत्र शुभम आणि सुरंजन खंडाळकर हे आपली कला सादर करणार आहेत ज्येष्ठ संगीतकार गुरुवर्य पंडित म. ना. कुलकर्णी यांच्या नावाने दिल्या जाणाऱ्या पुरस्काराने विदुषी सानिया पाटणकर यांचा गौरव केला जाणार आहे. महोत्सव सर्वांसाठी विनामूल्य खुला आहे</span></p>]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<br /><p><img src="https://www.maharashtrasarthi.com/media/2026-08/pngtree-breaking-news-vector-icon-illustration-logo-design-png-image_8795960.png" alt="pngtree-breaking-news-vector-icon-illustration-logo-design-png-image_8795960" width="1200" height="1200"></img></p>
<p class="MsoNormal"><span lang="en-us" style="font-size:12pt;line-height:115%;font-family:'Arial Unicode MS', serif;" xml:lang="en-us">अभिनवगंधर्व पंडित रघुनाथजी खंडाळकर संगीत कला अकादमी, पुणे आयोजित आणि उर्मी फौंडेशन यांच्या सहकार्याने ‘ज्ञानदेव संगीत महोत्सव २०२६’ येत्या रविवार, ९ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता सारथी ऑडिटोरियम, छत्रपती शाहू महाराज रिसर्च इन्स्टिटयूट, बीएमसीसी रस्ता येथे होणार आहे.या महोत्सवात विदुषी सानिया पाटणकर यांचे गायन, मुक्ती श्री यांचे कथक आणि पंडित रघुनाथ खंडाळकर व त्यांचे दोन्ही सुपुत्र शुभम आणि सुरंजन खंडाळकर हे आपली कला सादर करणार आहेत ज्येष्ठ संगीतकार गुरुवर्य पंडित म. ना. कुलकर्णी यांच्या नावाने दिल्या जाणाऱ्या पुरस्काराने विदुषी सानिया पाटणकर यांचा गौरव केला जाणार आहे. महोत्सव सर्वांसाठी विनामूल्य खुला आहे</span></p>]]></content:encoded>
                
                                                            <category>राज्य</category>
                                    

                <link>https://www.maharashtrasarthi.com/state/organized-gyandev-music-festival/article-101</link>
                <guid>https://www.maharashtrasarthi.com/state/organized-gyandev-music-festival/article-101</guid>
                <pubDate>Thu, 06 Aug 2026 18:19:27 +0530</pubDate>
                
                                    <dc:creator><![CDATA[sandeep patil]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>Be Aware: Excessive Excersise Could Do You a Lot of Damage</title>
                                    <description><![CDATA[<p>People live better in big houses and in big clothes. I try to contrast; life today is full of contrast. We have to change! I am not interested in the past, except as the road to the future. Give me time and I’ll give you a revolution. I think the idea of mixing luxury and mass-market fashion is very modern. I want people to be afraid of the women I dress.</p>
<h3>Mass-market fashion is very modern</h3>
<p>I think the idea of mixing luxury and, very now no one wears head-to-toe designer anymore. There has to be a balance between your</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.maharashtrasarthi.com/state/be-aware--excessive-excersise-could-do-you-a-lot-of-damage/article-12"><img src="https://www.maharashtrasarthi.com/media/400/2021-03/fitness-33.jpg" alt=""></a><br /><p>People live better in big houses and in big clothes. I try to contrast; life today is full of contrast. We have to change! I am not interested in the past, except as the road to the future. Give me time and I’ll give you a revolution. I think the idea of mixing luxury and mass-market fashion is very modern. I want people to be afraid of the women I dress.</p>
<h3>Mass-market fashion is very modern</h3>
<p>I think the idea of mixing luxury and, very now no one wears head-to-toe designer anymore. There has to be a balance between your mental satisfaction and the financial needs of your company. A girl should be two things: classy and fabulous.</p>
<p>I never look at other people’s work. I can’t get sucked into that celebrity thing, because I think it’s just crass. Give me time and I’ll give you a revolution. I can’t get sucked into that celebrity thing, because I think it’s just crass.</p>
<p>I can design a collection in a day and I always do, cause I’ve always got a load of Italians on my back, moaning that it’s late. Sometimes the simplest things are the most profound.</p>
<p>Luxury will be always around, no matter what happens in the world. There is always the new project, the new opportunity. Attention to detail is of utmost importance when you want to look good. I have a fantastic relationship with money. I use it to buy my freedom.</p>
<p>I think the idea of mixing luxury and mass-market fashion is very modern, very now no one wears head-to-toe designer anymore. I think the idea of mixing luxury and mass-market fashion is very modern, very now no one wears head-to-toe designer anymore.</p>
<p>Confidence. If you have it, you can make anything look good. Abstinence from coffee, tobacco. Adventists has afforded a near-unique opportunity.</p>
<h3>Clothes can transform your mood and confidence</h3>
<p>I think the idea of mixing luxury and mass-market fashion is very modern, very now no one wears head-to-toe designer anymore. I want people to be afraid of the women I dress. Elegance isn’t solely defined by what you wear. Clothes can transform your mood and confidence.</p>
<p><img class="img-align-left" src="http://admin29471899.epapercms.com/media/600x300/2021-03/p1.jpg" width="450" height="300" alt="p1.jpg"></img></p>
<p>Fashion moves so quickly that, unless you have a strong point of view, you can lose integrity. I like to be real. I don’t like things to be staged or fussy. I think I’d go mad if I didn’t have a place to escape to. You have to stay true to your heritage, that’s what your brand is about.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>राज्य</category>
                                    

                <link>https://www.maharashtrasarthi.com/state/be-aware--excessive-excersise-could-do-you-a-lot-of-damage/article-12</link>
                <guid>https://www.maharashtrasarthi.com/state/be-aware--excessive-excersise-could-do-you-a-lot-of-damage/article-12</guid>
                <pubDate>Sun, 14 Mar 2021 01:45:09 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.maharashtrasarthi.com/media/2021-03/fitness-33.jpg"                         length="311255"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[sandeep patil]]></dc:creator>
                            </item>

            </channel>
        </rss>
        