<?xml version="1.0" encoding="utf-8"?>        <rss version="2.0"
            xmlns:content="http://purl.org/rss/1.0/modules/content/"
            xmlns:dc="http://purl.org/dc/elements/1.1/"
            xmlns:atom="http://www.w3.org/2005/Atom">
            <channel>
                <atom:link href="https://www.maharashtrasarthi.com/administrator/author-1" rel="self" type="application/rss+xml" />
                <generator>महाराष्ट्र सारथी RSS Feed Generator</generator>
                <title>sandeep patil - महाराष्ट्र सारथी</title>
                <link>https://www.maharashtrasarthi.com/author/1/rss</link>
                <description>sandeep patil RSS Feed</description>
                
                            <item>
                <title>हेलस गावाची 'एक गाव एक गणपती'ची १३८ वर्षांची ऐतिहासिक परंपरा</title>
                                    <description><![CDATA[<p><strong>मंठा  प्रतिनिधी -</strong></p>
<p>सामाजिक सलोखा, शांतता आणि एकजुटीचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या 'एक गाव एक गणपती' या संकल्पनेचा आदर्श घालून देणाऱ्या हेलस गावाने आपली तब्बल १३८ वर्षांची गौरवशाली परंपरा यंदाही मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने कायम ठेवली आहे. या ऐतिहासिक परंपरेची दखल घेत जिल्हाधिकारी आशिमा मित्तल (कलेक्टर मॅडम) यांनी आज हेलस गावाला भेट दिली आणि ग्रामस्थांच्या या अनोख्या उपक्रमाचे जाहीर कौतुक केले.<br />गेल्या सव्वाशेहून अधिक वर्षांपासून हेलस गावात एकही खाजगी किंवा घरगुती गणपती न बसवता, संपूर्ण गावाची मिळून एकाच सार्वजनिक गणपतीची स्वयंभू प्रतिष्ठापना आहे. या एकाच बाप्पाच्या चरणी अख्खे गाव नतमस्तक होते.<br />कलेक्टर मॅडम यांच्याकडून ग्रामस्थांचा गौरव गावाला भेट दिल्यानंतर आयोजित कार्यक्रमात</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.maharashtrasarthi.com/state/138-years-of-historical-tradition-of-one-ganesha-one-village/article-194"><img src="https://www.maharashtrasarthi.com/media/400/2026-09/हेलस-1.jpeg" alt=""></a><br /><p><strong>मंठा  प्रतिनिधी -</strong></p>
<p>सामाजिक सलोखा, शांतता आणि एकजुटीचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या 'एक गाव एक गणपती' या संकल्पनेचा आदर्श घालून देणाऱ्या हेलस गावाने आपली तब्बल १३८ वर्षांची गौरवशाली परंपरा यंदाही मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने कायम ठेवली आहे. या ऐतिहासिक परंपरेची दखल घेत जिल्हाधिकारी आशिमा मित्तल (कलेक्टर मॅडम) यांनी आज हेलस गावाला भेट दिली आणि ग्रामस्थांच्या या अनोख्या उपक्रमाचे जाहीर कौतुक केले.<br />गेल्या सव्वाशेहून अधिक वर्षांपासून हेलस गावात एकही खाजगी किंवा घरगुती गणपती न बसवता, संपूर्ण गावाची मिळून एकाच सार्वजनिक गणपतीची स्वयंभू प्रतिष्ठापना आहे. या एकाच बाप्पाच्या चरणी अख्खे गाव नतमस्तक होते.<br />कलेक्टर मॅडम यांच्याकडून ग्रामस्थांचा गौरव गावाला भेट दिल्यानंतर आयोजित कार्यक्रमात बोलताना जिल्हाधिकारी आशिमा मित्तल म्हणाल्या, "आजच्या काळात जिथे स्पर्धा आणि भपका वाढत आहे, तिथे हेलस गावाने १३८ वर्षांपासून जपलेली ही 'एक गाव एक गणपती'ची परंपरा संपूर्ण राज्यासाठी प्रेरणादायी आहे. यामुळे केवळ पैशांचा आणि संसाधनांचा अपव्यय टाळत नाही, तर तरुण पिढीसमोर सामाजिक एकतेचा एक उत्तम आदर्श निर्माण होतो." प्रशासनाच्या वतीने त्यांनी हेलस ग्रामस्थांचे आभार मानले व गावाला आवश्यक त्या विकासकामांसाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.</p>
<p><img src="https://www.maharashtrasarthi.com/media/2026-09/%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%B8-2.jpeg" alt="हेलस 2" width="1086" height="777"></img></p>
<p> </p>
<p><strong>परंपरेची वैशिष्ट्ये </strong></p>
<ul>
<li><strong>शंभर टक्के एकी: गावात इतर कुठेही मूर्ती प्रतिष्ठापना केली जात नसल्याने सर्व जाती-धर्माचे लोक एकत्र येऊन उत्सव साजरा करतात.</strong><br /><strong>* गुण्यागोविंदाने उत्सव: संपूर्ण गणेशोत्सवाच्या काळात गावात विविध सामाजिक, सांस्कृतिक व प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.</strong><br /><strong>* शांतता व सुव्यवस्था: कोणताही वाद किंवा स्पर्धा नसल्यामुळे पोलीस प्रशासनावरील ताण कमी होतो</strong></li>
</ul>
<p>हेलस गावच्या या १३८ वर्षांच्या परंपरेने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की, उत्सवाचा खरा आनंद हा भपक्यात नसून एकत्र येऊन सामाजिक सलोखा जपण्यात आहे. बाप्पाच्या पालखी मिरवणुकीची तयारीही सध्या गावात मोठ्या शिस्तीत सुरू आहे. यावेळी उपस्थित जालना जिल्हा पोलीस अधीक्षक तेगबीर सिंग संधू, तहसीलदार मोरे, मॅडम ग्रामविकास अधिकारी नंदकुमार घनवट, तलाठी, वानोळे, कृषी सहाय्यक धोत्रे, पोलीस पाटील,सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, श्री गणेश संस्थांनचे चे अध्यक्ष,तसेच ग्रामस्थांची उपस्थिती होती.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>राज्य</category>
                                    

                <link>https://www.maharashtrasarthi.com/state/138-years-of-historical-tradition-of-one-ganesha-one-village/article-194</link>
                <guid>https://www.maharashtrasarthi.com/state/138-years-of-historical-tradition-of-one-ganesha-one-village/article-194</guid>
                <pubDate>Sun, 20 Sep 2026 17:46:33 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.maharashtrasarthi.com/media/2026-09/%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%B8-1.jpeg"                         length="161431"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[sandeep patil]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>जळगाव चे पालकमंत्री यांची भोकर ला श्री च्या आरतीस उपस्थिती</title>
                                    <description><![CDATA[<p><strong>जळगाव प्रतिनिधी - ( मदन लाठी )</strong></p>
<p>मा. आमदार श्री. गुलाबराव पाटील साहेब यांनी आमच्या गणेश मंडळाला सदिच्छा भेट देऊन श्री गणरायाचे दर्शन घेतले तसेच मंडळाच्या गणेशोत्सवासाठी ₹5,001/- (पाच हजार एक रुपये) इतकी वर्गणी देऊन उत्सवाला मोलाचे सहकार्य केले*</p>
<p>आपण दिलेले हे सहकार्य आमच्यासाठी केवळ आर्थिक मदत नसून, गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक एकोपा, बंधुभाव आणि उत्साह वाढविण्यासाठी मिळालेली प्रेरणा आहे. आपल्या या आपुलकीच्या भेटीने मंडळातील सर्व कार्यकर्त्यांचा उत्साह निश्चितच द्विगुणित झाला आहे.<br />आपण आमच्या मंडळाला दिलेल्या या प्रेमळ सहकार्याबद्दल गणेश मंडळाच्या वतीने आपले मनःपूर्वक आभार व हार्दिक धन्यवाद!</p>
<p>श्री गणरायाच्या चरणी प्रार्थना की, आपणास उत्तम आरोग्य, सुख-समृद्धी व दीर्घायुष्य लाभो आणि</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.maharashtrasarthi.com/jalgaon/attendance-of-guardian-minister-of-jalgaon-at-bhokar-la-shri/article-193"><img src="https://www.maharashtrasarthi.com/media/400/2026-09/whatsapp-image-2026-09-20-at-10.18.58-am.jpeg" alt=""></a><br /><p><strong>जळगाव प्रतिनिधी - ( मदन लाठी )</strong></p>
<p>मा. आमदार श्री. गुलाबराव पाटील साहेब यांनी आमच्या गणेश मंडळाला सदिच्छा भेट देऊन श्री गणरायाचे दर्शन घेतले तसेच मंडळाच्या गणेशोत्सवासाठी ₹5,001/- (पाच हजार एक रुपये) इतकी वर्गणी देऊन उत्सवाला मोलाचे सहकार्य केले*</p>
<p>आपण दिलेले हे सहकार्य आमच्यासाठी केवळ आर्थिक मदत नसून, गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक एकोपा, बंधुभाव आणि उत्साह वाढविण्यासाठी मिळालेली प्रेरणा आहे. आपल्या या आपुलकीच्या भेटीने मंडळातील सर्व कार्यकर्त्यांचा उत्साह निश्चितच द्विगुणित झाला आहे.<br />आपण आमच्या मंडळाला दिलेल्या या प्रेमळ सहकार्याबद्दल गणेश मंडळाच्या वतीने आपले मनःपूर्वक आभार व हार्दिक धन्यवाद!</p>
<p>श्री गणरायाच्या चरणी प्रार्थना की, आपणास उत्तम आरोग्य, सुख-समृद्धी व दीर्घायुष्य लाभो आणि आपल्या हातून समाजसेवेचे कार्य निरंतर घडत राहो. साई गणेश मित्र मंडळ पदाधिकारी उपस्थित होते<br />योगेश लाठी उर्फ बाला सेठ, प्रमोद सोनवणे यांचे विशेष सहकार्य लाभले</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>जळगाव</category>
                                    

                <link>https://www.maharashtrasarthi.com/jalgaon/attendance-of-guardian-minister-of-jalgaon-at-bhokar-la-shri/article-193</link>
                <guid>https://www.maharashtrasarthi.com/jalgaon/attendance-of-guardian-minister-of-jalgaon-at-bhokar-la-shri/article-193</guid>
                <pubDate>Sun, 20 Sep 2026 13:37:22 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.maharashtrasarthi.com/media/2026-09/whatsapp-image-2026-09-20-at-10.18.58-am.jpeg"                         length="185154"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[sandeep patil]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>कजगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न</title>
                                    <description><![CDATA[<p><strong>कजगाव प्रतिनिधी -</strong></p>
<p>कजगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शनानुसार गर्भवती महिला तसेच गरजू रुग्णांना आवश्यकतेच्या वेळी रक्त उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून ३० पेक्षा अधिक नागरिकांनी रक्तदान केले.</p>
<p>या रक्तदान शिबिरासाठी रेड प्लस ब्लड सेंटरचे कर्मचारी रक्त संकलनासाठी उपस्थित होते. रक्तदानाच्या माध्यमातून गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे, तसेच नागरिकांमध्ये रक्तदानाबाबत जनजागृती व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.</p>
<p>शिबिराला तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. समाधानजी वाघ यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच सरपंच रघुनाथ विठ्ठल महाजन आणि ज्येष्ठ पत्रकार प्रमोद भाऊ ललवाणी, यांनी उपस्थित राहून उपक्रमाला प्रोत्साहन दिले.</p>
<p>यावेळी</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.maharashtrasarthi.com/jalgaon/blood-donation-camp-concluded-with-enthusiasm-at-kajgaon-primary-health/article-192"><img src="https://www.maharashtrasarthi.com/media/400/2026-09/whatsapp-image-2026-09-19-at-5.41.45-pm.jpeg" alt=""></a><br /><p><strong>कजगाव प्रतिनिधी -</strong></p>
<p>कजगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शनानुसार गर्भवती महिला तसेच गरजू रुग्णांना आवश्यकतेच्या वेळी रक्त उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून ३० पेक्षा अधिक नागरिकांनी रक्तदान केले.</p>
<p>या रक्तदान शिबिरासाठी रेड प्लस ब्लड सेंटरचे कर्मचारी रक्त संकलनासाठी उपस्थित होते. रक्तदानाच्या माध्यमातून गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे, तसेच नागरिकांमध्ये रक्तदानाबाबत जनजागृती व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.</p>
<p>शिबिराला तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. समाधानजी वाघ यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच सरपंच रघुनाथ विठ्ठल महाजन आणि ज्येष्ठ पत्रकार प्रमोद भाऊ ललवाणी, यांनी उपस्थित राहून उपक्रमाला प्रोत्साहन दिले.</p>
<p>यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. दीप्ती मगर यांनी पत्रकार प्रणव शिंदे यांच्याशी संवाद साधताना सांगितले की, रक्तदान शिबिराला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला असून ३० पेक्षा अधिक नागरिकांनी रक्तदान केले आहे. भविष्यातही प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून अशाच प्रकारचे आरोग्यविषयक व सामाजिक उपक्रम राबविण्यात येतील, अशी माहिती त्यांनी दिली.</p>
<p>यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. दीप्ती मगर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. समाधानजी वाघ, आरोग्य सहाय्यक अधिकारी मराठे आण्णा, मेडिकल वितरण अधिकारी उमेश महाजन, सरपंच रघुनाथ विठ्ठल महाजन, ज्येष्ठ पत्रकार प्रमोद भाऊ ललवाणी, ज्येष्ठ नागरिक अनिल टेलर महाजन, शिवसेना शहरप्रमुख दिनेश टेलर पाटील, ग्रामपंचायत उपसरपंच पुंडलिक सोनवणे, पत्रकार प्रणव शिंदे,पत्रकार संजय महाज , रेड प्लस ब्लड सेंटरचे कर्मचारी, प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी, आशा सेविका तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.</p>
<p>रक्तदान करणाऱ्या सर्व नागरिकांचे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने आभार मानण्यात आले. “रक्तदान हेच जीवनदान” या संदेशातून नागरिकांनी भविष्यातही अशा सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>जळगाव</category>
                                    

                <link>https://www.maharashtrasarthi.com/jalgaon/blood-donation-camp-concluded-with-enthusiasm-at-kajgaon-primary-health/article-192</link>
                <guid>https://www.maharashtrasarthi.com/jalgaon/blood-donation-camp-concluded-with-enthusiasm-at-kajgaon-primary-health/article-192</guid>
                <pubDate>Sat, 19 Sep 2026 18:14:06 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.maharashtrasarthi.com/media/2026-09/whatsapp-image-2026-09-19-at-5.41.45-pm.jpeg"                         length="261540"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[sandeep patil]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>नासिक रोड रेल्वे स्टेशनवर स्वच्छता ही सेवा अभियान-२०२६ संपन्न </title>
                                    <description><![CDATA[<p><strong>नासिक प्रतिनिधी -</strong></p>
<p>येथील नाशिक रोड रेल्वे स्टेशनवर स्वच्छ पखवाडा दिनांक १६ सप्टेंबर २०२६ ते २ ऑक्टोबर २०३६ पर्यंत असुन <strong>स्वच्छता ही सेवा अभियान -२०२६ संपन्न झाले</strong>.<br />यावेळी जळगाव येथे गांधी रिसर्च फाउंडेशनचे सहकारी आणि जिल्हा आयकॉन मदन रामनाथ लाठी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नासिक रोड रेल्वे स्टेशनचे मॅनेजर सुरवाडे ,स्वास्थ निरीक्षक एस.एन.वर्मा राधेश्याम शहारे, संदेश कुंडलके ,उपस्टेशन प्रबंधक अश्विनी हॅरी, सुपरवाईझर कांता मिश्रा , RPF स्टाफ, तिकीट निरीक्षक तथा सफाई कर्मचारी उपस्थित होते<br />याप्रसंगी या अभियानाची सुरुवात स्वच्छता विषयक रॅलीने झाली या रॅलीमध्ये नाशिक रोड रेल्वे स्टेशनचे अधिकारी कर्मचारी आणि प्रवासी यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला, <strong>स्वच्छ भारत स्वस्थ भारत </strong></p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.maharashtrasarthi.com/state/at-nashik-road-railway-station/article-191"><img src="https://www.maharashtrasarthi.com/media/400/2026-09/whatsapp-image-2026-09-18-at-8.35.30-pm.jpeg" alt=""></a><br /><p><strong>नासिक प्रतिनिधी -</strong></p>
<p>येथील नाशिक रोड रेल्वे स्टेशनवर स्वच्छ पखवाडा दिनांक १६ सप्टेंबर २०२६ ते २ ऑक्टोबर २०३६ पर्यंत असुन <strong>स्वच्छता ही सेवा अभियान -२०२६ संपन्न झाले</strong>.<br />यावेळी जळगाव येथे गांधी रिसर्च फाउंडेशनचे सहकारी आणि जिल्हा आयकॉन मदन रामनाथ लाठी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नासिक रोड रेल्वे स्टेशनचे मॅनेजर सुरवाडे ,स्वास्थ निरीक्षक एस.एन.वर्मा राधेश्याम शहारे, संदेश कुंडलके ,उपस्टेशन प्रबंधक अश्विनी हॅरी, सुपरवाईझर कांता मिश्रा , RPF स्टाफ, तिकीट निरीक्षक तथा सफाई कर्मचारी उपस्थित होते<br />याप्रसंगी या अभियानाची सुरुवात स्वच्छता विषयक रॅलीने झाली या रॅलीमध्ये नाशिक रोड रेल्वे स्टेशनचे अधिकारी कर्मचारी आणि प्रवासी यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला, <strong>स्वच्छ भारत स्वस्थ भारत </strong>या घोषणाने प्लॅटफॉर्म नंबर एक वरून सुरुवात झाली रेल्वे तिकीट बुकिंग ऑफिसच्या बाहेर आणि रेल्वे स्टेशनच्या बाहेर रॅली निघाली.<br />या विविध प्रवाशांनी आप आपले रेल्वे स्वच्छते संबंधी अभिप्राय नोंदविले. त्याबरोबर त्यांनी नासिक रोड रेल्वे स्थानक चे कर्मचारी रेल्वे स्थानक स्वच्छ करीत असून सोबत जर प्रवाशांनी त्यात आपापल्या परीने सहभाग नोंदवला म्हणजे कचरा इतरत्र  न फेकता रेल्वे स्थानकावर ठिकठिकाणी असलेल्या वर्गीकरण केलेल्या डस्टबिनमध्येच टाकावे. पाण्याचा अपव्य टाळावा. <strong>भारतीय रेल</strong> ही आपली संपत्ती आहे असे समजून तिचा वापर करावा आणि वेळोवेळी प्रवाशांनी  आपले नासिक रेल्वे स्टेशन स्वच्छ ठेवण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले. </p>
<p>याप्रसंगी मदन लाठी यांनी नाटिकेद्वारे ओला कचरा म्हणजे केळीचे सालटे, शिळे अन्न हिरव्या डस्टबिन मध्ये, आणि बिस्कीटचे रॅपर ,चिप्सचे रॅपर, सुक्या पाण्याच्या बाटल्या निळ्या डस्टबिनमध्ये सुका कचरा टाकावा, इतरत्र टाकू नाही. प्रवासात सिंगल युज प्लास्टिक टाळण्याचा प्रयत्न करावा त्याऐवजी कापडी पिशवी चा वापर करण्याची विनंती केली, पाण्याची काटकसरीने वापर करून <strong>रेन हार्वेस्टिंग (कॅच द रेन)</strong> या संकल्पनेची माहिती दिली</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>राज्य</category>
                                    

                <link>https://www.maharashtrasarthi.com/state/at-nashik-road-railway-station/article-191</link>
                <guid>https://www.maharashtrasarthi.com/state/at-nashik-road-railway-station/article-191</guid>
                <pubDate>Fri, 18 Sep 2026 21:28:53 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.maharashtrasarthi.com/media/2026-09/whatsapp-image-2026-09-18-at-8.35.30-pm.jpeg"                         length="242880"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[sandeep patil]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन निवासस्थानी गणरायाचे दर्शन....</title>
                                    <description><![CDATA[<p><strong>नाशिक -</strong></p>
<p>महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री मा. श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या शासकीय निवासस्थान 'नंदनवन' येथे गणरायाचे मनोभावे दर्शन घेण्यात आले.</p>
<p>यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी उपस्थित मान्यवरांशी आपुलकीने संवाद साधत सदिच्छा भेट दिली.</p>
<p>या प्रसंगी शिवसेना उपनेते विजय करंजकर, किशोर करंजकर,उतम आहेर , निवृत्ती मुठाळ,उत्तम आहेर, कुणाल सोनवणे,भूषण जाधव  आदी मान्यवर उपस्थित होते.गणेशोत्सवाच्या पावन पर्वावर झालेल्या या भेटीत राज्याच्या विकासासह सामाजिक विषयांवर सकारात्मक चर्चा झाल्याचे समजते. शिंदे साहेबांनी सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.</p>]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.maharashtrasarthi.com/mumbai/darshan-of-ganaraya---he-nadanvan-residence-of-deputy-chief/article-190"><img src="https://www.maharashtrasarthi.com/media/400/2026-09/a.jpeg" alt=""></a><br /><p><strong>नाशिक -</strong></p>
<p>महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री मा. श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या शासकीय निवासस्थान 'नंदनवन' येथे गणरायाचे मनोभावे दर्शन घेण्यात आले.</p>
<p>यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी उपस्थित मान्यवरांशी आपुलकीने संवाद साधत सदिच्छा भेट दिली.</p>
<p>या प्रसंगी शिवसेना उपनेते विजय करंजकर, किशोर करंजकर,उतम आहेर , निवृत्ती मुठाळ,उत्तम आहेर, कुणाल सोनवणे,भूषण जाधव  आदी मान्यवर उपस्थित होते.गणेशोत्सवाच्या पावन पर्वावर झालेल्या या भेटीत राज्याच्या विकासासह सामाजिक विषयांवर सकारात्मक चर्चा झाल्याचे समजते. शिंदे साहेबांनी सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>मुंबई</category>
                                    

                <link>https://www.maharashtrasarthi.com/mumbai/darshan-of-ganaraya---he-nadanvan-residence-of-deputy-chief/article-190</link>
                <guid>https://www.maharashtrasarthi.com/mumbai/darshan-of-ganaraya---he-nadanvan-residence-of-deputy-chief/article-190</guid>
                <pubDate>Wed, 16 Sep 2026 21:40:29 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.maharashtrasarthi.com/media/2026-09/a.jpeg"                         length="162063"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[sandeep patil]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात महाराष्ट्रात गणरायाचे आगमन....</title>
                                    <description><![CDATA[<p><strong>मुंबई प्रतिनिधी -</strong></p>
<p class="PDq2pG_selectionAnchorContainer">‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’च्या जयघोषात सोमवारी महाराष्ट्रभर लाडक्या गणरायाचे उत्साहात आगमन झाले. भाद्रपद शुद्ध चतुर्थीनिमित्त घरगुती आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये विधिवत श्री गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. पहाटेपासूनच गणेशमूर्ती घरी नेण्यासाठी नागरिकांची लगबग सुरू होती. पारंपरिक वेशभूषा, ढोल-ताशांचा गजर, फुलांची उधळण आणि भक्तिगीतांनी उत्सवी वातावरण निर्माण झाले.</p>
<p>घराघरांत आकर्षक मखर, फुलांची सजावट आणि विद्युत रोषणाई करण्यात आली. गणरायाला मोदक, लाडू, फळे आणि पंचपक्वान्नांचा नैवेद्य दाखवून कुटुंबीयांनी सामूहिक आरती केली. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या वतीनेही धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांना सुरुवात झाली.</p>
<p><strong>मुंबईत सार्वजनिक गणेशोत्सवाचा दिमाख</strong></p>
<p class="PDq2pG_selectionAnchorContainer">मुंबईतील प्रसिद्ध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या दर्शनासाठी पहिल्याच दिवसापासून भाविकांची गर्दी सुरू झाली. लालबाग,</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.maharashtrasarthi.com/mumbai/ganarayas-arrival-in-maharashtra-with-the-cheers-of-ganapati-bappa/article-187"><img src="https://www.maharashtrasarthi.com/media/400/2026-09/92380aef-e502-40a8-9f26-1c833fda54a4.png" alt=""></a><br /><p><strong>मुंबई प्रतिनिधी -</strong></p>
<p class="PDq2pG_selectionAnchorContainer">‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’च्या जयघोषात सोमवारी महाराष्ट्रभर लाडक्या गणरायाचे उत्साहात आगमन झाले. भाद्रपद शुद्ध चतुर्थीनिमित्त घरगुती आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये विधिवत श्री गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. पहाटेपासूनच गणेशमूर्ती घरी नेण्यासाठी नागरिकांची लगबग सुरू होती. पारंपरिक वेशभूषा, ढोल-ताशांचा गजर, फुलांची उधळण आणि भक्तिगीतांनी उत्सवी वातावरण निर्माण झाले.</p>
<p>घराघरांत आकर्षक मखर, फुलांची सजावट आणि विद्युत रोषणाई करण्यात आली. गणरायाला मोदक, लाडू, फळे आणि पंचपक्वान्नांचा नैवेद्य दाखवून कुटुंबीयांनी सामूहिक आरती केली. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या वतीनेही धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांना सुरुवात झाली.</p>
<p><strong>मुंबईत सार्वजनिक गणेशोत्सवाचा दिमाख</strong></p>
<p class="PDq2pG_selectionAnchorContainer">मुंबईतील प्रसिद्ध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या दर्शनासाठी पहिल्याच दिवसापासून भाविकांची गर्दी सुरू झाली. लालबाग, परळ, गिरगाव, चिंचपोकळी, खेतवाडी, दादर आणि उपनगरांतील गणेश मंडळांनी विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक विषयांवर आधारित देखावे उभारले आहेत.</p>
<p>गर्दीचे व्यवस्थापन, महिलांची सुरक्षितता, वाहतूक नियंत्रण आणि संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. महत्त्वाची मंडळे, रेल्वेस्थानके, बाजारपेठा, समुद्रकिनारे आणि विसर्जन मार्गांवर विशेष सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि संशयास्पद वस्तू किंवा हालचाल आढळल्यास तातडीने पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.</p>
<p><strong>पुण्यात मानाच्या गणपतींची विधिवत प्रतिष्ठापना</strong></p>
<p class="PDq2pG_selectionAnchorContainer">पुण्यातील मानाच्या गणपतींची पारंपरिक पद्धतीने प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. ढोल-ताशा पथके, लेझीम, पारंपरिक वेशभूषेतील कार्यकर्ते आणि फुलांनी सजविलेल्या मिरवणुकांनी पुण्यनगरीतील वातावरण गणेशमय झाले. मध्यवर्ती भागातील प्रमुख गणेश मंडळांच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली.</p>
<p>शहरातील सुरक्षिततेसाठी सुमारे सात हजार पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. गर्दीवर लक्ष ठेवण्यासाठी अत्याधुनिक कॅमेरे, निरीक्षण मनोरे आणि नियंत्रण कक्षांची मदत घेतली जात आहे. महिलांच्या सुरक्षिततेसाठी स्वतंत्र पथके आणि साध्या वेशातील पोलीस कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.</p>
<p><strong>कोकणात पारंपरिक उत्सवाचा आनंद</strong></p>
<p class="PDq2pG_selectionAnchorContainer">रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत गणेशोत्सवाला विशेष महत्त्व आहे. कोकणातील घरोघरी पारंपरिक पद्धतीने गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली. अनेक कुटुंबांमध्ये पिढ्यान्‌पिढ्या सुरू असलेल्या प्रथेनुसार मातीच्या मूर्तीची स्थापना करून भजन, कीर्तन, आरती आणि सामूहिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.</p>
<p>ग्रामीण भागात नातेवाइकांच्या भेटीगाठी, पारंपरिक खाद्यपदार्थ आणि सामूहिक आरतीमुळे उत्सवाचा आनंद द्विगुणित झाला. बाजारपेठांमध्ये फुले, फळे, दुर्वा, नारळ, केळीची पाने, सजावटीचे साहित्य आणि मिठाईच्या खरेदीसाठी नागरिकांची गर्दी दिसून आली.</p>
<p><strong>राज्याच्या विविध भागांत गणेशोत्सवाचा उत्साह</strong></p>
<p class="PDq2pG_selectionAnchorContainer">पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातही घरगुती तसेच सार्वजनिक गणेशोत्सवाला उत्साहात प्रारंभ झाला. अनेक मंडळांनी धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसोबत रक्तदान, आरोग्य तपासणी, पर्यावरण संवर्धन, व्यसनमुक्ती आणि विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक उपक्रमांचे नियोजन केले आहे.</p>
<p>शहरांसह ग्रामीण भागात पारंपरिक वाद्यांच्या गजरात गणेशमूर्तींचे आगमन झाले. फुले, फळे, पूजेचे साहित्य, मिठाई आणि सजावटीच्या वस्तूंच्या खरेदीमुळे बाजारपेठांमध्ये दिवसभर वर्दळ होती.</p>
<p><strong>पर्यावरणपूरक उत्सवाला प्राधान्य</strong></p>
<p class="PDq2pG_selectionAnchorContainer">अनेक घरगुती गणेशभक्त आणि सार्वजनिक मंडळांनी शाडू मातीच्या मूर्ती, नैसर्गिक रंग, कापडी व कागदी सजावट तसेच पुनर्वापर करता येणाऱ्या साहित्याला प्राधान्य दिले आहे. प्लास्टिक आणि थर्माकोलचा वापर टाळण्याचा संदेश विविध मंडळांकडून दिला जात आहे.</p>
<p>स्थानिक स्वराज्य संस्थांनी कृत्रिम विसर्जन तलाव, निर्माल्य संकलन केंद्रे आणि स्वच्छता पथकांची व्यवस्था केली आहे. मूर्तींचे विसर्जन नियोजित ठिकाणी करून नदी, तलाव आणि समुद्राचे प्रदूषण टाळण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.</p>
<p><strong>यंदा बारा दिवसांचा गणेशोत्सव</strong></p>
<p class="PDq2pG_selectionAnchorContainer">यंदा तिथीच्या कालगणनेमुळे गणरायाचा उत्सव बारा दिवसांचा राहणार असून २५ सप्टेंबरला अनंत चतुर्दशीच्या दिवशी सार्वजनिक गणेशमूर्तींचे विसर्जन होणार आहे. दीड दिवस, तीन दिवस, पाच दिवस, सात दिवस आणि गौरी-गणपतींच्या प्रथेनुसार घरगुती मूर्तींचे टप्प्याटप्प्याने विसर्जन केले जाणार आहे.</p>
<p>गणेशोत्सवाच्या आगामी दिवसांत आरती, भजन, कीर्तन, सांस्कृतिक स्पर्धा, सामाजिक उपक्रम आणि विविध प्रबोधनपर कार्यक्रमांची रेलचेल राहणार आहे. आनंद, भक्ती, परंपरा आणि सामाजिक एकोप्याचा संदेश देणाऱ्या या उत्सवामुळे संपूर्ण महाराष्ट्र गणेशमय झाला आहे.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>राज्य</category>
                                            <category>मुंबई</category>
                                    

                <link>https://www.maharashtrasarthi.com/mumbai/ganarayas-arrival-in-maharashtra-with-the-cheers-of-ganapati-bappa/article-187</link>
                <guid>https://www.maharashtrasarthi.com/mumbai/ganarayas-arrival-in-maharashtra-with-the-cheers-of-ganapati-bappa/article-187</guid>
                <pubDate>Mon, 14 Sep 2026 21:30:30 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.maharashtrasarthi.com/media/2026-09/92380aef-e502-40a8-9f26-1c833fda54a4.png"                         length="3142133"                         type="image/png"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[sandeep patil]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>‘ऑपरेशन डीप मॅनिफेस्ट’ अंतर्गत डीआरआयकडून पाकिस्तानमधून आलेले 362 मेट्रिक टनांहून अधिक सुके खजूर जप्त..</title>
                                    <description><![CDATA[<p>नवी दिल्ली -</p>
<p>भारताच्या पाकिस्तानमधून आयातीवरील बंदीला चुकविण्याच्या प्रयत्नांविरोधात मोठी कारवाई करत, महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) पाकिस्तानमधून आलेले 362 मेट्रिक टनांहून अधिक सुके खजूर जप्त केले आहेत.</p>
<p>विशिष्ट गुप्त माहितीच्या आधारे, डीआरआय अधिकाऱ्यांनी नाशिक येथील सीएफएस अंबड येथे मुंबईस्थित कंपनीने आयात केलेले सुक्या खजुराचे 13 कंटेनर अडवले. ही मालवाहतूक संयुक्त अरब अमिरातीतील जेबेल अली येथून आली होती. आयात कागदपत्रांमध्ये संयुक्त अरब अमिरातीचा मालाचा उगम/स्त्रोत देश म्हणून उल्लेख करण्यात आला होता.</p>
<p>प्राथमिक तपासात मालाचा पाकिस्तानमधील उगम लपविण्यासाठी काळजीपूर्वक आखलेली ट्रान्सशिपमेंट व्यवस्था उघडकीस आली. सुक्या खजुराची वाहतूक सुरुवातीला पाकिस्तानमधील कराची बंदरातून एका जहाजावरील एका संचातील कंटेनरमधून संयुक्त अरब अमिरातीतील जेबेल अली बंदरात</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.maharashtrasarthi.com/international/dri-seizes-over-362-mt-of-dry-dates-from-pakistan/article-186"><img src="https://www.maharashtrasarthi.com/media/400/2026-09/image002_20260914122540_2634ca.jpg" alt=""></a><br /><p>नवी दिल्ली -</p>
<p>भारताच्या पाकिस्तानमधून आयातीवरील बंदीला चुकविण्याच्या प्रयत्नांविरोधात मोठी कारवाई करत, महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) पाकिस्तानमधून आलेले 362 मेट्रिक टनांहून अधिक सुके खजूर जप्त केले आहेत.</p>
<p>विशिष्ट गुप्त माहितीच्या आधारे, डीआरआय अधिकाऱ्यांनी नाशिक येथील सीएफएस अंबड येथे मुंबईस्थित कंपनीने आयात केलेले सुक्या खजुराचे 13 कंटेनर अडवले. ही मालवाहतूक संयुक्त अरब अमिरातीतील जेबेल अली येथून आली होती. आयात कागदपत्रांमध्ये संयुक्त अरब अमिरातीचा मालाचा उगम/स्त्रोत देश म्हणून उल्लेख करण्यात आला होता.</p>
<p>प्राथमिक तपासात मालाचा पाकिस्तानमधील उगम लपविण्यासाठी काळजीपूर्वक आखलेली ट्रान्सशिपमेंट व्यवस्था उघडकीस आली. सुक्या खजुराची वाहतूक सुरुवातीला पाकिस्तानमधील कराची बंदरातून एका जहाजावरील एका संचातील कंटेनरमधून संयुक्त अरब अमिरातीतील जेबेल अली बंदरात करण्यात आली. जेबेल अली येथे हा माल केवळ ट्रान्सशिप करण्यात आला आणि दुसऱ्या संचातील कंटेनरमध्ये हलवून, वेगळ्या जहाजावर चढविण्यात आला. त्यानंतर पाकिस्तानी नागरिकांनी चालविलेल्या संस्थांच्या माध्यमातून भारताकडे पुढील वाहतुकीसाठी माल पाठविण्यात आला.</p>
<p>पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, राष्ट्रीय सुरक्षेच्या हितासाठी भारत सरकारने पाकिस्तानमधून थेट किंवा अप्रत्यक्षपणे उगम पावलेल्या किंवा पाकिस्तानमधून निर्यात होणाऱ्या सर्व वस्तूंच्या आयातीवर किंवा वाहतुकीवर संपूर्ण बंदी लागू केली. परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाच्या (डीजीएफटी) 2 मे 2025 रोजीच्या अधिसूचना क्रमांक 06/2025-26 नुसार ही बंदी 2 मे 2025 पासून लागू झाली. त्यानंतर डीआरआयने “ऑपरेशन डीप मॅनिफेस्ट” अंतर्गत तिसऱ्या देशामार्गे भारतात आणण्याचा प्रयत्न होणाऱ्या पाकिस्तानमधील मालाची सातत्याने ओळख पटवून, तो अडवून जप्त केला आहे.</p>
<p>ही जप्ती व्यापारबंदी चुकविण्याचा प्रयत्न करणाऱ्या अत्याधुनिक नेटवर्कची ओळख पटविणे, त्यांना विस्कळीत करणे आणि त्यांचे उच्चाटन करण्यासाठी डीआरआयच्या सातत्यपूर्ण निर्धाराचे द्योतक आहे. चुकीची माहिती देणे, ट्रान्सशिपमेंट आणि कागदपत्रांमध्ये फेरफार करून व्यापारबंदी चुकविण्याच्या प्रयत्नांना आळा घालत, राष्ट्रीय सुरक्षेचे रक्षण आणि पुरवठा साखळीची अखंडता सुनिश्चित करण्यासाठी डीआरआय कटिबद्ध आहे.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>अंतरराष्ट्रीय</category>
                                            <category>राष्ट्रीय</category>
                                            <category>क्राईम</category>
                                    

                <link>https://www.maharashtrasarthi.com/international/dri-seizes-over-362-mt-of-dry-dates-from-pakistan/article-186</link>
                <guid>https://www.maharashtrasarthi.com/international/dri-seizes-over-362-mt-of-dry-dates-from-pakistan/article-186</guid>
                <pubDate>Mon, 14 Sep 2026 20:42:34 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.maharashtrasarthi.com/media/2026-09/image002_20260914122540_2634ca.jpg"                         length="26826"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[sandeep patil]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 'महा ई-एचआरएमएस' प्रणालीचे उद्घाटन..</title>
                                    <description><![CDATA[<p><strong>मुंबई प्रतिनिधी -</strong></p>
<p><span lang="en-us" style="font-size:12pt;line-height:115%;font-family:'Arial Unicode MS', serif;" xml:lang="en-us">महाराष्ट्र शासनाने प्रशासकीय कामकाजात गतिमानता आणि पारदर्शकता आणण्यासाठी मानव संसाधन व्यवस्थापनात आमूलाग्र बदल केले असून, या सुधारणांमध्ये महाराष्ट्र देशात अव्वल ठरले आहे. सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे आयोजित एका विशेष कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘महा ई-एचआरएमएस’, ‘महा-आयएएस’ आणि ‘मेंटॉर मेंटी पोर्टल’ या डिजिटल प्रणालींचा अधिकृत शुभारंभ करण्यात सामान्य प्रशासन विभागाने मोलाचा पुढाकार घेतला. या वेळी 'जिज्ञासा' या कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित सहाय्यकासह देशातील पहिले स्वयंचलित मॉड्यूलही कार्यान्वित करण्यात आले. या प्रसंगी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल आणि मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्यासह प्रशासनातील उच्च</span></p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.maharashtrasarthi.com/mumbai/inauguration-of-maha-e-hrms-system-by-chief-minister/article-174"><img src="https://www.maharashtrasarthi.com/media/400/2026-08/2608241310222584_20260824131031_45.jpeg" alt=""></a><br /><p><strong>मुंबई प्रतिनिधी -</strong></p>
<p><span lang="en-us" style="font-size:12pt;line-height:115%;font-family:'Arial Unicode MS', serif;" xml:lang="en-us">महाराष्ट्र शासनाने प्रशासकीय कामकाजात गतिमानता आणि पारदर्शकता आणण्यासाठी मानव संसाधन व्यवस्थापनात आमूलाग्र बदल केले असून, या सुधारणांमध्ये महाराष्ट्र देशात अव्वल ठरले आहे. सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे आयोजित एका विशेष कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘महा ई-एचआरएमएस’, ‘महा-आयएएस’ आणि ‘मेंटॉर मेंटी पोर्टल’ या डिजिटल प्रणालींचा अधिकृत शुभारंभ करण्यात सामान्य प्रशासन विभागाने मोलाचा पुढाकार घेतला. या वेळी 'जिज्ञासा' या कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित सहाय्यकासह देशातील पहिले स्वयंचलित मॉड्यूलही कार्यान्वित करण्यात आले. या प्रसंगी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल आणि मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्यासह प्रशासनातील उच्च पदस्थ अधिकारी उपस्थित होते.<span>  </span></span></p>
<p><span lang="en-us" style="font-size:12pt;line-height:115%;font-family:'Arial Unicode MS', serif;" xml:lang="en-us">या नव्या प्रणालीमुळे १९३५ पासून प्रचलित असलेल्या पारंपारिक कागदाधारित सेवापुस्तकाची जागा संरचित डिजिटल 'ई-सेवापुस्तक' घेणार आहे. शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती, बदल्या आणि सेवाविषयक आदेशांनुसार त्यांच्या नोंदी स्वयंचलितपणे (Automated) अद्ययावत होतील आणि त्याची माहिती एसएमएस किंवा ई-मेलद्वारे अधिकाऱ्यांना मिळेल. शासकीय प्रक्रिया पुनर्रचना (GPR) उपक्रमांतर्गत हा बदल करण्यात आला असून, यामुळे प्रशासकीय कामातील लालफितीचा कारभार दूर होऊन नियुक्तीपासून ते निवृत्तीपर्यंतची संपूर्ण प्रक्रिया अत्यंत सुलभ व गतिमान होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.<span>  </span>उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी या उपक्रमाचे कौतुक करत हा दिवस राज्याच्या शासन पद्धतीत अत्यंत महत्त्वपूर्ण आणि क्रांतिकारी पाऊल असल्याचे सांगितले. राष्ट्रीय सूचना-विज्ञान केंद्राच्या (NIC) महाराष्ट्र घटकाने विकसित केलेल्या या प्लॅटफॉर्ममध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता आणि ब्लॉकचेनसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. 'जिज्ञासा' या स्वदेशी एआय स्मार्ट सहाय्यकाद्वारे अधिकाऱ्यांना सेवाविषयक नियम व हक्कांचे मार्गदर्शन लाभणार आहे, तर 'मेंटॉर मेंटी पोर्टल'द्वारे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे संस्थात्मक ज्ञान कनिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचण्यास मदत होणार आहे.</span></p>
<p><span lang="en-us" style="font-size:12pt;line-height:115%;font-family:'Arial Unicode MS', serif;" xml:lang="en-us">पहिल्या टप्प्यात आयएएस (IAS) संवर्गाचा यात समावेश करण्यात आला असून, लवकरच सर्व शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना या प्रणालीशी जोडले जाईल</span></p>]]></content:encoded>
                
                                                            <category>मुंबई</category>
                                    

                <link>https://www.maharashtrasarthi.com/mumbai/inauguration-of-maha-e-hrms-system-by-chief-minister/article-174</link>
                <guid>https://www.maharashtrasarthi.com/mumbai/inauguration-of-maha-e-hrms-system-by-chief-minister/article-174</guid>
                <pubDate>Mon, 24 Aug 2026 20:44:16 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.maharashtrasarthi.com/media/2026-08/2608241310222584_20260824131031_45.jpeg"                         length="749311"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[sandeep patil]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>अल्पवयीन चालकाच्या कारची धडक</title>
                                    <description><![CDATA[<p><strong>मुंबई -</strong></p>
<p>नालासोपारा पूर्व भागात वेगाने आलेल्या कारने रस्त्याच्या कडेला पायी घरी जाणाऱ्या दोन महिलांना धडक दिल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या अपघातात 34 वर्षीय श्रेया मिसाळ यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर प्रोग्रेस मोरे या गंभीर जखमी झाल्या आहेत.<br /><br />तपासात संबंधित कार 17 वर्षीय अल्पवयीन मुलगा चालवत असल्याचे समोर आले. घटनेनंतर तुळिंज पोलिसांनी कारमालक राजेश शाह आणि मुख्य चालक महेश नाईक यांच्यासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अल्पवयीन व्यक्तीला वाहन चालवू दिल्याचा आरोप तपासात नोंदवण्यात आला आहे.<br /><br />मृत महिलेच्या नातेवाईकांनी एफआयआर नोंदवण्यास विलंब झाल्याचा आरोप केला आहे. तसेच अपघाताच्या वेळी वाहनातून अवैध मद्याच्या पेट्या नेल्या जात असल्याचा आरोपही कुटुंबीयांनी</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.maharashtrasarthi.com/crime/collision-with-a-minor-drivers-car/article-171"><img src="https://www.maharashtrasarthi.com/media/400/2026-08/og-image.webp" alt=""></a><br /><p><strong>मुंबई -</strong></p>
<p>नालासोपारा पूर्व भागात वेगाने आलेल्या कारने रस्त्याच्या कडेला पायी घरी जाणाऱ्या दोन महिलांना धडक दिल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या अपघातात 34 वर्षीय श्रेया मिसाळ यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर प्रोग्रेस मोरे या गंभीर जखमी झाल्या आहेत.<br /><br />तपासात संबंधित कार 17 वर्षीय अल्पवयीन मुलगा चालवत असल्याचे समोर आले. घटनेनंतर तुळिंज पोलिसांनी कारमालक राजेश शाह आणि मुख्य चालक महेश नाईक यांच्यासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अल्पवयीन व्यक्तीला वाहन चालवू दिल्याचा आरोप तपासात नोंदवण्यात आला आहे.<br /><br />मृत महिलेच्या नातेवाईकांनी एफआयआर नोंदवण्यास विलंब झाल्याचा आरोप केला आहे. तसेच अपघाताच्या वेळी वाहनातून अवैध मद्याच्या पेट्या नेल्या जात असल्याचा आरोपही कुटुंबीयांनी केला; मात्र या दाव्याबाबत पोलिसांनी अधिकृत पुष्टी केलेली नाही. प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>क्राईम</category>
                                    

                <link>https://www.maharashtrasarthi.com/crime/collision-with-a-minor-drivers-car/article-171</link>
                <guid>https://www.maharashtrasarthi.com/crime/collision-with-a-minor-drivers-car/article-171</guid>
                <pubDate>Fri, 21 Aug 2026 21:23:58 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.maharashtrasarthi.com/media/2026-08/og-image.webp"                         length="15182"                         type="image/webp"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[sandeep patil]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>जुन्या वादातून तरुणाचा खून</title>
                                    <description><![CDATA[<p><strong>नांदेड -</strong></p>
<p><strong>जिल्ह्यातील लादगा शिवारात जुन्या वादातून एका तरुणाची हत्या झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे. उपलब्ध माहितीनुसार किशन राजकुमार जोगदंड (वय २२) याच्याशी संबंधित जुन्या वादाच्या पार्श्वभूमीवर ही घटना घडली. गुन्ह्यानंतर आरोपी पसार झाले होते. पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत अवघ्या पाच तासांत संशयित आरोपींना पकडले. प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे</strong></p>]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.maharashtrasarthi.com/crime/a-young-man-is-killed-over-an-old-dispute/article-169"><img src="https://www.maharashtrasarthi.com/media/400/2026-08/og-image.webp" alt=""></a><br /><p><strong>नांदेड -</strong></p>
<p><strong>जिल्ह्यातील लादगा शिवारात जुन्या वादातून एका तरुणाची हत्या झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे. उपलब्ध माहितीनुसार किशन राजकुमार जोगदंड (वय २२) याच्याशी संबंधित जुन्या वादाच्या पार्श्वभूमीवर ही घटना घडली. गुन्ह्यानंतर आरोपी पसार झाले होते. पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत अवघ्या पाच तासांत संशयित आरोपींना पकडले. प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे</strong></p>]]></content:encoded>
                
                                                            <category>क्राईम</category>
                                    

                <link>https://www.maharashtrasarthi.com/crime/a-young-man-is-killed-over-an-old-dispute/article-169</link>
                <guid>https://www.maharashtrasarthi.com/crime/a-young-man-is-killed-over-an-old-dispute/article-169</guid>
                <pubDate>Fri, 21 Aug 2026 17:44:36 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.maharashtrasarthi.com/media/2026-08/og-image.webp"                         length="15182"                         type="image/webp"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[sandeep patil]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>महाराष्ट्रातील रिक्षा-टॅक्सी चालकांना व्यावहारिक मराठी बोलणं अनिवार्य..</title>
                                    <description><![CDATA[<p><strong><span lang="en-us" style="font-size:12pt;line-height:115%;font-family:'Arial Unicode MS', serif;" xml:lang="en-us">मुंबई प्रतिनिधी -</span></strong></p>
<p class="MsoNormal"><span lang="en-us" style="font-size:12pt;line-height:115%;font-family:'Arial Unicode MS', serif;" xml:lang="en-us">मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांना आता व्यावहारिक मराठी बोलणं अनिवार्य करण्यात आलं आहे. या नियमाची आजपासून कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे.</span></p>
<p class="MsoNormal"><span lang="en-us" xml:lang="en-us">  </span></p>
<p class="MsoNormal"><span lang="en-us" xml:lang="en-us">  </span></p>
<p class="MsoNormal"><span lang="en-us" style="font-size:12pt;line-height:115%;font-family:'Arial Unicode MS', serif;" xml:lang="en-us">नियमाचं पालन न करणाऱ्या चालकांना प्रथम नोटीस बजावण्यात येईल. त्यानंतरही सुधारणा न झाल्यास संबंधित चालकाचा बॅज तीन महिन्यांसाठी रद्द केला जाईल, अशी माहिती परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.</span></p>
<p class="MsoNormal"><span lang="en-us" xml:lang="en-us">  </span></p>
<p class="MsoNormal"><span lang="en-us" xml:lang="en-us">  </span></p>
<p class="MsoNormal"><span lang="en-us" style="font-size:12pt;line-height:115%;font-family:'Arial Unicode MS', serif;" xml:lang="en-us">नवीन बॅज देताना आरटीओ अधिकारी प्रत्यक्ष संवादाद्वारे चालकांच्या मराठी भाषेची चाचणी घेणार असून, त्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंगही करण्यात येणार आहे.</span></p>
<p class="MsoNormal"><span lang="en-us" xml:lang="en-us">  </span></p>
<p class="MsoNormal"><span lang="en-us" xml:lang="en-us">  </span></p>
<p class="MsoNormal"><span lang="en-us" style="font-size:12pt;line-height:115%;font-family:'Arial Unicode MS', serif;" xml:lang="en-us">तसंच, बनावट अधिवास प्रमाणपत्रांच्या प्रकरणांची पोलिसांमार्फत चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या मोहिमेची जबाबदारी अतिरिक्त परिवहन आयुक्त रवी गायकवाड यांच्यावर सोपवण्यात आली असल्याचंही सरनाईक यांनी सांगितलं.</span></p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.maharashtrasarthi.com/mumbai/it-is-mandatory-for-rickshaw-taxi-drivers-in-maharashtra-to-speak/article-164"><img src="https://www.maharashtrasarthi.com/media/400/2026-08/og-image.webp" alt=""></a><br /><p><strong><span lang="en-us" style="font-size:12pt;line-height:115%;font-family:'Arial Unicode MS', serif;" xml:lang="en-us">मुंबई प्रतिनिधी -</span></strong></p>
<p class="MsoNormal"><span lang="en-us" style="font-size:12pt;line-height:115%;font-family:'Arial Unicode MS', serif;" xml:lang="en-us">मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांना आता व्यावहारिक मराठी बोलणं अनिवार्य करण्यात आलं आहे. या नियमाची आजपासून कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे.</span></p>
<p class="MsoNormal"><span lang="en-us" xml:lang="en-us"> </span></p>
<p class="MsoNormal"><span lang="en-us" xml:lang="en-us"> </span></p>
<p class="MsoNormal"><span lang="en-us" style="font-size:12pt;line-height:115%;font-family:'Arial Unicode MS', serif;" xml:lang="en-us">नियमाचं पालन न करणाऱ्या चालकांना प्रथम नोटीस बजावण्यात येईल. त्यानंतरही सुधारणा न झाल्यास संबंधित चालकाचा बॅज तीन महिन्यांसाठी रद्द केला जाईल, अशी माहिती परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.</span></p>
<p class="MsoNormal"><span lang="en-us" xml:lang="en-us"> </span></p>
<p class="MsoNormal"><span lang="en-us" xml:lang="en-us"> </span></p>
<p class="MsoNormal"><span lang="en-us" style="font-size:12pt;line-height:115%;font-family:'Arial Unicode MS', serif;" xml:lang="en-us">नवीन बॅज देताना आरटीओ अधिकारी प्रत्यक्ष संवादाद्वारे चालकांच्या मराठी भाषेची चाचणी घेणार असून, त्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंगही करण्यात येणार आहे.</span></p>
<p class="MsoNormal"><span lang="en-us" xml:lang="en-us"> </span></p>
<p class="MsoNormal"><span lang="en-us" xml:lang="en-us"> </span></p>
<p class="MsoNormal"><span lang="en-us" style="font-size:12pt;line-height:115%;font-family:'Arial Unicode MS', serif;" xml:lang="en-us">तसंच, बनावट अधिवास प्रमाणपत्रांच्या प्रकरणांची पोलिसांमार्फत चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या मोहिमेची जबाबदारी अतिरिक्त परिवहन आयुक्त रवी गायकवाड यांच्यावर सोपवण्यात आली असल्याचंही सरनाईक यांनी सांगितलं.</span></p>
<p class="MsoNormal"><span lang="en-us" xml:lang="en-us"> </span></p>]]></content:encoded>
                
                                                            <category>मुंबई</category>
                                    

                <link>https://www.maharashtrasarthi.com/mumbai/it-is-mandatory-for-rickshaw-taxi-drivers-in-maharashtra-to-speak/article-164</link>
                <guid>https://www.maharashtrasarthi.com/mumbai/it-is-mandatory-for-rickshaw-taxi-drivers-in-maharashtra-to-speak/article-164</guid>
                <pubDate>Thu, 20 Aug 2026 14:43:39 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.maharashtrasarthi.com/media/2026-08/og-image.webp"                         length="15182"                         type="image/webp"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[sandeep patil]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>डीआरआयने सुपारी आयातीत साफ्टा कराराचा मोठ्या प्रमाणावर झालेला बेकायदेशीर वापर आणला उघडकीस....</title>
                                    <description><![CDATA[<p><strong>नवी दिल्‍ली -</strong></p>
<h3><span>अनेक महिने चाललेल्या तपासात सरकारी महसुलाची अंदाजे 2,500 कोटी रुपयांहून अधिक नुकसान झाल्याचे उघड; अंदाजे 75 लाख रुपये रोख, 160 मेट्रिक टन सुपारी जप्त; नऊ जणांना अटक</span></h3>
<h3><span>मूळ देश बांगलादेश असल्याचे चुकीचे घोषित करून टोळ्यांनी इंडोनेशिया, थायलंड, मलेशिया आणि आग्नेय आशियातील इतर देशांमधून भारतात सुपारीची केली आयात</span></h3>
<p>महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) महिनाभर चाललेल्या गुप्तचर-आधारित कारवाईत, आग्नेय आशियाई सुपारी बांगलादेशातील असल्याचे खोटे घोषित करून भारतात आयात करणारे आणि दक्षिण आशियाई मुक्त व्यापार क्षेत्र (साफ्टा) अंतर्गत सवलतीच्या शुल्काचा फसवणुकीने लाभ घेणारे मोठे जाळे उद्ध्वस्त केले आहे. या तपासात आतापर्यंत 2,500 कोटी रुपयांहून अधिक महसुलाचे संभाव्य नुकसान झाल्याचे उघड झाले</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.maharashtrasarthi.com/national/dri-has-exposed-widespread-illegal-use-of-safta-agreement-in/article-160"><img src="https://www.maharashtrasarthi.com/media/400/2026-08/image001g7n4.jpg" alt=""></a><br /><p><strong>नवी दिल्‍ली -</strong></p>
<h3><span>अनेक महिने चाललेल्या तपासात सरकारी महसुलाची अंदाजे 2,500 कोटी रुपयांहून अधिक नुकसान झाल्याचे उघड; अंदाजे 75 लाख रुपये रोख, 160 मेट्रिक टन सुपारी जप्त; नऊ जणांना अटक</span></h3>
<h3><span>मूळ देश बांगलादेश असल्याचे चुकीचे घोषित करून टोळ्यांनी इंडोनेशिया, थायलंड, मलेशिया आणि आग्नेय आशियातील इतर देशांमधून भारतात सुपारीची केली आयात</span></h3>
<p>महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) महिनाभर चाललेल्या गुप्तचर-आधारित कारवाईत, आग्नेय आशियाई सुपारी बांगलादेशातील असल्याचे खोटे घोषित करून भारतात आयात करणारे आणि दक्षिण आशियाई मुक्त व्यापार क्षेत्र (साफ्टा) अंतर्गत सवलतीच्या शुल्काचा फसवणुकीने लाभ घेणारे मोठे जाळे उद्ध्वस्त केले आहे. या तपासात आतापर्यंत 2,500 कोटी रुपयांहून अधिक महसुलाचे संभाव्य नुकसान झाल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी नऊ जणांना अटक करण्यात आली आहे.</p>
<p>भारतात सुपारीच्या आयातीवर 100% मूलभूत सीमा शुल्क आकारले जाते. मात्र, साफ्टा करारांतर्गत केल्या जाणाऱ्या पात्र सुपारीच्या आयातीला सीमा शुल्कातून पूर्ण सूट आहे. जर आयात मूळ नियमांच्या निकषांची पूर्तता करत असेल, तर बांगलादेशातून येणारी सुपारी साफ्टा अंतर्गत सवलतीसाठी पात्र ठरते.</p>
<p>काही टोळ्या सुपारीच्या आयातीवर मोठ्या प्रमाणावर साफ्टाच्या फायद्यांचा फसवणुकीने दावा करत असल्याचे डीआरआयने गोळा केलेल्या गुप्त माहितीवरून लक्षात आले. ते इंडोनेशिया, थायलंड, मलेशिया आणि आग्नेय आशियातील इतर देशांमध्ये उत्पन्न झालेली आणि तिथूनच मिळवलेली सुपारी आयात करत असताना, भारतात आयात केलेल्या सुपारीचा मूळ देश बांगलादेश असल्याचे चुकीचे घोषित करत होते.</p>
<p><img src="https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image003O1IA.jpg" alt="image003O1IA.jpg"></img></p>
<p>त्यानंतर, कोलकाता आणि विशाखापट्टणम येथे आयातदार, सीमाशुल्क दलाल आणि आयईसी धारकांशी संबंधित अनेक परिसरांमध्ये एकाच वेळी शोधमोहीम राबवण्यात आली. सुपारीचे मूळ आग्नेय आशियाई असल्याचे सिद्ध करणारी अनेक संशयास्पद कागदपत्रे आणि भक्कम पुरावे जप्त करण्यात आले. बेकायदेशीरपणे आयात केलेल्या मालाच्या विक्रीतून मिळालेली रक्कम असल्याचे मानले जाणारे सुमारे 75 लाख रुपये रोख डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी जप्त केले आहेत. सुमारे 160 मेट्रिक टन सुपारीची चालू खेपही सापडली.</p>
<p>आतापर्यंतच्या तपासात सुपारीच्या फसव्या आयातीचे मोठे प्रमाण उघड झाले आहे, त्यामध्ये अलीकडच्या वर्षांत 2,500 कोटी रुपयांहून अधिक सीमा शुल्क बुडवण्यात आले आहे. सूत्रधार आग्नेय आशियाई देशांमधून बांगलादेशातल्या एका ईपीझेडमध्ये सुपारीची आयात करत होते आणि त्यानंतर केवळ कंटेनर आणि पिशव्या बदलून बांगलादेशातून आलेली सुपारी म्हणून हा माल भारतात पाठवत होते. त्यांनी बांगलादेशातल्या अधिकाऱ्यांकडून साफ्टाचे मूळ प्रमाणपत्र फसवणुकीने मिळवले होते. या खेपेची मार्गनिश्चिती, कागदपत्रे, मंजुरी आणि वाहतूक व्यवस्था करण्याकरिता तसेच मोठ्या प्रमाणावर रोख रकमेच्या संकलनासाठी सूत्रधार भारतीय आयातदारांकडून मोठी कमिशन आकारत होते. आर्थिक उत्पन्नाची फिरवाफिरव आणि स्तरनिर्मितीसाठी हवाला मार्ग आणि बनावट संस्थांचा वापरही या तपासात उघडकीला आला आहे.</p>
<p><img src="https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image002HO1T.jpg" alt="image002HO1T.jpg"></img></p>
<p>या प्रकरणात सापडलेल्या सुपारीच्या बहुतांश फसव्या आयातीच्या मंजुरीसाठी एक सीमाशुल्क दलाल कंपनी विशेषतः जबाबदार असल्याचे तपासात पुढे असेही समोर आले आहे. डीआरआयच्या सुरू असलेल्या तपासामुळे, सक्षम प्राधिकरणाने या सीमाशुल्क दलालाचा परवाना निलंबित केला आहे. या प्रकरणी आतापर्यंत नऊ जणांना अटक करण्यात आली आहे.</p>
<p>अशा बेकायदेशीर आयातीमुळे किमतीत अनुचित तफावत निर्माण होते आणि कायदेशीर व्यवसायांसाठी समान संधी मिळत नाही, याचा देशांतर्गत सुपारी उत्पादक आणि कायदेशीर व्यापारावर प्रतिकूल परिणाम होतो. तसेच, सरकारच्या महसुलात मोठा तोटा होण्याबरोबरच यामुळे नियंत्रित व्यापार पद्धती आणि सीमावर्ती भागातल्या आर्थिक सुरक्षेलाही बाधा येते.</p>
<p>या कारवाईद्वारे, डीआरआयने मूळ देशाची पद्धतशीरपणे चुकीची घोषणा करणे, साफ्टाच्या फायद्यांचा फसवणुकीने लाभ घेणे आणि सीमा शुल्क महसुलाची मोठ्या प्रमाणावर चोरी करणे यात गुंतलेले एक सुसंघटित जाळे प्रभावीपणे उध्वस्त केले आहे.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>राष्ट्रीय</category>
                                    

                <link>https://www.maharashtrasarthi.com/national/dri-has-exposed-widespread-illegal-use-of-safta-agreement-in/article-160</link>
                <guid>https://www.maharashtrasarthi.com/national/dri-has-exposed-widespread-illegal-use-of-safta-agreement-in/article-160</guid>
                <pubDate>Sun, 16 Aug 2026 16:16:26 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.maharashtrasarthi.com/media/2026-08/image001g7n4.jpg"                         length="39191"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[sandeep patil]]></dc:creator>
                            </item>

            </channel>
        </rss>
        